काय दरा करील वन । समाधान नाहीं जव ।।1।।मानसिक समाधान हे मानवी जीवनाच्या स्थैर्यतेचा आधारस्तंभ हाेय. हा आधारस्तंभ मजबूत करण्याची जबाबदारी ही ज्याने त्यानेच पाळायला हवी. संसारात प्रत्येक गाेष्ट, घटना ही आपल्या इच्छेप्रमाणे हाेईलच असे नाही. त्यामुळे बऱ्याचवेळा इच्छेच्याविरुध्द घडलेल्या ..
तुका म्हणे भार । माथां टाका अहंकार ।।2।।अहंकाराच्या निर्मितीस माणूस स्वत:च कारणीभूत असताे. त्यामुळे अहंकाराला, मीपणाला काढून टाकण्याची जबाबदारी ही त्याची स्वत:चीच असते. ज्याला ह्या जबाबदारीची जाणीव हाेते, त्याला अहंकार सहजपणे काढून टाकता येऊ शकताे. मूळात अहंकार ओझेच वाटत नसेल किंवा याला ..
पडिलेती भ्रमें । वाट न कळतां वर्मे ।।1।।मुळात ईश्वर आहे का? हाच प्रश्न अनेकांना पडलेला असताे. अशा अनेकांपैकी ज्याला ईश्वर आहे असे वाटते, त्यापैकी अनेक जण ईश्वराच्या शाेधाचा चुकीचा मार्ग अवलंबतात.अनेकांना तर ईश्वराच्या शाेधाच्या अनेक वाटा दिसतात.नेमके काेणत्या वाटेवरून जावे हे यांच्या ..
कैसी भ्नित करूं सांग तुझी सेवा । काेण्या भाव देवा आतुडसी ।।2।।ज्या महात्म्याने आयुष्यभर प्रत्येक जीव मात्रात भगवंताला पाहिले, जीवमात्राची सेवा हीच भगवंताची सेवा मानली. त्या महात्म्याने भगवंताला भक्ति कशी करावी? असा प्रश्न विचारणे आश्चर्यकारकच वाटते.हे खरे असले तरीही महाराजांनी तुम्हा-आम्हाला भक्तीचा खरा मार्ग ..
तुका म्हणे नेत्रीं केली ओळखण । तटस्थ तें ध्यान विटेवरी ।।2।एखादा अनाेळखी व्यक्ती आपल्याकडे आला असता आपण त्याला आपण काेण? असे विचारताे किंवा एखदा आपणाला आपण काेण? असे विचारताे. खरे म्हणजे त्याच्या किंवा आपल्या सांगण्यातून आपली किंवा त्याची खरी ओळख पटतेच असे नाही. आपण जी ओळख करून देताे, ती या नाशवंत देहाची ..
आणिक दुसरें मज नाहीं आतां । नेमिलें या चित्ता पासूनियां।।2।।तुकाराम महाराजांच्या चित्ताला, समता, बंधुता, निस्वार्थ प्रेम आणि कर्तव्याचा संदेश देणाऱ्या पांडूरंगाच्या चरणाच्या आठवणीशिवाय व कर्तव्याशिवाय कांहीच काम नाही.त्यांचे चित्त त्यांच्या आदेशाप्रमाणे स्थिर राहते. आपले चित्त महाराजांप्रमाणे आपल्या आदेशाचे ..
अवघे जन गडी । घाला उडी भाईंनाे ।।2।।आपण आचरत असलेल्या मार्गावरून संसारातील जीवाने चालावे ही तुकाराम महाराजांची अपेक्षा आपण पूर्ण करू शकताे का? याचा विचार प्रत्येकाने करायला हवा. या मार्गाचे आचरण केल्याने आपलेच भले हाेणार आहे हे लक्षात घेतले तर कदाचित हा मार्ग आवडेल. या मार्गाचे आचरण ..
स्तुति करूं तरी नव्हेचि या वेदा । तेथें माझा धंदा काेणीकडे ।।2।।जगाच्या पाठीवर असे अनेक महात्मे, संत आहेत की ज्यांच्या स्तुतीला आपले शब्द खराेखरच कमी पडतात. आजकाल स्तुती हा शब्द नकाेसा वाटताे. त्याचे कारण म्हणजे पात्रता नसणाऱ्यांचीच फार माेठ्या प्रमाणावर स्तुती केली जात असल्याचे आपणाला पहायला मिळत आहे.स्तुती ..
तुका म्हणे जगन्नाथा । हें अन्यथा नव्हे कीं ।।2।।जगदगुरु तुकाराम महाराज कसे वागत हाेते, हे त्यांनी आपणाला केवळ एवढ्यासाठी सांगीतले आहे की, आपणही त्यांच्याप्रमाणे वागावे. त्यांच्या अशा वागण्याने त्यांना याेग्य ताे आत्मानंदासारखा लाभच झाला आहे.अर्थात कसल्याही प्रकारची हानी झालेली नाही.म्हणून प्रत्येक ..
भेद नाहीं सर्वात्मना । नारायणा तूज मज ।।1।।आम्ही सर्व एकाच ईश्वराची लेकरे आहाेत, आम्हा सर्व जीवमात्रात एकाच ईश्वराचा अंश आहे, ईश्वरासमाेर आपण सर्व समान आहाेत. अशी वाक्ये आपण आजपर्यंत अनेकांच्या ताेंडून ऐकली असतील. कदाचित आपणही यापैकी एखादे वाक्य उच्चारले असेल. खराेखरच असे वाक्य उच्चारणारे ..
तुका म्हणे त्यांचे । पाप नाहीं ताडणाचें ।।उघडपणे वाईट वागणाऱ्यांपेक्षा चांगुलपणाच्या बुरख्याखाली वाईट वागणारे समाजासाठी जास्त घातक असतात. याचा एक अनुभव असा, एका व्यावहारिकाने तीन धामाची यात्रा काढली.माझा एक आप्तेष्ट आगाऊ रक्कम भरून यात्रेला गेला.रस्त्याने त्या व्यावहारिकाने यात्रेकरूंचे ..
बडबडीताें ताेंडें। रिते भावें विण धेंडे ।।1।।वाचेला भावनेची, कृतीची जाेड मिळाली तर वाचेला वजन येते. जर वाचेला भावनेची, कृतीची जाेडच नसेल तर ती वाचा व्यर्थ गणली जाते. समाजामध्ये असे अनेक लाेक आहेत की ज्यांच्या वाचेला अजिबात किंमत नसते. कारण आपण काय, काेठे, केव्हा आणि किती व कसे बाेलत आहाेत ..
तुका म्हणें पाेटीं । भाव आणीक जया हाेटीं ।।1।।जगात असे अनेक लाेक आहेत की, जे बाेलतात एक आणि करतात वेगळेच. तसेच वरकरणी दाखवितात वेगळे आणि आतून वागतात वेगळे. अशा दाखविणाऱ्या वेगळे आणि वागणाऱ्या वेगळे लाेकांपासून अनेकांना नुकसान पाेहचते. चेहऱ्यावरचे हावभाव, ओठावरचे शब्द समाेरच्याचे मन जिंकून जातात, ..
जे जें कांही करिताे देवा । तें तें सेवा समर्पे ।।2।।संसारात अडकलेल्या जीवाच्या बाबतीत निस्वार्थ सेवा म्हणून सहजासहजी कांही घडत नाही. अनेक लाेक मानवांची सेवा तर साेडाच पण ईश्वर मानुन ईश्वराची सेवासुध्दा निस्वार्थभावाने करीत नाहीत. म्हणूनच की काय एखाद्या मंदिराला काही वस्तू भेट म्हणून दिली तरी त्या ..
तुका म्हणे लागा संतांचिया कासे। ठाव घेतां कैसे वांचा जीवें ।।1।।माणूस मी मी म्हणत असताे. पण प्रत्यक्षात त्याला मी म्हणजे काेण? हे नेमके माहिती नसते.त्याचबराेबर ईश्वराचे नामस्मरण करणाऱ्या किंवा ईश्वराची पूजा करणाऱ्या बहुतांश जीवालाही नेमके ईश्वर म्हणजे काय? ईश्वर आहे का? आहे तर ताे काेठे आहे? या प्रश्नांची उत्तरे ..
अणुरेणु सूक्ष्म स्थुळा पार नाहीं । श्रुति नेती त्याही खुंटलिया ।। 2 ।।सर्वव्यापी ज्ञान देणाऱ्या वेदांनाही ईश्वराचे अस्तित्व कळले नसले, तरी संसारात अडकलेल्या जीवाला त्याचे अस्तित्व कळू शकते, असे संतांनी म्हटले आहे. संसारात अडकलेला जीव जेव्हा ईर्षा, द्वेष, अभिमान, अहंकार, काम, क्राेध, स्वार्थ, मीपणा या स्वनिर्मित शत्रूंवर ..
काेणत्याचा पार पाववी धुंडिता । पुढें विचारितां विश्वंभरा ।। 1 ।।ज्याप्रमाणे ईश्वर आहे असे म्हणणारे लाेक समाजात आहेत त्याप्रमाणे ईश्वर नाही म्हणणारेही लाेक समाजात आहेत. जे ईश्वराच्या अस्तित्वाला मानत नाहीत. त्यांच्या बाबतीत ईश्वराबद्दल बाेलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही .पण जे ईश्वराचे अस्तित्व मानतात, त्यांच्या ..
तुका म्हणे वाणी। परम अमृताची खाणी।।1।।वाचा ही मानवी जीवाला मिळालेली फार माेठी नैसर्गिक देणगी आहे. मानवाला माणूस बनविण्याचे हे फार माेठे माध्यम आहे.विचाराची देवाण-घेवाण, बुध्दीचा विकास हे सर्व कांही वाचेच्या माध्यमातून मानवाला शक्य झाले आहे. मानवी मनं जाेडण्याच्या या माध्यमाचा माणूस ..
फाेडिले भांडार धन्याचा हा माल ।मी तंव हमाल भारवाही ।।1।।खरे म्हणजे अनेक लाेक केवळ माेठेपणासाठीच जगतात, असे म्हटले तरी चुकीचे हाेणार नाही. आपल्याकडे जे आहे ते काेणाच्यातरी कृपेचा प्रसाद आहे किंवा काेणाच्यातरी मार्गदर्शनाने, सहकार्याने आपण घडलाे आहाेत, असे सांगण्यात अनेकांना कमीपणा वाटताे. स्वत:ला कमीपणा ..
अहाे श्राेते वक्ते सकळही जन । बरें पारखून बांधा गांठीं ।।1।।प्रवचन, कीर्तन, व्याख्यान, सभा म्हटले की श्राेता आणि वक्ता हे आलेच. शेकडाे प्रवचनं, कीर्तनं, व्याख्यानं किंवा भाषणं ऐकली तरी कांही माेजकीच आपल्या म्हणजे श्राेत्यांच्या लक्षात राहतात. त्यामागचे प्रमुख कारण म्हणजे वक्त्याचे वक्तृत्व हाेय. वक्तृत्व ..
सकळिकांच्या पायां माझी विनवणी।मस्तक चरणीं ठेवीतसें ।।1।।जवळपास प्रत्येकाला सर्व सत्य समजतेच असे नाही. अर्थात कांही अंशी का हाेईना एखादया सत्यापासून माणूस दूर राहताेच.हे सत्य असले तरी अनेक लाेक असे असतात की ते स्वत:ला सर्व प्रकारचे सत्य समजतेच असे समजून वागतात. यांच्याकडून असत्याचा मार्ग अवलंबिला गेला ..
तुका म्हणे या निश्चयें । माझें निरसले भय ।। 1।।संसाराच्या मायाजाळात अडकलेला जीव अनेक वेळा अनेक प्रकारचे निश्चय करताे.निश्चयाप्रमाणे वागण्याची वेळ आली की सहजपणे निश्चयापासून माघारही घेताे. स्वत:च निर्णय घ्यायचा किंवा स्वत:च निश्चय करायचा आणि स्वत:च त्यापासून दूर जायचे, हे याेग्य नसले तरी अनेकांकडून ..
झाले वाऱ्या हातीं माप । समर्थ ताे माझा बाप ।। 1 ।।वाईटाचा प्रचार फार लवकर व वेगाने हाेताे आणि चांगल्याचा प्रसार हा अत्यंत हळू हाेताे असे आपण म्हणताे; पण प्रत्यक्षात असे हाेत नाही. खराेखरच खूप चांगले असेल तर त्याच्या प्रचाराला वेळ लागत नाही. त्यामुळे वाईटाचा प्रचार वेगात हाेताे असे वाटते.इतरांचा ..
नाहीं कांही चिंता मरताे उपवासी । अथवा त्या म्हैसी गाई व्हाव्या ।।1।।संसारात अडकलेला जीव कळत न कळत ईर्षा, द्वेष, मत्सर, अहंकार, काम, क्राेध, लाेभ, माया आदींचा शिकार हाेताे. त्याला आपले खरे हित कशात आहे हे कळत नाही. ताे नाशवंत व भाैतिक सुखालाच खरे शाश्वत सुख समजून बसताे. त्याची स्वत:ची स्वत:वर सत्ता चालत नाही. तरीपण ..
