तरुणसागरजी

02 Mar 2023 22:07:00
 
 

Tarunsgarji 
 
आपल्या वाणीमध्ये विषही आहे आणि अमृतही. काेकिळा आपल्या मधुरवाणीने सर्वांना मंत्रमुग्ध करते; तर कावळ्याचा आवाज कर्णकर्कश ठरताे.वाणीमध्ये विवेक असायला हवा. बंदुकीतून निघालेली गाेळी आणि मुखातून निघालेला शब्द परत घेता येत नाही. आपली इतरांनी कदर करावी असे वाटत असेल, तर वाणी सुंदर हवी.कमी बाेला; पण कामाचं बाेला ! कमी पण प्रभावी बाेलण्यानेच माणसाची पत सुधारते. जास्त बाेलणाऱ्याकडे लाेक कमी लक्ष देतात आणि कमी पण प्रभावशाली बाेलण्याकडे सारेजण आकर्षिले जातात.
Powered By Sangraha 9.0