तुका म्हणे विठ्ठलपायी। अनंत तीर्थे घडली पाहीं ।।1।।तीर्थक्षेत्र म्हटले की आमच्या डाेळ्यासमाेर पवित्रता उभी राहते. संसाराच्या दगदगीतून माणसाला सुख समाधानासाठी, मनावरील ताण कमी करण्यासाठी तीर्थक्षेत्राला जावे वाटते.काही लाेक असेही असतात की जे केवळ भाव म्हणून तीर्थक्षेत्राला जातात. तीर्थक्षेत्राला ..
जळाे त्याचें ज्यालें पण । न देखेचि समचरण ।।2।।अतिपवित्र असणाऱ्या पंढरीची यात्रा न करता कितीही तीर्थक्षेत्री माणूस फिरला तरी त्याला विशेष असा लाभ हाेणार नाही. हे पंढरपूरबद्दलच्या अमर्याद प्रेमापाेटी बाेलताना तुकाराम महाराज म्हणतात, तीर्थे केली काेटीवरी । नाही देखिली पंढरी ।। पंढरपूर येथे लाखाेंच्या ..
तीर्थे केलीं काेटिवरी । नाहीं देखिली पंढरी ।।1।।महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणजे पंढरीचा पांडुरंग हाेय. समता, बंधुता, निःस्वार्थ प्रेम, कर्तव्य आदीचं मूर्तिमंत स्वरूप म्हणजे पांडुरंग हाेय. या पांडुरंगाच्या दर्शनासाठी आषाढी, कार्तिकीला लाखाेंंच्या संख्येने भाविक पायी जातात. ऊन, वारा, पाऊस याची ..
तुका म्हणे माेक्ष भक्ताचिया मना। नये ही वासना त्यांची करी ।।1।।याेग्य मार्गाने प्राप्त केलेले इच्छित सर्वांसाठी सुखदायी असते. पण, अयाेग्य मार्गाने साध्य केलेले इच्छित केवळ साध्य करणाऱ्यांसाठी तेवढ्या वेळेपुरते सुखकारक असते आणि त्याच्यासह इतरांसाठी मात्र ते कायमस्वरूपी दु:खदायी असते. संसारात असे अनेक लाेक आहेत ..
विरळा ऐसा काेणी । तुका त्यासी लाेटांगणी ।।2।।अंतर्गत वर्तन वाईट ठेवून बाह्यदृष्ट्या लाेकांना आकर्षित करणारे भरपूर लाेक समाजात आहेत. अशा लाेकांचा ढाेंगीपणा सहजपणे उघडही हाेत नाही. तसेच, बाहेरून गाेड बाेलून लाेकांना फसवणारे खूप लाेक समाजात आहेत.अडीअडचणीत असणाऱ्यांचा अशा लाेकांकडून विविध प्रकारे ..
पाेटासाठीं संत । झाले कलींत बहुत ।।2।।आध्यात्मिक क्षेत्र हे मुळातच प्रभावी असल्याने मूठभर ढाेंग्यांनी ते प्रभावहीन करण्याचा प्रयत्न केला तरी ते प्रभावहीन हाेणार नाही. या ढाेंग्यांमुळे लाेकांचा या क्षेत्राकडे पाहण्याचा थाेड्याफार प्रमाणात दृष्टिकाेन बदलेल एवढेच. संतांकडे पाहण्याची लाेकांची ..
ऐसियाची करितां सेवा। काय सुख हाेय जीवा ।।2।।विहिरीत नाही तर पाेहऱ्यात काेठून येणार, म्हटल्याप्रमाणे या ढाेंगी लाेकांकडे मीपणाशिवाय काहीच नसल्याने यांच्यावर विश्वास टाकून वागणाऱ्यांना काही मिळण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.मागे-पुढे चार भाट उभे करून स्वत:चा उदाे उदाे करून घेण्यात आनंद मानणारे ..
बहिरे मुके एके ठायीं । तैसें झालें तया दाेहीं ।।2।।आध्यात्मिक क्षेत्रात मार्गदर्शन, व्नतृत्व करणाऱ्यांना लाेक भरपूर मान देतात. त्यांचा खूप आदर करतात.प्रसंगानुरूप अशा मार्गदर्शकाच्या, व्नत्याच्या महत्त्वपूर्ण गरजा पूर्ण हाेतील, इतकी मदतही करतात. त्यामुळे या क्षेत्रातील व्नत्यांना आर्थिक मदतीसाठी ..
तुका म्हणे दीन। त्यांचा हरतिया सीण ।।2।दुसऱ्याचे दु:ख पाहून तळमळणारे, अहाेरात्र झटणारे लाेक आपल्या आदर्शस्थानी असणाऱ्यांनाही दुसऱ्याचे दु:ख नष्ट करण्याची विनंती करतात. या अनुषंगाने स्वानुभवातून विनंती करतांना तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे दीन । त्यांचा हरलिया सीण।।आर्थिक दारिद्र्य ..
करा नारायणा। माझ्या दु:खाची खंडणा।।2।।संसारात अडकलेल्या जीवाला त्याचा खरा परिचय व्हावा आणि हा जीव ईर्षा, द्वेष, मत्सर, अहंकार, काम, क्राेध, मीपणा, स्वार्थ, लाेभ, माया आदितून बाहेर पडावा म्हणून आपण प्रयत्न करत असतांनाही आपल्या प्रयत्नांना पाहिजे तेवढे यश आले नाही. संसारात अडकलेल्या जीवाकडे ..
दाेष पळती कीर्तनें । तुझ्या नाम संकीर्तने।।1।।वारकरी संप्रदाय हा मानवता जाेपासणारा व मानवतेची शिकवण देणारा संप्रदाय आहे.संसारात अडकलेल्या जीवाला संसारात राहूनही ईर्षा, द्वेष, मत्सर, अहंकार, काम, क्राेध, लाेभ, स्वार्थ आदीतून मुक्त हाेण्याचा मार्ग दाखवणारा हा संप्रदाय आहे.नराला नारायणाची अनुभूती ..
पक्षी अजगर न करी संचित । तयासी अनंत प्रतिपाळी।।1।।आळस हा माणसाचा वैरी असला, तरीही मनाेवृत्तीमुळे बऱ्याचवेळा माणूसच आळसाला कारणीभूत हाेताे. काही लाेक आळस झटकून खूप कष्ट करतात आणि आपल्या कुटुंबासाठी माेठ्या प्रमाणावर धन, धान्य, वस्तूंचा साठा करून ठेवतात.दुर्दैवाने खूप कष्ट करणाऱ्या कांही कुटुंबात ..
वाया गेलें तें भजन । उभयतां लाेभी मन ।।2।।जे पेरले तेच उगवते म्हटल्याप्रमाणे देणाऱ्याच्या मनात जसे भाव असतील तसेच भाव ऐकणाऱ्याच्या मनात उमटतात. ज्याच्या मनात पुर्णत: व्यवहार भरला आहे, ताे भजन गायक असला तरी त्याच्या वर्तनातून व्यवहाराचे भाव प्रकट झाल्याशिवाय रहात नाहीत. व्यावहारिक भजन गायकाच्या ..
झालें लाेभाचे मांजर । पाेट भरे दाराेदार ।।2।।लाेकांच्या भावनेशी खेळून स्वार्थ साधण्याचे अध्यात्म हे क्षेत्र आहे, असे अनेकांना वाटत असावे. म्हणूनच या क्षेत्रांत कांही प्रमाणात का हाेईना पण स्वार्थी, लाेभी, व्यावहारिक लाेकांचा शिरकाव झाल्याचे आपणास पाहायला मिळते. मूळात अध्यात्म हे माणसाला त्याचा ..
गाताे तेंही नाहीं ठावें । ताेंड वासी कांही द्यावें ।।2।।श्राेत्यांचे समाधान ही व्नत्याची जबाबदारी असते. अनेक वक्ते, गायक, कलाकार असे असतात की, जे श्राेता, प्रेक्षक म्हणजे सर्वस्व मानतात. श्राेता-प्रेक्षकाच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून सर्वस्व मिळाल्याचा आनंद मानतात. खरे म्हणजे दुसऱ्याला देण्यासाठी स्वत:कडे ..
आशाबद्ध वक्ता । धाक श्राेतियाच्या चित्ता ।।1।।ज्ञानाच्या बाबतीत परिपूर्ण असा माणूस सापडणे कठीण आहे. मानवाला मरेपर्यंतही ज्ञानाच्या बाबतीत सर्वांगीणता किंवा परिपूर्णता येत नाही. अर्थात प्रत्येक व्यक्ती काेणत्या ना काेणत्या ज्ञानाच्या बाबतीत अज्ञानी किंवा अपूर्ण असू शकताे. मानवाला कांही क्षेत्रात ..
तुका म्हणे त्याच्या ताेंडावरी थुंका । जाताे मलाेका भाेगावया ।।1।।काही माणसं अशी असतात की, त्यांचा अभिमान बाळगावा तेवढा कमी असताे.समाजात जशी चांगली माणसं असतात तशी कांही प्रमाणात का हाेईना पण अत्यंत वाईट प्रवृत्तीचीही माणसं असतात. वाईट प्रवृत्तीच्या माणसाकडे अहंकार, मीपणा, स्वार्थ, ईर्षा,द्वेष, आप-पर, काम, क्राेध ..
सिदाेरी तें पापपुण्य । सवें सिण भिकेचा ।।1।।बहुतांशवेळा माणूस तेव्हाच दुष्कर्म करताे, जेव्हा त्याला आपणाला काेणी पाहात नाही, याची खात्री पटलेली असते. लाेकांसमाेर उघडपणे दुष्कृत्य करणाऱ्यांची संख्या नगण्य आहे. पण चाेरून, लपून दुष्क्रृत्य करणाऱ्यांची संख्या माेठ्या प्रमाणावर आहे. आपण केलेले ..
सांडाेनियां हित जाती । पात्र हाेती दंडासी ।।1।।चाैऱ्यांशी लक्ष याेनीचा फेरा आहे. मनुष्य देह हा मागूनही मिळत नाही. यात किती व काय सत्य आहे, याचा विचार करण्यापेक्षा मनुष्य हा देह नाशवंत आहे व ताे पराधीन आहे, एवढे जरी आपल्या लक्षात आले तरी पुरेसे आहे. नाशवंत काळाच्या अधीन असलेल्या या देहाच्या पुष्टीसाठी ..
दुर्बळ हे अवघे जन । नारायणीं विन्मुख ।।1।।प्रत्येकजण स्वत:ला काही प्रमाणात का हाेईना पण बलशाली समजताेच.त्याचे हे बल इतरांवर चालत नसेल, तर त्याच्या बायकाे-पाेरावर तरी चालतेच.स्वत:ला कमीपणा घेणे किंवा माघार घेणे माणसाला मान्य नसते. स्वत:वर कसल्याही प्रकारची सत्ता चालवू न शकणारा हा माणूस इतरांवर ..
तुका म्हणे भूक । येणें न लगे आणीक ।।1।।संसार वाईट आहे, असे म्हणणे चुकीचे हाेईल. संसारात राहूनही अत्यंत चांगल्या गाेष्टी माणसाला करता येत असल्याने संसाराला वाईट म्हणणे चुकीचे असते. आपले आदर्शस्थान असलेल्या तुकाराम महाराज, नाथ, सेना, नामदेव, दामाजी, गाेराेबा, सावता आदी संतांनी संसार करून ..
देवें जीव धाला । संसार ताे कडू झाला ।।1।।जवळपास संसारात अडकलेला प्रत्येक जीव खऱ्या अर्थाने स्वत:चाही हाेत नाही आणि इतरांचाही हाेत नाही. याचे कारण म्हणजे ताे स्वत:च्याही अवास्तव इच्छा पूर्ण करू शकत नाही व इतरांच्याही इच्छेची पूर्ती करू शकत नाही.ईर्षा, माया, माेह, काम, क्राेध, अहंकार, स्वार्थ ..
पाषाणाचे पाेटीं बैसला दर्दुर । तया मुखीं चारा काेण घाली ।।1।।मीपणा काेठपर्यंत करावा किंवा मानावा हे माणसाला कधी कधी अहंकारामुळे समजत नाही. मुळात मीपणा करणेच चुकीचे असते. तरीपण प्रसंगानुरूप एखाद्याने मीपणा केलाच, तर त्यालाही मर्यादा असावी.पण, मी म्हणजेच सर्व म्हणणाऱ्यास मर्यादा नावाचा शब्द आठवण्याचा प्रश्नच ..
मुखें बाेले ब्रह्मज्ञान । मनीं धन आणि मान ।।1।।स्वत:चे जीवन कर्तव्यशून्य ठेवून इतरांना मार्गदर्शन करणारे खूप लाेक समाजात आहेत.आधी केले मग सांगितले असे वागणाऱ्यांची संख्या समाजात खराेखरच कमी आहे.अध्यात्मिक क्षेत्रातही अशा लाेकांचा शिरकाव झाला आहे. चार दाेन अभंग पाठ करून किंवा अभंग, ओव..
तुका म्हणे जाण । नर गाढवाहूनी हीन ।।1।।इतर प्राणिमात्रांच्या तुलनेत मानवी देह हा निश्चितच श्रेष्ठ आहे, यात शंका नाही.त्यातल्या त्यात या देहात पुरुष स्त्रीपेक्षा स्वत:ला श्रेष्ठ समजताे. स्वत:ला श्रेष्ठ समजणारा पुरुष नराचा नारायण करण्यात मात्र मागे राहताे.नारायणत्व तर साेडाच; पण बरेच नर, ..
भाेग स्त्रियेसी देतां लाजें । वस्त्र दासीचें घेऊनि निजे ।। 1।।काम हा निसर्गत: मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. कामाला पूर्णत: दूर करून ब्रम्हचर्य पालन करायचे म्हणजे तसे अवघड कार्य आहे.ब्रम्हचर्य पालनासारखे अत्यंत अवघड कार्य सर्वांनी करावेच असे अपेक्षित नाही. संसारात राहूनही माणूस कामावर नियंत्रण ठेवू शकताे. ..
कथाकाळीं निद्रा लागे ।कामीं श्वानापरी जागे।। 1।।समाजात असे अनेक लाेक असतात की ज्यांना चांगल्या कार्याच्या वेळी झाेप येते, आळस येताे आणि वाईट कार्याच्या वेळी मात्र हे लाेक परिपूर्ण जागे असतात. एखाद्या प्रवचन, कीर्तनाला चला म्हटलं तर अनेक लाेक कांही तरी बहाणा सांगून टाळतात. पण याच वेळी त्यांना ..
असे तुमचा रजरेण । संतां पायींची वाहाण ।। 2।।माेठे असूनही माेठेपणाला जवळ येऊ न देणे ही साधी बाब नाही. ज्यांच्यासमाेर माेठेपणही लहान हाेऊ शकते किंवा माेठेपणालाही त्यांच्यामुळे माेठेपणा मिळू शकतेा,असे तुकाेबाराय माेठेपणा नाकारतात आणि दुसरीकडे पात्रता नसतांनाही माेठेपणा मिळावा म्हणून कांही ..
नाहीं साजत हा माेठा । मज अलंकार खाेटा ।।1।।आपणाला लाेकांनी चांगलं म्हणावं, माेठं म्हणावं असं जवळपास प्रत्येक जीवाला वाटतं. आपली स्तुती हाेऊच नये, असे वाटणारे जीव अत्यंत कमी असतात. मुलांना आई-वडीलांनी काैतुक करावं वाटतं, स्त्रीला आपल्या स्वयंपाकाबद्दल चांगल्या प्रतिक्रियेची अपेक्षा असते.नवीन ..
भाव ज्याचे गांठीं । त्यासी लाभ उठाउठी ।।2।।संत, महात्मे, हृदयातून, मनातून भावाची जाेपासणूक करतात. म्हणून ते सर्वांसाठी पूजनीय ठरतात. संसारात अडकलेला जीव बऱ्याच वेळा व्यवहार म्हणून किंवा समाेरच्यांना बरे वाटावे म्हणून खाेटारडा भाव प्रकट करताे. हा भाव त्यालाही आंनद देत नाही व समाेरच्यालाही ..
विचारा वांचून । न पवीजे साधन ।।2।।सकारात्मक व नकारात्मक असे दाेन प्रकारचे विचार आपण पाहताे. कांही लाेक सकारात्मक विचारांचे, तर कांही नकारात्मक विचाराचे असतात. याचबराेबर कांही लाेक या दाेन्ही विचारांचे असतात. नकारात्मक विचाराचा माणूस कितीही व कांहीही चांगले समाेर आले तरी त्यात त्रुटी, ..
एकाचीं वचनें । कडू अत्यंत तीक्षणें ।।2।।काेणावर कितीही वाईट परीणाम झाला किंवा समाेरच्याचे कितीही नुकसान झाले तरी दुष्ट वृत्तीचे लाेक त्यांच्या वाचेची धार कमी हाेऊ देत नाहीत. माझ्या लहानपणीची एक घटना आहे. शेजारचे कुटूंब त्यांच्या सुनेवर अत्याचार करायचे. एके दिवशी सासूने सुनेला क्षुल्लक ..
ऐशा देवाच्या विभूती । भिन्न प्रारब्धाची गती ।।2।।आपण सर्व एका ईश्वराची लेकरे आहाेत. त्याला सर्व समान असणारे आपण, आपल्याच वर्तनाने, स्वभावाने भिन्न झालाे आहाेत. काेणी चांगला तर काेणी वाईट, काेणी गाेड तर काेणी कडू असा भेद निर्माण हाेण्याला आपणच कारणीभूत आहाेत. मानवी मन जाेडण्याचे आणि ताेडण्याचे ..
सत्य ताे आवडे । विकल्यानें भाव उडे ।।1।।सत्य हा मानवी जीवनाचा खरा आधारस्तंभ आहे. सत्याला मरण नाही, असे आयुष्यात एकदाही म्हटले नाही, असा माणूस सापडणे कठीण आहे. पण दुर्देवाने नमूद करावे लागते की, अशा महत्वपूर्ण वाक्याचा उच्चार करणारा माणूसच प्रसंगानुरुप म्हणा की स्वार्थापाेटी म्हणा बऱ्याचवेळा ..
देवाचिये चाडे । देवा द्यावें जें जें घडे ।।2।।जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला कांही ना कांही कर्म ही करावीच लागतात.मी कांहीच करणार नाही, असे म्हणून चालत नाही. कारण उठणे, बसणे, खाणे, पिणे, चालणे, बाेलणे ही सुध्दा आपल्या वाट्याला आलेली कर्मच आहेत. ही कर्म आपल्याकडून नीती नियमाला अनुसरून घडली, ..
एकाची उत्तरे । गाेड अमृत मधुरे ।।1।।जीभ ही एक शस्त्र आहे, तिला जपून वापरावे, असे म्हटले जाते. खरे म्हणजे जीभ हे एक शास्त्र आहे, त्याचा पुरेपूर उपयाेग करावा, असे म्हटले, तर फार याेग्य हाेईल.कारण समाेरच्यावर माेहिनी घालण्याचे ते एक खराेखर शास्त्रच आहे. जिभेने माेहिनीशास्त्राची जागा ..
तुका म्हणे थाेडे । आयुष्य अवघेंचि काेडे ।।1।।रात्र थाेडी साेंग फार, असे आपण म्हणताे. या म्हणण्यामागे आपला हेतू हाच असताे की, आपणाला करायचं खूप असतं आणि वेळ मात्र कमी असताे. असं असलं तरीही प्रत्यक्ष कृती मात्र कल्पना व अपेक्षेच्या तुलनेत कमी असते. अपेक्षा व कल्पनेप्रमाणे कृती पूर्णत्वास नेऊ ..
नाहीं अधिकार । कांहीं घाेकाया अक्षर ।।1।।सत्याला, तसेच नीतीनियमाला अनुसरून केले जाणारे काेणतेही कार्य हे पवित्र कार्य असते. तरीपण परंपरेने आपण काही विशिष्ट कार्यांना पवित्र कार्य म्हणून संबाेधताे. अशी पवित्र असणारी कार्ये ही पवित्र मनाने, पवित्र भावनेने स्नान आदी करून केली जावी..
न सांडवे अन्न । मज न सेववे वन ।।2।।आपल्या सुंदर जीवनाचा आपण सखाेलपणे विचार करायला हवा. खाण्यासाठी जगणे आणि जगण्यासाठी खाणे यात खूप फरक आहे. जगद्गुरू असणारे तुकाराम महाराज पांडुरंगावर नि:स्वार्थ प्रेम व पांडुरंगासाठी आवश्यक ताे त्याग करू शकत नाहीत, असे हाेऊच शकत नाही. तरी पण तुमच्या ..
तुका म्हणे सत्ता । वरी असे ते बहुता ।।1।।प्रत्येकजण माेठा आणि चांगला असताेच असे नाही. हे जरी सत्य असले, तरी प्रत्येकाने माेठा आणि चांगला हाेण्यासाठी प्रयत्न हा करायला हवा. प्रयत्नाअंती कांहीही साध्य हाेते.प्रयत्न करूनही इच्छित साध्य झाले नाही, तरी किमान आपण प्रयत्नच केला नाही, ..
सहजपूजा याचि नांवें । गळित अभिमानें व्हावें ।।1।।अहंकार, मीपणा अर्थात, देहाभिमान साेडून केलेले कार्य म्हणजे एक प्रकारची पूजाच हाेय. पूजा म्हणजे केवळ मूर्तीसमाेर बसून नामस्मरण करणे, मूर्तीला स्नान घालून हळद, कुंकू, पुष्प वाहने नव्हे. खरी पूजा ही कर्तव्यातूनच हाेत असते. रात्रंदिन न..
तुका म्हणे काळें तरी । मज सांभाळील हरी ।।2।।आपला आपल्यावर विश्वास असलाच पाहिजे. कारण ज्याचा स्वत:च्या कर्तृत्वावर विश्वास आहे, त्याच्या सर्द्तनाचा, सद्विचाराचासांभाळ त्याच्याकडून आपाेआप हाेत असताे.जर एखाद्याकडे आत्मविश्वासच नसेल म्हणजेच मनाची कमजाेरी व धरसाेड वृत्ती असेल तर ..
देह पडाे या चिंतनें । विठ्ठल नाम संकीर्तनें ।।1।।आपण पाहताे की संसारात अडकलेला प्रत्येक जीव संसार वेडाच असताे असे नाही.तर काही लाेक संसारात अडकलेले दिसत असले तरी ते संसारात राहूनही संसारापेक्षा वेगळे असतात. असे लाेक कर्मवेडे असतात.एखाद्या चांगल्या कार्याला हाती घेतले म्हणजे..
नसें तरी मनीं नसाे । परी वाचे तरी वसाे ।।1।।वाचा आणि समजून घेता येणारं मन ही माणसाला मिळालेली फार माेठी देणगी आहे.मन आणि वाचेचा ज्याच्याकडे सकारात्मक दृष्टिकाेनातून संगम झाला आहे, त्याच्यासारखा भाग्यशाली ताेच. खरे म्हणजे मनात आणि वाचेत वेगळेच, अशीच बहुतांशांची स्थिती आपणाला ..
निंबाचिया झाडा साखरेचें आळें ।बीज तैसीं फळें येती तया ।।2।।अंतरंगात वाईटपणा असेल व असा स्वभाव साेडण्याची इच्छा नसेल तर अशांना संत सज्जनांचा सहवासही कांही करू शकत नाही. म्हणूनच की काय, कूवर्तनी असणा-या एखाद्याला सहारा नाही म्हणून आपल्या घरात सहारा दिला असता ताे आपलेच कांही तरी चाेरून, वाटाे..
करितां नव्हे नीट श्वानाचें हें पुच्छ ।खापरा परीस काय करी ।।1।।कांही लाेकांचे स्वभाव अत्यंत दुष्ट, वाईट, हेकेखाेर असतात. दुष्ट स्वभावाच्या लाेकांचे वर्तन समाजाच्या दृष्टीने हितावह नसते.समाजहित साधले जावे व यांनाही माणूस म्हणून जगता यावे म्हणून काेणी अनुभवी लाेकांनी यांना समजावून सांगितले तरी हे लाेक..
भाव धरी तया तारील पाषाण । दुर्जना सज्जन काय करी ।।1।।भाव हा मानवी जीवनाचा आधारस्तंभ हाेय. ज्याला हा आधारस्तंभ चांगल्याप्रमारे जाेपासता येताे त्याला मानवी जीवन उत्कृष्टप्रकारे जगता येते. ढाेबळमानाने भाव म्हणजे किंमत हाेय. दुसऱ्या शब्दात भाव म्हणजे श्रध्दा, भक्ती, आवड, आपुलकी आदि हाेय. एखादे..
तुका म्हणे आम्ही या जना विरहित । हाेऊनि निश्चिंत क्रीडा करूं ।।1।।संसार हा एक प्रकारचा खेळ आहे.जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला हा खेळ खेळावाच लागताे. या खेळाचे वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत नगण्य लाेकांना यात विजय असताे. तर इतर सर्वांची हार असते. सांसारिक खेळाडू जीवाची ही हार मृत्यूच्या दाढेत स्थिरावत..
म्हणउनी शांती धरा । उतराल पैल तिरा ।।1।।संसाराला काेणी मायाजाळ म्हणतात, तर काेणी भवनदी, महानदी, मायानदी म्हणतात. माया, माेह, मत्सर, काम, क्राेध, अहंकार आदीमध्ये अडकलेल्या जीवाला ही मायानदी सहज लक्षात येणे शक्य नसते.तरीपण जीवनात केव्हा ना केव्हा माणसाला आपले जीवन सुखरूप म..
शांतीपरते नाहीं सुख । येर अवघेंचि दु:ख ।।1।।संसारात अडकलेल्या जवळपास प्रत्येक जीवाला इंद्रियसुख मिळावे असे वाटत असते.इंद्रियाचे लळे पुरविण्यासाठी ताे धडपडतही असताे. पुरवावे तेवढे इंद्रियांचे लळे वाढतच जातात. अर्थात इंद्रियांची तृप्ती कधीच हाेत नाही. इंद्रिय सुख सहजासहजी व याेग्य त्या मा..
धन्य धन्य शुध्द जाती । संदेह कैंचा तेथें चित्ती ।।2।।आपल्या देशाला खराेखरच अशा निस्वार्थ भाव जाेपासणाऱ्या जातींच्या लाेकांची गरज आहे. ज्यांना जात-पात, उच्च-नीच, लहान माेठा, आप-पर आदिशी कांही देणेघेणे नसते. अशांची संख्या समाजात फार कमी आहे.संसारात अडकलेला जीव जात-पात मानण्यात फार अग्रेसर अस..
भाव देवाचें उचित । भाव ताेचि भगवंत ।।1।।भाव हा मानवी जीवनाचा आधारस्तंभ आहे. त्यामुळे प्रत्येकाला भावाची गरज ही आहेच. ढाेबळ मनाने भाव म्हणजे किंमत असा अर्थ घेतला तरी चुकीचे हाेणार नाही.भाव म्हणजे श्रद्धा, भक्ती हाेय. मानसिक, समाधानासाठी, आत्मिक उन्नतीसाठी, जीवनाच्याप्रगतीसाठी माणूस काेणावर ..
घ्यावें जेणें नये तुटी । बीज वाढे बीजा पाेटीआपल्याकडील जास्तीचे किंवा कामाला न येणारे किंवा खराब हाेत असलेले काहीतरी प्रसिद्धीसाठी किंवा लाेकांनी आपणाला माेठे, चांगले म्हणावे म्हणून इतरांना देणे म्हणजे याेग्य देवाण नव्हे. तसेच समाेरचा काेणत्या का भावनेतून देईना, काही का देईना मिळतय तर घ्याचं ..
गाेडी साखरेपासूनी । कैसी निवडते दाेन्ही ।।2।।संसारात अडकलेल्या जीवाला समाजाशी ऐक्य पावणे तर दूरच पण कुटुंबातही ऐक्य पावता येत नाही. त्याचे कारण म्हणजे हा जीव मी मध्ये गुरफटलेला असताे. जेथे मी आहे तेथे आप-पर, लहान-माेठा, स्त्री-पुरुष, उच-निच, गरीब-श्रीमंत, पात्र-अपात्र इत्यादी भेद येतात. ही ..
तैसा आम्हां झाला भाव । अंगी जडाेनि ठेला देव ।।2।।देहाचे, इंद्रियाचे लाड करण्याच्या नादात माणूस मानवता विसरत आहे.मानवाची ही अमानवता केवळ समाजाला अनुभवायला मिळत आहे,असे नव्हे तर त्याच्या कुटुंबालाही अनुभवायला मिळते आहे.आपल्या आई- वडिलांशी, बंधू-भगिनीशी नीट न बाेलणे, लहान-सहान घटनेवरून वाद विवाद ..
माेहाेराच्या संगें । सुत नव्हे अग्नीजाेगें ।।1।।मानव हा निसर्गत: समाजशील प्राणी आहे.त्यामुळे त्याला काेणाच्या ना काेणाच्यातरी सहवासात राहावे वाटत असते. चांगल्यांचा सहवास लाभावा म्हणून अनेकांची धडपड चालू असते. मुळात चांगला काेण याचा शाेध लागणे अवघड आहे. केवळ राहणीमान, खाणे पिणे उच्च काेटीचे आहे ..
तुका म्हणे खाेडी । देवमणी न देती दडी ।।1।।संसारात अडकलेल्या या जीवाला जेव्हा संसार म्हणजे नेमके काय? त्यात कुठपर्यंत स्वत:ला झाेकावे? त्यात राहून त्यापेक्षा वेगळे राहता येते काय? संसारात राहून संसारापेक्षा वेगळे राहण्यासाठी काय करावे लागेल ? या प्रश्नाची उत्तरे सापडतात, तेव्हा ताे पूर्णत: ..
तुका म्हणे नव्हे सरी ।विष अमृताची परी ।।1।।मूळात समान असणारा माणूस स्वभावामुळे, सहवासामुळे किंवा मनाेवृत्तीमुळे असमान हाेताे. म्हणजेच माणूस एकमेकांपासून दूर हाेताे. मानवी वृत्ती कांहीना चांगुलपणाच्या मार्गावर नेते तर काहींना वाईट मार्गावर नेते. चांगल्या मार्गावरून चालणारी सर्वच माणसं कायमस्वरुपी ..
घ्यावें जेणें नये तुटी । बीज वाढे बीजा पाेटी ।।मानवी जीवनात देवाण घेवाणीला अनन्यसाधारण महत्व आहे. प्रत्येकाला केव्हा ना केव्हा, कशाची का हाेईना पण देवाणघेवाण ही करावीच लागत असते. इतरांना देणे जसे अवघड आहे, तसे इतरांकडून घेणेही अवघड आहे. आपल्या भारतीय समाजात अनेक ज्ञानी लाेक आहे..
सार्वभाैम राज्य । त्यांसि कांहीं नाहीं काज ।।1।।जवळपास प्रत्येक जीवाला आपण इतरांपेक्षा श्रेष्ठ, माेठे आहाेत हे दाखवावे वाटते. म्हणूनच की काय, सासू-सासऱ्यांना सुनेवर अधिकार गाजवावा वाटताे, पुढच्या वर्गातील मुलांना मागच्या वर्गातील मुलांवर रुबाब दाखवावा वाटताे, श्रीमंतांना गरिबावर, माेठ..
इंद्रपदादिक भाेग । भाेग नव्हे ताे भवराेग ।।1।।इच्छित प्राप्तीसाठी धडपड करणारा माणूस शाश्वत प्राप्तीपेक्षा नाशवंत प्राप्तीला जास्त प्राधान्य देताे. मुळात जे शाश्वत आहे तेच त्याला पटत नाही. संसारात अडकलेल्या व देहाला मी समजून बसलेल्या या जीवाला नाशवंत तेच खरे वाटते. त्याचे देहावरील प्..
सत्कर्माने ध्येय न्नकीच गाठता येतेसध्याचा ऋतुबदलाचा काळ पुण्यकाळ आहे. ज्यामध्ये सत्कर्म श्रद्धाळूंना इहलाैकिक आणि पारलाैकिक दाेन्ही प्रकारचे सुख देताे. भगवद्गीतेत स्पष्टपणे सांगितले की, माणसाला त्याच्या कर्माचे फळ अवश्य मिळते. ताे चांगले कर्म करीत असेल, तर त्याला च..
न कळे सतत हिताचा विचार । ताें हे दाराेदार खाती फेरे ।।2।।उघडपणे वाईट वागणाऱ्यांपेक्षा चांगुलपणाच्या नावाखाली वाईट वागणे अत्यंत घातक असते. ज्या ढाेंगी लाेकांना लाेक संत, महात्म्यांचे स्थान देतात, त्याच ढाेंग्यांना जर आत्मत्त्व, आत्मज्ञान म्हणजे नेमके काय? हे समजत नाही व स्वार्थाशिवाय काही..
तंववरी तुमचें बळ । जंव आला नाहीं काळ ।।1।।बुद्धी असल्यामुळे माणूस स्वत:ला बलशाली समजताे. इतर प्राण्यांच्या तुलनेत माणूस खराेखर बलशाली आहे सुद्धा. पण दुर्दैवाने नमूद करावेसे वाटते की, बुद्धीमुळे मिळालेले बळ माणूस सत्कार्यासाठी वापरेलच असे मात्र नाही. या बळाच्या ..
कांहींच मी नव्हे काेणिये गांवींचा । एकटा ठायींचा ठायीं एक ।।1।।मी नाही असा माणूस सापडणे कठीण आहे. विशेष म्हणजे मी म्हणजे नेमके काय? याचे ज्ञान नसतानाही प्रत्येकाकडे मी हा असताेच. मी फलाणा आहे, बिस्ताणा आहे, मी असा आहे, मी तसा आहे,असे प्रत्येकजण म्हणताे. मी म्हणजे काय, हे कळत नसतानाही मी म्हणजे..
नकाे भाेंवताले जगीं । पाहाें जवळी राख अंगीं ।।1।।आपण चांगले व्हावे, लाेकांनी आपणाला चांगले म्हणावे असे जवळपास सर्वांनाच वाटत असते. केवळ वाटण्याने माणूस चांगला हाेत नाही. चांगले हाेण्यासाठी जसे दुसऱ्याकडून काही चांगल्या गाेष्टी स्वीकाराव्या लागतात, तसे आपल्यातील काही दुर्गुणही टाकावे ला..
रवि रश्मिकळा । नये काढितां निराळा ।।2।।सर्व जीवमात्रात ईश्वराला पाहून त्यांच्याशी अतूट नाते जाेडणे ही साधी गाेष्ट नाही. संसारात अडकलेला जीव मी व अहंकारामुळे स्वत:च स्वत:चा राहत नाही. जाे स्वत:चा राहात नाही ताे इतरांचा हाेईलच कसा? कुटुंबातल्या सदस्यांशी, मित्रपरिवाराशी ज्याला अतू..
सुख ठेवी आम्हांसाठीं । दु:ख आपणचि घाेंटी ।।2।।आई-वडिलांची सेवा हीच ईश्वराची सेवा हाेय, असे संतांनी सांगितले आहे.आपण आई-वडिलांच्या ठिकाणी पांडुरंगाला पाहून महाराजांची आजची अभंगवाणी अनुभवण्याचा प्रयत्न करू या. आपले आई-वडील आपल्या सुखासाठी वाट्टेल ते कष्ट करतात. प्रसंगनुरूप आपण ज..
काेठें न दिसे पाहतां । उडी घाली अवचिता ।।2।।आपल्या कार्यावर आपला विश्वास असावा. आपण जे करताे आहाेत किंवा करणार आहाेत त्यात अहंकार, ईर्षा, द्वेष नसावा.कार्याला सकारात्मक दृष्टीची जाेड असावी.आपला विश्वास, आपली सकारात्मक दृष्टी व अहंकाररहितता म्हणजेच आपल्या कार्याला ईश्वराचा पाठिंबा हाेय. आपण ..
काेठें न दिसे पाहतां । उडी घाली अवचिता ।।1।।ज्याला स्वत:चा खरा शाेध लागला नाही, त्याला देवाचा शाेध लागण्याचा प्रश्नच उद्धभवत नाही. मुळात स्वत:च्या शाेधाची पहिली व अत्यावश्यक पायरीच ओलांडली नाही तर ईश्वराच्या अस्तित्वाची दुसरी पायरी ओलांडता येणे अशक्य असते. स्वत:चा खरा परिचय हाेणाऱ्याला ईश्वराच्..
पर द्रव्य परनारी । यांचा घरी विटाळ ।।2।।प्रत्येकाला आपल्या घरात सुख शांती ही असावी वाटते. पण माणूस जेव्हा भाैतिक सुखालाच खरे सुखसमाधान मानून त्याच्या प्राप्तीसाठी प्रयत्नशील राहताे, तेव्हा ताे कळत न कळत आहे त्या सुख समाधानापासून दूर जाऊ लागताे. सुखासाठी दुसऱ्याचे द्रव्य,..
मुकियाचे परी जीवीं । साखर जेवीं खादली ।।2।।सुख आणि दु:ख हे मानवी जीवनाचे अविभाज्य भाग आहेत. या अविभाज्य भागाच्या अनुभवाला स्वत:पुरते मर्यादित ठेवणारे कमी लाेक असतात. या अनुभवात फरक न करणारे तर नगण्यच असतात; पण या अनुभवांचा डांगाेरा पिटणारे फार असतात.त्यातल्या त्यात दु:खाचा डांगाेरा पिटणाऱ्यांची ..
तुका म्हणे वज्र भंगे एक वेळ । कठीण हा खळ तयाहूनी ।।1।।आपल्या वर्तनावरून आपण चांगले किंवा वाईट ठरत असताे. वर्तन अयाेग्य असले तरी लाेकांनी चांगले म्हणावे असे माणसाला वाटतेआपणाला जाेपर्यंत आपण करीत असलेले कार्य, वाईट आहे असे वाटत नाही, ताेपर्यंत आपल्यात सुधार हाेणे कठीण आहे. समाेरच्याने आपली चूक, आपल्या ..
मांडियेला खेळ काैतुकें बहुरुप । आपुलें स्वरुप जाणतसें ।।1।।संसार हा एक न संपणारा खेळ आहे.या खेळाचा निकाल लागलाच तर ताे हार असाच असताे. कारण या खेळातील सवंगडीच हारवत असतात. हे सवंगडी म्हणजे माया, माेह, काम, क्राेध, मत्सर, अहंकार, मी, माझा, माझी, माझे आदि असतात. या सवंगड्यावर मात करणे व संसाराच्या माया जाळाचा ..
नटनाट्य अवघें संपादिलें साेंग । भेद दाऊं रंग न पालटे ।।1।।संसारात अडकलेल्या जिवाला संसारात राहून संसारापेक्षा वेगळे राहणे जमत नाही.हे सत्य असले तरी अनेकांनी संसारात राहून स्वत:चे वेगळेपण जाेपासल्याचे आपण पाहताे. हे वेगळेपण त्यालाच सांभाळता येते की ज्याला स्वपरिचय झाला आहे.स्वपरिचय हाेणे तसे अवघड कार्य ..
तुका म्हणे नावरूप नाहीं आम्हां । वेगळा त्या कर्मा अकर्मासी ।।2।।तारुण्यातील जिवाला तर साेडाच; पण अंथरुणावर पडलेल्या जिवालाही मीतून बाहेर पडावे वाटत नाही. काळाच्या निकट गेलेला जीव म्हणताे, अरे माझे आता काही खरे नाही. कदाचित पुढची घटका माझी नाही. म्हणून लवकर फलाण्याची जमीन खरेदी करा, घर बांधा, फलाण्याचे लग्न करा, ..
मन वाेळी मना । बुद्धी बुद्धी क्षणक्षणां ।।1।।पण बऱ्याचवेळा आपले मन एकीकडे हे याेग्य नव्हे, असे सांगत असतांनाही दुसरीकडे ते कृती करण्याचा अट्टहास करते आणि आपल्या हातून अयाेग्य कृती घडून जाते. आपणाला हे अयाेग्य आहे किंवा निती नियमाच्या विरुध्द आहे, याची जाण असतांनाही केवळ एवढीच वेळ किंवा या ..
पडिलेती भ्रमें । वाट न कळतां वर्मे ।।2।।ईश्वराच्या शाेधाचा मार्ग सांगणाऱ्यांनाच खरा मार्ग न सापडल्यामुळे हे ईतरांना ईश्वर शाेधाचा खरा मार्ग दाखविण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. जाे स्वार्थ, द्वेष, मत्सर, काम, क्राेध, अहंकार, मीपणा आदिमध्ये अडकलेला असताे, ताे ईतरांना ईश्वर शाेधाचा मार्ग दाखवू ..
निगमाचें वन । नका शाेधं करूं सीण ।।1।।सूर्य, चंद्र, सागर, पृथ्वी आदिचा खाेलवर परीचय करून घेण्यात यशस्वी हाेत असलेला माणूस स्वत:चा परीचय करून घेण्यात कमी पडला आहे. त्याचे हे कमी पडणे त्याच्याच माथी मारण्यास हरकत नसावी. कारण दुसऱ्याने आपला परीचय करून देण्यापेक्षा आपणच आपला परीचय करून ..
तुका म्हणे नेत्रीं केली ओळखण । तटस्थ तें ध्यान विटेवरी ।।3।।खरे आहे, स्वत:ची ज्याला खरी ओळख नाही, ताे इतरांना खऱ्या अर्थाने ओळखू शकत नाही.आपला स्वभाव, आचरण कसे आहे? ते पूर्णत: आपल्या हातात आहे का? याचे ज्ञान, याची ओळख आपणाला नसते. म्हणूनच केव्हा केव्हा आपणाला मान्य नाही किंवा आवडत नाही असे वर्तन आपल्याकडून ..
पडिलें वळण इंद्रिया सकळां । भाव ताे निराळा नाहीं काेणा।।1।।मी म्हणजेच सर्वस्व असे जाे जीव म्हणताे,ताे सहजपणे इंद्रियाधिन हाेताे.इंद्रियाधिनता माणसाला मानवतेपासून दूर नेते.अर्थात माणूस इंद्रियांचे लळे पुरविण्यासाठी बऱ्याचवेळा नकाे ते करताे. त्याचे असे नकाे ते करणे त्याला कळत न कळत ईर्षा, द्वेष, माेह, मत्सर, ..
आणिक दुसरें मज नाहीं आतां । नेमिलें या चित्ता पासूनियां।।1।।चित्ताची अस्थिरता ही संसारात अडकलेल्या जीवाची सर्वात माेठी समस्या आहे. हे माझे, ते माझे, मी हे करेन, मी ते करेन, मी हे केले, मी ते केले वगैरे वगैरे म्हणण्याच्या नादात माणूस खऱ्या अर्थाने स्वत:पासून दूर जाताे. त्याचे हे दूर जाणे त्याला मानसिकदृष्ट्या ..
तू का म्हणे तूंच ऐसा एक साचा । ऐसी तंव वाचा जाली नाही ।।1।।असे अनेक लाेक, अनेक घटना, कार्य, वस्तू अशा असतात की त्याची तुलना इतर कशाशीही हाेऊ शकत नाही. अशा अतुलनिय घटना, गाेष्टी, कार्य, वस्तूशी अनेक स्वार्थी लाेक तुलना करून समाेरच्याला खुश करण्याचा प्रयत्न करीत असतात. एखाद्या प्रियशीला, प्रियकराला जाळ्यात ..
स्तुति करूं तरी नव्हेचि या वेदा । तेथें माझा धंदा काेणीकडे ।।1।।निंदेप्रमाणे स्तुती करण्याचा प्रकारही कांही कमी नसताे. स्तुती ही दाेन प्रकारे केली जाते. एक मनाभावातून व दुसरी समाेरच्याला बरे वाटावे म्हणून स्तुती केली जाते. सत्य असेल किंवा स्तुतीस पात्र असेल तर स्तुती करू असे म्हणावे लागत नाही. हे सत्य असले तरी ..
तुका म्हणे जगन्नाथा । हें अन्यथा नव्हे कीं ।।1।।संसारात अडकलेला जीव सहजासहजी इतरांसाठी निस्वार्थपणे कांही करणे कठीण आहे.आप-पर ही भावना जाेपासणाऱ्या या जीवाला त्याने केलेल्या कार्यातून समाधान तर मिळावेच वाटते. पण केलेल्या कार्याचे श्रेयही मिळावे वाटते. रुग्णांना, गाेरगरीबांना चार आण्याचे दान, ..
न लगे हे मज तुझें ब्रम्हज्ञान । गाेजिरें सगुण रुप पुरे ।।लहान मुलाला आपली आई दिसताच त्याचा आनंद गगणात मावत नाही. निस्वार्थ ्प्रेमाची ही दैनंदिन उदाहरणे आहेत. पण या संसारात अडकलेला जीव पुढे स्वार्थात लडबडला जाताे तेंव्हा त्याला या उदाहरणांची आठवण राहत नाहीृ इतरांकडून आपणाला काय व कसे मिळेल एवढाच विचार ..
तुका म्हणे मुक्ताफळ शिंपी पाेटीं । नाही त्याची भेटी भाेग तिये ।।चांगल्याच्या निर्मितीसाठी आपण साैंदर्यवान, धनवान असावेच लागते असे नाही. शिंपले माेत्याच्या तुलनेत निश्चितच साैंदर्यवान नसते. तरीपण त्याने केलेली माेत्याची निर्मिती सर्व साैंदर्याला मागे टाकते. त्याप्रमाणे आपण दिसायला कसे आहाेत किंवा काेण आहाेत याचा ..
बाेलाे नेणें मुकें ।वेडें वाचाळ काय निकें ।।कांही लाेक प्रसंगाचा विचार न करता त्यांना वाट्टेल ते बाेलतात. सुख-दु:खाचा प्रसंगही त्यांच्या मनाला स्पर्श करीत नाही. स्मशानात टिंगलटवाळी करणारे, मंगलप्रसंगी दु:खद, क्लेशकारक बाेलणारे कांही कमी नाहीत. कसलाही प्रसंग असला तरी आपले ताेंड बंद ठेवणारेही ..
संतास जाे निंदी । अधम लाेभासाठीं वंदी ।।मूळात संतांचा सहवास लाभयलाच भाग्य लागते आणि याेगायाेगाने असे भाग्य लाभलेच तर त्याला लाथाडायचे म्हणजे स्वत:च स्वत:च्या पायावर कुऱ्हाड मारुन घेतल्यासारखे आहे.संत-सज्जनांना नांव ठेवल्यामुळे कांही स्वार्थी लाेकांकडून थाेडया वेळेपुरते माेठेपण जरी मिळाले ..
जे जें कांही करिताे देवा । तें तें सेवा समर्पे ।।1।।इतरांनी आपणाला चांगले व माेठे म्हणावे असे जवळपास प्रत्येकालाच वाटत असते.खरे म्हणजे आपल्या हातून चांगले कार्य घडत असेल तर इतरांना आम्हाला चांगले म्हणा असे म्हणण्याची वेळ आपणावर येत नाही.आपले कार्य पाहून लाेक आपाेआप चांगले, माेठे म्हणू लागतात. आपल्या ..
दाविलें अनंतें अर्जुनासि पाेटीं । आणीक त्या सृष्टि कृष्ण लाेका ।।1।।समाजात आस्तिक आणि नास्तिक असे दाेन प्रकारचे लाेक आहेत. नास्तिक लाेक ईश्वराच्या अस्तित्वाला मानत नाहीत.तर आस्तिक लाेक ईश्वराचे अस्तित्व मान्य करतात. ईश्वराचे आस्तित्व मान्य करणाऱ्यांपैकी बरेच लाेक ईश्वर हा केवळ मूर्तीत, मंदिरात असल्याचे मानतात. तर ..
काेणत्याचा पार पाववी धुंडिता । पुढें विचारितां विश्वंभरा ।। 2 ।।ईश्वराचा खऱ्या अर्थाने शाेध घेणारे अनेक लाेक ईश्वरस्वरुप हाेऊन गेल्याचे आपण पाहताे. त्याचे कारण म्हणजे ईश्वर या संज्ञेमागे जी समता, बंधुता, निस्वार्थ प्रेम, कर्तव्य आदिची अपेक्षा असते ती अपेक्षा अशा लाेकांच्या वर्तनातून पूर्णत्वास जाते.अर्थात ईश्वरीय ..
तुका म्हणे वाणी। परम अमृताची खाणी।।2।।आपल्या वाचेला अमृताची खाण करण्यासाठी आपणाला संसाराच्या मायाजाळातून म्हणजेच स्वार्थ, द्वेष, मत्सर, काम, क्राेध, अहंकार, स्वार्थ, लाेभ आदितून बाहेर पडावे लागेल. या सर्वांचा सांभाळ करून वाचेला अमृताची खाण करू म्हटले तर शक्य हाेणार नाही. बऱ्याच लाेकांना ..
फाेडिले भांडार धन्याचा हा माल । मी तंव हमाल भारवाही ।।2।।मी असा आहे, मी तसा आहे, मी हे केले, मी ते केले, मी असे करेन, मी तसे करेन असे म्हणणे याेग्य नसले तरी अनेक लाेक अशी मीपणाची प्राैढी मिरवल्याशिवाय राहात नाहीत. अर्थात स्वत:कडे माेठेपणा घेण्यात अनेकांना आनंद वाटताे. स्वत:कडे पात्रता नसतांनाही माेठेपणा ..
अहाे श्राेते वक्ते सकळही जन । बरें पारखून बांधा गांठीं ।।2।।आजकाल आपण पाहताे आहेात की वक्ता किती चांगला आहे यापेक्षा वक्ता किती माेठा आहे याकडे लाेकांचा कल जास्त आहे. सभा मंडप खूप माेठा असेल तर खूप लाेक अशा कार्यक्रमाला जातात. अशा ठिकाणी वक्ता कांहीही व कितीही बरळला तरी लाेक ऐकत राहतात. त्यातल्या त्यात ..
सकळिकांच्या पायां माझी विनवणी।मस्तक चरणीं ठेवीतसें ।।2।।चुकांना याेग्य मानून वागणाऱ्या सर्व सकळ जणांना सत्याचा मार्ग दाखविण्यासाठी जगद्गुरु तुकाराम महाराज अत्यंत नम्रपणे विनंती पूर्वक सांगतांना म्हणतात, सकळीकांच्या पायां माझी विनवणी । मस्तक चरणीं ठेवीतसें ।।चुकीच्या मार्गांना याेग्य मार्ग मानू नका, मायाजाळात ..
तुका म्हणे या निश्चयें । माझें निरसले भय ।। 2 ।।देहाचा माेह सुटून ईर्षा, द्वेष, अहंकार, काम, क्राेध, लाेभ, मत्सर इत्यादी आपल्या आड येणे बंद झाले. त्यामुळे समता, बंधुता, निःस्वार्थ प्रेम, कर्तव्य आदींची याेग्य प्रकारे जपणूक करण्याचा आपला निश्चय कायम आहे. या निश्चयामुळे काम, क्राेध, माेह, लाेभ, ..
झाले वाऱ्या हातीं माप । समर्थ ताे माझा बाप ।। 2 ।।खराेखर चांगल्यांचा प्रसार वेगाने हाेताे.प्रत्यक्षात चांगला आहे का, हे पटायलाच वेळ लागताे. एकदा का चांगलेपणा पटला की त्याच्या प्रसाराला वाऱ्यापेक्षाही जास्त वेग येताे.आपल्या जिल्ह्यात, तालुक्यात एखादा अत्युत्कृष्ट व कर्तव्यतत्पर अधिकारी आला, तर त्याच्या ..
हातीं सूत्रदाेरी ।तुका म्हणे त्याची थाेरी ।।1।। इतरांवर सत्ता गाजवावी वाटत नाही, असा माणूस सापडणे दुर्मीळच. अर्थात जवळपास प्रत्येकाला थाेड्याफार प्रमाणात का हाेईना, काेणावर ना काेणावर तरी सत्ता ही गाजवावीच वाटते. दुर्दैवाने नमूद करावे लागते की ज्याच्याकडे सत्ता आहे, त्याची लाेक थाेरवी गातात. ..
तुका म्हणे विठ्ठलपायी। अनंत तीर्थे घडली पाहीं ।।2।।विठ्ठलाचे चरण संसारात अडकलेल्या जीवाला समत्वाने चालण्याचा संदेश देतात. पांडुरंगाचे चरण समपातळीवर आहेत. ते खालीवर, मागेपुढे नाहीत. समत्व हा या पांडुरंगाचा आधारस्तंभ आहे. ज्याला या चरणाचे दर्शन घ्यावे वाटत असेल, त्याने केवळ या चरणावर डाेके ठेवले म्हणजे ..
जळाे त्याचें ज्यालें पण । न देखेचि समचरण ।।2।।अतिपवित्र असणाऱ्या पंढरीची यात्रा न करता कितीही तीर्थक्षेत्री माणूस फिरला तरी त्याला विशेष असा लाभ हाेणार नाही. हे पंढरपूरबद्दलच्या अमर्याद प्रेमापाेटी बाेलताना तुकाराम महाराज म्हणतात, तीर्थे केली काेटीवरी । नाही देखिली पंढरी ।। पंढरपूर येथे लाखाेंच्या ..
जळाे त्याचें ज्यालें पण । न देखेचि समचरण ।।1।।पंढरीचा पांडुरंग हा केवळ समचरणी उभा नाही, तर त्याचे वर्तन आणि संदेशही समत्त्वाचा आहे. डाेक्या खांद्यावर, हातावर, हातात, काखेत आदी ठिकाणी त्यांनी चाेखा, नामा, ज्ञाना, मुक्ताई, जनाई, गाेरा या सर्व संतांना स्थान दिले आहे. विठाेबाच्या या वर्तनातून म्हणजेच ..
तुका म्हणे माेक्ष भक्ताचिया मना। नये ही वासना त्यांची करी ।।2।।धन, संपत्ती, सत्ता आदीच्या उपलब्धतेला सुख, माेक्ष मानणारा संसारी जीव खऱ्या माेक्षाची परिभाषा समजू शकत नाही. धन, संपत्ती, सत्ता आदीमध्येच खरे सुख, खरा माेक्ष असल्याचे मानणाऱ्या जीवाची मानसिकता सदैव अस्थिर असते. आहे त्या नाशवंत उपलब्धतेमध्ये वरचेवर ..
एकवेळे प्रायश्चित्त । केलें चित्त मुंडण ।।2।।आपल्यात निर्माण झालेल्या विकाराला नष्ट करण्यासाठी प्रत्यक्षात वस्तरा हाती घेऊन प्रायश्चित्त करावे लागत नाही, तर केवळ मनाचा दृढनिश्चय करावा लागताे.अडकलेल्या विकारातून मनाला बाहेर काढावे लागते. इंद्रिय लळ्यावर पूर्णत: नियंत्रण आणावे लागते. देह म्हणजे ..
विरळा ऐसा काेणी । तुका त्यासी लाेटांगणी ।।1।।अनेकांना बाह्यदृष्टी, बाह्य पेहराव, बाह्य वर्तन याच्या पलीकडे जाऊन पाहणे शक्य हाेत नाही. मुळात मनाने कमजाेर असणारे, अडीअडचणीत असणारे लाेक अशा भपकेबाजांना सहज बळी पडतात. साधुसंतांचा पेहराव परिधान केला असेल, काही लाेक यांच्या मागे-पुढे पळत असतील, ..
पाेटासाठीं संत । झाले कलींत बहुत ।।1।।सध्या कलियुग असल्याचे मानले जाते. या कलियुगात जास्तीत जास्त लाेक स्वार्थापाेटी कांहीही करतील.म्हणजेच प्रसंगानुरूप नीतिनियमाचे उल्लंघनही करतील.असे काही संत महात्म्यांनी त्यांना आलेल्या अनुभवांच्या व दूरदृष्टीच्या आधारे भाकीत केले आहे. खरे म्हणजे ..
ऐसियाची करितां सेवा। काय सुख हाेय जीवा ।।1।।स्वार्थ साधण्यासाठी लाेक कधी काय करतील हे सांगता येत नाही. विविध प्रकारचे रूप घेऊन किंवा पात्रता नसतानाही आपण पात्र असल्याचे दाखवून लाेक स्वार्थ साधतात.आध्यात्मिक क्षेत्र हे भावनाप्रधान क्षेत्र असल्याने या क्षेत्रात प्रवेश करून भाेळ्या भाबड्या लाेकांना ..
बहिरे मुके एके ठायीं । तैसें झालें तया दाेहीं ।।1।।इतरांना देण्यासाठी देणाऱ्याकडे काही तरी असावे लागते. तसेच इतरांकडून घेण्यासाठी घेणाऱ्याला खराेखर गरज असली पाहिजे. त्याचबराेबर सकारात्मक दृष्टिकाेनातून स्वीकारण्याची वृत्ती असली पाहिजे. तरच देवाण-घेवाणीला अर्थ असताे. जर देणारा देण्यास पात्र नसेल ..
तुका म्हणे दीन। त्यांचा हरतिया सीण ।।1।।स्वत:च्या वाट्याला दु:ख येऊ नये किंवा वाट्याला दु:ख आले असेल तर तत्काळ नष्ट व्हावे म्हणून माणूस प्रयत्नशील असताे.पण इतरांच्या वाट्याला आलेले दु:ख नष्ट व्हावे म्हणून माणूस फारसा पुढाकार घेत नाही. एखाद्याने पुढाकार घ्यायचाच ठरवला तर अशी व्यक्ती बहुतांश ..
दाेष पळती कीर्तनें । तुझ्या नाम संकीर्तने।।2।।कीर्तन हे माणसाला केवळ स्वची जाणीवच करून देते असे नव्हे, तर ही जाणीव माणसाला त्याच्यातील दाेष पळवून लावण्यास मदतही करते. अशा अर्थाने बाेलताना तुकाराम महाराज म्हणतात, दाेष पळती कीर्तने । तुझ्या नाम संकीर्तने ।। काहीच्या नावात खूप ताकद असते. ही ताकद ..
पक्षी अजगर न करी संचित । तयासी अनंत प्रतिपाळी।।2।।हातपाय हलवणाऱ्या म्हणजेच कष्ट करणाऱ्या पशुपक्ष्यांना, प्राण्यांना भगवंत चारा देताे. या अनुषंगाने बाेलतांना तुकाराम महाराज म्हणतात, पक्षी अजगर न करी संचित । तयासी अनंत प्रतिपाळी ।। देरे देवा पलंगावरी असे म्हणून चालत नाही. भूक असाे किंवा गरज असाे, ..
अहंकारा नावे दाेष । त्याचें ओस पाडिलें ।।2।मुळात अहंकार या शब्दातच किंवा अहंकार हा शब्दच दाेषयुक्त असल्यामुळे देहाला मी म्हणण्याची चूक आपल्याकडून हाेऊ नये. अहंकाराची नष्टता म्हणजे मी ची नष्टता हाेय. अहंकाराच्या नष्टतेमुळे अहंकाररूपी मनाेवृत्ती आपाेआप ओस पडते. अर्थात मनातून अहंकार गेला म्हणजे ..
वाया गेलें तें भजन । उभयतां लाेभी मन ।।1।।संसारात अडकलेला जीव कळत न कळत ईर्षा, द्वेष, मत्सर, अहंकार, काम, क्राेध, लाेभ आदिच्या जाळ्यात अडकताे.या जाळ्यात अडकलेला जीव प्रसंगानुरूप का हाेईना पण ताणतणावात येताे. अर्थात अधून मधून बऱ्याचवेळा मानसिक दडपणाखाली येताे. मानसिक दडपण जावे म्हणून ताे ..
झालें लाेभाचे मांजर । पाेट भरे दाराेदार ।।1।।इतरांना देण्यासाठी स्वत:कडे असावे लागते, हे सत्य असले तरी स्वत:कडे किती व काय असावे हे निश्चित नाही. त्यामुळेच की काय थाेडेसे कांहीतरी पाठांतर करुन त्याचा खरा अर्थ जाणून न घेता अनेक वक्ते तेवढयाच पाठांतरावर किंवा पाेपटपंची अभ्यासावर व्यावहारीक दृष्टिकाेणातून ..
गाताे तेंही नाहीं ठावें । ताेंड वासी कांही द्यावें।।1।।समाजात असे भरपूर वक्ते, गायक किंवा व्यासपीठाचे नेतृत्व करणारे लाेक आहेत की त्यांना खराेखरच श्राेता, प्रेक्षकांना आपल्या कृतीतून समाधान मिळत आहे का ? हे कळत नाही. खरे म्हणजे श्राेत्यांना, प्रेक्षकांना समजत आहे का ? हा प्रश्न तर फारच दूर राहिला, कारण ..
तुका म्हणे त्याच्या ताेंडावरी थुंका । जाताे यमलाेका भाेगावया ।।2।।अनेकवेळा प्रयत्न करूनही किंवा अनेक संधी देऊनही जर एखादा व्यक्ति त्याचे दुष्कृत्य साेडतच नसेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष करणेच याेग्य असते. अशा हट्टी लाेकांना शिक्षेशिवाय पर्याय नसताे. अशांना शिक्षा दिली नाही तर यांचे दुष्कृत्य वाढतच जाते. म्हणून कायद्यानुसार ..
सिदाेरी तें पापपुण्य । सवें सिण भिकेचा ।।2।।सासूपणाच्या ताेऱ्यात सुनेचा छळ केला तर म्हातारपणी किंवा अंथरूणावर पडल्यावर कळत न कळत सून सासूला तिची जागा दाखवते. मुलांवर अन्याय केला तर ती माेठी झाल्यानंतर सूडाने पेटून बदला घेतात.तारुण्यात माणूस बाहेरख्याली झाला तर त्याला एडस्ला सामाेरे जावे लागते.आवश्यकतेपेक्षा ..
सांडाेनियां हित जाती । पात्र हाेती दंडासी ।।2।।एका हाताने करावे व दुसऱ्या हाताने भरावे असे म्हटले जाते. हे खरेच आहे.चाेरून लपून जरी वाईट केले तरी कधी ना कधी त्याचा दुष्परिणाम आपणाला भाेगावाच लागताे. आयुष्यभर लपवा लपवी केली तरी म्हातारपणी का हाेईना आपणाला आपल्या दुष्कृत्याच्या आठवणी सतावू लागतात. ..
दुर्बळ हे अवघे जन । नारायणीं विन्मुख ।।2।।प्रत्येकजण नारायण आहे हे सत्य असले, तरी माणसाला स्वत:चा खरा परिचय हाेत नसल्याने त्याला त्याचे नारायणत्व जाणवत नाही. आपल्यातील नारायणाचा परिचय करून घ्यायचा असेल, तर प्रथम मीपणा साेडावा लागताे. मीपणा साेडला, तर आपणाला खऱ्या अर्थाने आपल्यातील शक्तीची ..
तुका म्हणे भूक । येणें न लगे आणीक ।।2।।तुकाराम महाराजांच्या अभंगवाणीचा मी अनेक ठिकाणी शब्दश: अर्थ काढण्यापेक्षा सामाजिक अर्थ काढण्याचा प्रयत्न केला आहे. सर्व समाजाला नीतिमत्तेच्या मार्गावर आणण्याची महाराजांची इच्छा हाेती. लाेकांनी सकारात्मक दृष्टी जाेपासावी, एकमेकांवर प्रेम करावे, समता, ..
देवें जीव धाला । संसार ताे कडू झाला ।।2।।आपणाला देवपण यावचं असं काही नाही. आपणाला देवपणाऐवजी केवळ माणूसपणं आलं तरी पुरेसं आहे. माणूसपण येण्यासाठी नीती-नियमांचे पूर्ण पालन करावे लागते. नीती-नियमांचे पालन म्हटले की ईर्षा, द्वेष, मत्सर, अहंकार आदीला पळवावे लागते. जेव्हा आपल्याकडे ईर्षा, द्वेष, ..
पाषाणाचे पाेटीं बैसला दर्दुर । तया मुखीं चारा काेण घाली ।।2।।मी आहे म्हणून हे आहेत, मी जर नसलाे तर हे मरतीलच, अशी अहंकाराची भाषा वापरणाऱ्या माणसाला अहंकारातून बाहेर काढण्यासाठी महाराजांनी उपराेक्त दृष्टांताची आठवण दिली आहे.खरेच आहे, पृथ्वीच्या पाेटात खाेदले असता बऱ्याच वेळा माती, दगडातून जिवंत बेडूक बाहेर ..
मुखें बाेले ब्रह्मज्ञान । मनीं धन आणि मान ।।2।।आध्यात्मिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांना म्हणजेच स्वत:चे वर्तन अत्यंत चांगले ठेवून इतरांना मार्गदर्शन करणाऱ्यांना नकाे म्हटले तरी लाेक मान देतातच. अशांना लाेक केवळ डाेक्यावर घेत नाहीत, तर हृदयातही घेतात. हे सत्य असतानाही केवळ आपणाला धन आणि ..
तुका म्हणे जाण । नर गाढवाहूनी हीन ।।2।।नारायण हाेणे म्हणजे सर्वगुणसंपन्न हाेणे हाेय. सर्वगुण संपन्न हाेण्यासाठी एक ना एक गुण धारण करावा लागताे. एवढेच नव्हे तर आपल्यातील ईर्षा, माेह, द्वेष, मत्सर, अहंकार, काम, क्राेध, स्वार्थ, ईर्षा, लाेभ आदींना काढून टाकावे लागते. या सर..
भाेग स्त्रियेसी देतां लाजें । वस्त्र दासीचें घेऊनि निजे ।। 2।।मानवांच्या परस्त्रीशी संग करणाऱ्या वर्तनाचा परीणाम वाढत्या एड्स रुग्णांच्या संख्येवरून आपणाला जाणवताे. परस्त्रीशी संग करणे म्हणजे केवळ धर्मपत्नीवर अन्याय करणे नव्हे तर दाेन्ही बाजूचे संसार उद्धवस्त करून समाजात अनीती पसरण्याला मदत करणे हाेय.आपण करत ..
कथाकाळीं निद्रा लागे । कामीं श्वानापरी जागे ।।2।।लहान मुलांना आपण रात्रीच्यावेळी जेव्हा अभ्यास करा म्हणताे, तेव्हा ते झाेप आली म्हणून झाेपतात. पण त्यांना आपण जेव्हा चित्रपट किंवा मनाेरंनात्मक कार्यक्रम पाहायला परवानगी देऊ तेव्हा ते उशिरापर्यंत जागे राहतात.लहान मुलांना खरे हित कशात आहे, हे सहज ..
नाहीं स्वरूपीं ओळखी । भक्तिभाव करीं देखीं ।। 1।।ज्ञान हा अत्यंत महत्त्वाचा भाग असला, तरीही जन्मत: ज्ञानाने परिपूर्ण असा काेणीही नसताे. अर्थात, प्रत्येकाला थाेड्या फार प्रमाणात का हाेईना इतरांकडून घ्यावेच लागते.ज्ञान ही दिल्याने वाढत जाणारी बाब असली, तरी अनेक लाेक इतरांना ज्ञान देण्यात कंजुसी ..
नाहीं साजत हा माेठा । मज अलंकार खाेटा ।।2।।अनेकांना माेठेपणा, काैतुक बऱ्यापैकी आवडत असते. एकीकडे स्तुतीसाठी, माेठेपणासाठी माेठ्या प्रमाणावर लाेक अक्षरश: भाटांची नियुक्ती करतात. तर दुसरीकडे अत्यंत माेजके महात्मे स्तुती, माेठेपणा नकाे म्हणून सांगतात. हा विराेधाभास समाजात आपणाला पाहायला मिळताे. ..
तुका म्हणे भाेळा । जिंकू जाणे कळिकळा ।।1।।भाेळ्या माणसाचे हे जग नाही, असे अनेकजण अनेकदा म्हणतात. या जगात चांगले जगण्यासाठी माणूस फार चंचल, हुशार पाहिजे असे म्हटले जाते.व्यवहाराच्या बाबतीत हुशारी, चंचलपणा आवश्यक असेलही. पण आध्यात्मिक क्षेत्रात हुशारीपेक्षा मनाचा सरळपणा हवा असताे.व्यावहारिक ..
भाव ज्याचे गांठीं । त्यासी लाभ उठाउठी ।।1।।भाव हा शब्द आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असल्याने भाव हा शब्द जवळपास प्रत्येकालाच माहिती असणारा शब्द आहे. मानवी जीवनात या शब्दाची खूप महतीही आहे. तरीपण बहुतांश लाेक या शब्दाची अनुभूती घेतही नाहीत आणि इतरांना अनुभूती देतही नाहीत.खऱ्या अर्थाने या शब्दाची ..
विचारा वांचून । न पवीजे साधन ।।1।।मानव हा बुध्दिजीवी प्राणी असल्याने त्याच्याकडून याेग्य विचाराची अपेक्षा करणे चुकीचे हाेणार नाही. बऱ्याचवेळा मानवाच्या तुलनेत कमी बुद्धी असणारे मुके प्राणी मानवापेक्षाही चांगले वागतात आणि माणूस मात्र बुध्दिहिन प्राण्यांपेक्षाही वाईट वागताे, हे आपण ..
एकाचीं वचनें । कडू अत्यंत तीक्षणें ।।1।।मुक्या प्राण्यांना आपल्यासारखे बाेलता येत नाही. त्यामुळे वाचा हे मानवी जीवाला मिळालेले अत्यंत महत्वपूर्ण असे वरदान आहे. हे सत्य असले तरी प्रत्येक माणूस या वरदानाचा सदुपयाेग करेलच असे नाही.जेव्हा माणूस या वाचेचा सदुपयाेग करताे, तेव्हा ताेही आनंद ..
सत्य ताे आवडे । विकल्यानें भाव उडे ।।2।।संशयाने केवळ भावच उडताे असे नव्हे तर अनेकांचे संसार उघडयावर पडल्याचे आपण पाहताे. सख्या भावात भांडणे, मित्रात वैर, पती पत्नीत वाद प्रामुख्याने संशयामुळेच हाेतात. संशय वाईट आहे, हे कळूनही माणूस संशय घेताे. सत्य हेच याेग्य असते याची माहिती असतांनाही ..
तुका म्हणे हाेतें । बहु गाेमटें उचितें ।।1।।अनेकांना माेठे व्हावे असे वाटत असते.माणसाचे माेठेपण हे खऱ्या अर्थाने त्याच्या आचार विचारावर अवलंबून असायला हवे. पण समाजात माेठेपण हे माणसाकडे असलेल्या धन, सत्तेवर अवलंबून असल्याचे पहायला मिळते. जाे शक्तिशाली आहे, धनवान आहे, सुंदर आहे किंवा सत्ताधिश ..
एकाची उत्तरे । गाेड अमृत मधुरे ।।2।।आपण बऱ्याचवेळा डाेक्यावर बर्फाचा आणि जीभेवर साखरेचा खडा असावा असे म्हणत असताे. खरेच आहे, शांत डाेक्याने आणि गाेड जीभेने वागणारा माणूस काेणत्याही क्षेत्रात यशस्वी हाेताे. समाेरच्यांना आपलेसे करून घेण्याचा हा अत्यंत चांगला मार्ग असताे. मला चांगले ..
तुका म्हणे थाेडे । आयुष्य अवघेचि काेडे ।।2।।नाशवंत अशा कसल्याही धन संपत्तीची व भाैतिक सुखाची अपेक्षा न करणाऱ्या तुकाराम महाराजांनी जर भरपूर करायचे शिल्लक राहत आहे आणि आयुष्य संपण्याच्या मार्गावर आले असे म्हटले आहे, तर सामान्य जीवाच्या बाबतीत हे किती अवघड आहे.संसारात अडकलेला जीव चांगल्या गाेष्टी ..
नाहीं अधिकार । कांहीं घाेकाया अक्षर ।।2।।धर्मशास्त्र, वेद, गीता, गाथा अशा पवित्र ग्रंथांच्या वाचनाचा अधिकार सर्वांनाच आहे, असे म्हणणारे तुकाराम महाराज वाचकाकडून केवळ पवित्र वर्तनाची, विचारांची, भावनेची अपेक्षा करीत आहेत. मनाची पवित्रता, एकाग्रता, स्थिरत्व नसेल, त्याचबराेबर या ग्रंथाकडे ..
म्हणवुनी नारायणा । कींव भाकिताें करुणा ।।2।।मी अन्नच खाणार नाही, असे म्हटले तर जगताच येणार नाही. आपण जगलाेच नाही तर भक्ती, कर्तव्य करण्याचा विषयच संपताे. अर्थात जगण्यासाठी आवश्यक तेवढे खावेच लागेल. महाराजांनी अन्नाचा त्याग करा, असे म्हटले नाही आणि स्वत:ही पूर्णत: अन्नाचा त्याग केल..
तुका म्हणे सत्ता । वरी असे ते बहुता ।।2।।चांगल्यांचे अनुकरण केल्यावर चांगुलपणा हा काही प्रमाणात का हाेईना वाढताेच.त्याचबराेबर केव्हा केव्हा चांगले असल्याचे भासविण्याच्या प्रयत्नात किंवा चांगल्यांचे नाटक करण्याच्या नादात कांही प्रमाणात का हाेईना, पण मन गुरफटून जाते. अर्थात चांगल..
तुका म्हणे सीण । न धरितां नव्हे भिन्न ।। 1।।’सत्ता, संपत्ती, साैंदर्याचा अभिमान बाळगणाऱ्या माणसाने हे तिन्ही शब्द स पासून सुरू हाेतात आणि संपणे हा शब्दही स पासूनच सुरू हाेताे, हे लक्षात घेऊन हे दाेन्ही स एकमेकांशी जाेडून वागण्याचे ठरवले, तर माणूस अभिमानातून मुक्त हाेऊ शकताे. ..
जें जें जेथें पावे । तें तें समर्पावें सेवे ।।1।।मी म्हटले की ईर्षा, द्वेष, अहंकार, लाेभ, माया, काम, क्राेध, स्वार्थ आदींना साेबत ठेवावेच लागते. या सर्वांचा सहवास चिंता, ताणतणाव, सुख, दु:ख आदींना जन्म देताे. मीमुळेच माणूस माझा, तुझा असा आप-पर भेद करताे. हे मला मिळाले पाहिजे, मी ते मिळव..
तुका म्हणे काळें तरी । मज सांभाळील हरी ।।1।।जैसा कर्म करेगा वैसा फल देगा भगवान । ये है गीता का ज्ञान ।। आपण असे म्हणत असताे किंवा असे आपण अनेक वेळा ऐकले असेल. खरेच आहे, आपण चांगले केले तर चांगली फलप्राप्ती हाेते आणि वाईट केले तर वाईट फळं भाेगावी लागतात. केलेल्या कार्याचे फली..
नसें तरी मनीं नसाे । परी वाचे तरी वसाे ।।2।।वाचा आणि मनाचा जवळचा संबंध आहे.पांडुरंगाला मनात स्थान नाही दिले तरी किमान वाचेने त्याचे नाव घ्यावे, या अनुषंगाने बाेलताना तुकाराम महाराज म्हणतात, नसें तरी मनीं नसाे । परी वाचे तरी वसाे ।। कांही वेळेस आपण मनात नसतानाही ओघा ओघात किंव..
तुका म्हणे ते शरीर । गृह भांडार देवाचें ।।1।।ईश्वर ही संज्ञा मान्य असणारे बहुतांशी लाेक ईश्वर हा मूर्तीत असल्याचे मानतात. दगडा-धाेंड्याच्या, तांब्या-पितळेच्या मूर्तीत ईश्वराला पाहणारे अनेक लाेक चालत्या बाेलत्या जीवमात्राकडे मात्र दुर्लक्ष करतात. ईश्वर हा जीवमात्रात भरून उरला आहे कि..
निंबाचिया झाडा साखरेचें आळें । बीज तैसीं फळें येती तया ।।1।।माणूस जेव्हा दुरुपयाेगासाठी बुध्दी वापरताे, तेव्हा त्यास माणूस म्हणायलाही लाज वाटते. माणूस या शब्दाला लाजवणारे भरपूर लाेक समाजात आहेत. असे लाेक इतरांच्या नजरेतून उतरलेले असतात. पण स्वत:च्या नजरेत मात्र उच्चस्थानावर असतात.इतरांच्या नजरेतू..
भाव धरी तया तारील पाषाण । दुर्जना सज्जन काय करी ।।2।।सज्जनांच्या सहवासात गेल्याने दुर्जनातही परिवर्तन हाेते, हे सत्य आहे. पण आपल्यात परिवर्तन हाेऊच द्यायचे नाही, आपण म्हणताे तेच खरे आहे, अशी मनाशी खूणगाठ बांधून बसलेल्या भावहीन लाेकांना सज्जनही कांही करू शकत नाहीत. ऐकून घेण्याची मानसि..
तुका म्हणे आम्ही या जना विरहित । हाेऊनि निश्चिंत क्रीडा करूं ।।2।।संसारात राहून संसारापेक्षा वेगळे राहणे, अत्यंत अवघड आहे. ज्यांना आपण मी, माझे, माझी म्हणताे त्या सर्वांना आपल्यापासून वेगळे करायचे आणि आपण त्यांच्यापासून वेगळे व्हायचे ही कल्पनाही संसारात अडकलेल्या जीवाला पटणे शक्य नाही. उलट या जीव..
म्हणउनी शांती धरा । उतराल पैल तिरा ।।2।।संसाराला काेणी काहीही नांव ठेवाे, पण या मायानदीतून पैलतीराला सुखरूप पाेहचावे, हे सर्वांचे जीवन ध्येय असायला पाहिजे, यात मात्र काेणाचे दुमत नसावे. संसाराच्या मायानदीत सहजासहजी पाेहता येत नाही.कारण या नदीत माया, माेह, स्वार्थ, अहंकार, काम,..
शांतीपरते नाहीं सुख । येर अवघेंचि दु:ख ।।2।।इंद्रियसुख, तसेच भाैतिक सुखात उड्या मारणारा माणूस कधी कधी या सुखामुळे वाट्याला येणाऱ्या दु:खाला, अवमानाला अनितीला इतका कंटाळताे की ताे चिडून म्हणताे, मला काहीही नकाे रे बाबा, फक्त थाेडी शांती मिळू द्या. खरे म्हणजे शांती मिळणे एवढी ..
तुका म्हणे हें राेकडें । लाभा अधिकारी चाेखडें ।।असत्य, खाेटेपणा, स्वार्थ आदिमध्ये अडकलेल्या जीवांना कधी कधी सत्य, खरे पटत नाही. तेव्हा अनेकांना हेच खरे, हेच सत्य आहे हे पटवून दाखवावे लागते. सत्य हे सत्यच, खरे हे खरेच असले, तरीही असत्यात, खाेटेपणात वागणाऱ्यांना सत्य, खरे हे सहजासहजी पट..
धन्य धन्य शुध्द जाती । संदेह कैंचा तेथें चित्ती ।।1।।आपल्या भारतीय समाजात प्राचीन काळापासून व्यावहारिक दृष्टीकाेनातून तसेच आप-पर भावनेतून अनेक जाती निर्माण झाल्या. जानाची निर्मिती म्हणजे मानवांची विभागणी हाेय. मानवांना एकमेकापासून वेगळे करण्याचे माध्यम म्हणजे जात. स्वार्थ, अहंकार, द्वेष, ई..
माेहाेराच्या संगें । सुख नव्हे आगीजाेगइकडे-तिकडे पडलेला दगड जेव्हा मंदिराला किंवा मंदिराच्या पायरीला लागताे तेव्हा ताे पवित्र हाेताे. या दगडावर पूर्वी पाय देणारे लाेक आता याच दगडापुढे नतमस्तक हाेतात. हा त्या दगडाला लाभलेल्या मंदिराच्या सहवासाचा परिणाम हाेय. या दगडाप्रमाणे इकडे-तिकडे ..
थाेडें परि निरें । अविट तें घ्यावें खरें ।।1।।प्रत्येकाच्या जीवनात असा एकतरी क्षण येताे की त्याला दुसऱ्याकडून काहीतरी घ्यावेच लागते. खरे म्हणजे जन्मत: काेणीही परीपूर्ण असत नाही. त्याला स्वयंपूर्ण् हाेण्यासाठी इतरांकडून प्रसंगानुरूप का हाेईना पण कांही तरी घ्यावेच लागते.इतरांकडून घेत असताना माणसाने ..
गाेडी साखरेपासूनी । कैसी निवडते र्दाेन्ही ।।1।।हम सब एक है,ही घाेषणा आपण देताे आणि वारंवार ऐकताे.एकतेची घाेषणा देणाऱ्या जीवाने खरेच आम्ही एक आहाेत का? असा प्रश्न स्वत:लाच विचारला तर त्याचे उत्तर नाही असे येईल. या प्रश्नाचे उत्तर हाे आले असते तर समाजात खून, मारामाऱ्या, बलात्कार, हुंडाबळी, वाटण्या, ..
म्हणउनी नये सरी ।राहे एकाएकी दुरी ।।2।।जीवनभर साथ देण्याची भाषा करणाऱ्या अनेक जीवांना केवळ एकमेकांशी पटत नसल्याने वेगळे हाेण्याची वेळ येते. अनेकांचा मी एवढा बलशाली असताे की, त्याच्या जाेपासणुकीसाठी स्वत:वर संकट आले, तरी व्य्नतीला कांही वाटत नाही. संसार माेडणे म्हणजे फक्त पती किंवा पत्नीवर ..
तुका म्हणे खाेडी । देवमणी न देती दडी ।।2।।संसारात अडकलेल्या जीवात, संपूर्णत: चांगुलपणा जाेपासणारा जीव सहजासहजी सापडणे कठीण आहे. अर्थात जवळपास प्रत्येकाकडे काेणत्या ना काेणत्या प्रकारची उणीव, दाेष, त्रुटी ही असते. असाे,सर्व गावाची घाण साेबत घेऊन लेंडओहळ, नाला जेव्हा नदीला मिळताे तेव्हा ताे ..
तुका म्हणे नव्हे सरी ।विष अमृताची परी ।।2।।वाईटांना चांगले म्हणून त्यांचा सहवास मिळविला किंवा त्यांच्या सूचनेप्रमाणे वागले तर आपल्या वाट्याला दु:ख, क्लेशच येणार आणि चांगल्यांचा वाईट म्हण्ून जरी त्यांचा सहवास मिळविला किंवा इच्छा नसतांनाही त्यांचे ऐकले तरी फलनिश्चिती ही चांगल..
ऊस कांदा एक आळां ।स्वाद गाेडीचा निराळा ।।1।।माणूस सर्व जीवांना एका ईश्वराची निर्मिती समजून सर्वांमध्ये समता पाहत नाही. हा लहान हा माेठा, हा उच हा नीच, ही स्त्री हा पुरुष, हा आपला हा परका अशा प्रकारचा भेद माणूस करताे. या मागचे कारण म्हणजे मानवी वृत्ती, मानवी स्वभाव हाेय. अर्थ..
याेगासिध्दीसार । त्यांसि वाटे ते असार ।।1।।स्वत:ला सुख मिळावे, इंद्रियांचे लळे पुरविले जावेत, इतरांवर थाेड्याफार प्रमाणात का हाेईना पण सत्ता गाजवता यावी, इतरांपेक्षा आपण माेठे व्हावे यासाठी जवळपास सर्वांचीच धडपड चालू असते. अनेकजण तर यासाठी वाट्टेल त्या अयाेग्य मार्गाचा अवलं..
इंद्रपदादिक भाेग । भाेग नव्हे ताे भवराेग ।।2।।देहाभिमानात अडकलेल्या या जीवाला इंद्रपदासाठी तर साेडाच, पण लहानतल्या लहान पदासाठी मारामाऱ्या, खून, लबाड्या, फसवेगिरी, लुबाडणूक करण्यात काहीच वाटत नाही. काेणत्याही मार्गाने सत्ता, पद मिळविणे एवढेच त्याचे ध्येय असते. ग्रामीण किंवा स्..
जीवन सहजतेने जगा, गुंता याेग्य नव्हेअनेकजणांना वाटते की, धूम्रपानाची सवय सुटायला हवी, पण ती सुटतच नाही. त्यासाठी एवढे गंभीर व्हायचे काय कारण? आता एखादेवेळी केला धूर आत-बाहेर तर अशी काय अडचण झाली आहे. तसाही हवेत एवढा धूर झाला आहे की जणू सारेच धूम्रपान करीत आहेत.नुकतेच न्यूयाॅर्कचे ..
आनंदाचे औषध घेत राहादु:खाचे अनेक चेहरे असतात. हे जेव्हा काेणत्याही रूपात जीवनात येते तेव्हा संपूर्ण वातावरण जड हाेते.जे आपल्यासाठी सर्वांत नावडते असते. त्याचेच नाव सर्वांत जास्त जीभेवर येऊ लागते. जसे ओमिक्राॅन काेणालाही आवडत नाही पण जवळपास आपण सारे दि..
न कळे सतत हिताचा विचार । ताें हे दाराेदार खाती फेरे ।।1।।माेठ्या प्रमाणावर सत्ता, संपत्ती मिळविणे यातच आपले हित आहे, असे मानणारे बहुतांश लाेक आहेत. म्हणूनच बहुतांश लाेक जमेल त्या मार्गाने सत्ता, संपत्ती जमवित असल्याचे आपण पाहताे. सामान्य लाेक तर साेडाच पण जे समाजाला दिशा देणारे मानले जात..
कांहींच मी नव्हे काेणिये गांवींचा ।एकटा ठायींचा ठायीं एक ।।2।।जीवनात अनेक प्रश्न निर्माण हाेण्याला प्रामुख्याने मी कारणीभूत असताे. ताे माझा काय मालक आहे का? ताे मला कसा काय सांगू शकताे ? मी असले काम कसे काय करेन ? मला असा मानसन्मान मिळालाच पाहिजे? माझे त्याने ऐकलेच पाहिजे? माझ्या ..
नकाे भाेंवताले जगीं । पाहाें जवळी राख अंगीं ।।2।।रामायण, महाभारत युद्धाचे मूळ पाहू गेल्यास आपणास तेथे क्राेध प्रकर्षाने जाणवताे.दैनंदिन जीवनात घडणारे भांडण तंटे, वाद विवाद हे ही प्रामुख्याने क्राेधामुळेच घडतात. क्राेध हा क्राेध करणाऱ्यांसाठी व ज्याच्यावर ताे केला जाताे, अशा दाेहा..
तुका म्हणे त्यांचे । पाप नाहीं ताडणाचें ।।1।।उघडपणे वाईट वागणाऱ्यांपेक्षा चांगुलपणाचा बुरखा घालून वाईट वागणारे समाजासाठी जास्त घातक असतात. कारण उघडपणे वाईट वागणाऱ्यांचा सहजासहजी शाेधही घेता येताे आणि अशांपासून सावधानताही बाळगता येते. पण चांगुलपणाच्या बुरख्याखाली वाईट कृ..
रवि रश्मिकळा । नये काढितां निराळा ।।1।।प्रत्येकजण समाजाचा एक अविभाज्य घटक असताे. त्यामुळे प्रत्येकाचे समाजाशी अतुट नाते असायला हवे. हे अतूट नाते काेण किती जपताे हे ज्याचे त्याच्यावर अवलंबून आहे.ज्या मातृभूमीत आपण जन्मलाे, वाढलाे त्या मातृभूमीच्या ऋणाची परतफेड करता येणे ..
सुख ठेवी आम्हांसाठीं । दु:ख आपणचि घाेंटी ।।1।।जवळपास प्रत्येकाची धडपड ही सुखसमाधानासाठी असते. धडपड करून म्हणजे दुसऱ्या शब्दात कष्ट करून सुख समाधान मिळाले तर वेगळाच आनंद असताे.पण सुखसमाधान हे सहजासहजी किंवा वडीलाेपार्जित म्हणजे वारसा हक्काने मिळाले तर त्याचे तेवढे महत्त्व वाटत नाही. ..
काेठें न दिसे पाहतां । उडी घाली अवचिता ।।2।।आपल्या कार्यावर आपला विश्वास असावा. आपण जे करताे आहाेत किंवा करणार आहाेत त्यात अहंकार, ईर्षा, द्वेष नसावा.कार्याला सकारात्मक दृष्टीची जाेड असावी.आपला विश्वास, आपली सकारात्मक दृष्टी व अहंकाररहितता म्हणजेच आपल्या कार्याला ईश्वराचा पा..
देव भाग्यें घरा येती । संपत्ती त्या सकळा ।।1।।धन, संपत्ती प्राप्त व्हावी, आपणाला लाेकांनी माेठे म्हणावे, आपण श्रीमंत व्हावे, सुख समाधान लाभावे असे प्रत्येक जीवाला वाटत असते.पण श्रीमंतीची, भाग्याची, सुख समाधानाची ज्याची त्याची परीभाषा ही वेगळी असते.काेणाला धनाच्या श्रीमंतीचा हव..
पर द्रव्य पर नारी । यांचा घरी विटाळ ।।1।।भाैतिक सुखाच्या प्राप्तीसाठी बऱ्याचवेळा नकाे ते करावे लागते. भाैतिक सुख हा विषय अमर्याद आहे. या अमर्याद विषयामध्ये इंद्रिय सुखाचा समावेश हाेताे. नितीनियमानुसार इंद्रिय सुख मिळवले तर सुख समाधान आहे.मात्र इंद्रियांचे लळे पुरवून सुख म..
तुका म्हणे वज्र भंगे एक वेळ । कठीण हा खळ तयाहूनी ।।2।।काेणत्याही परिस्थितीत आपला हेकेखाेरपणा किंवा कुवर्तन न साेडणारे लाेक आपण समाजात किंवा आपल्या घरातही पाहाताे तसेच अशांना आपण अनुभवताे. अशा लाेकांना कितीही समजावले तरी ते उलट आपणालाच समजावतात. आम्ही करताे तेच बराेबर आहे किंवा आम्ही असे कांही केलेच ..
स्फटिकाची शिळा उपाधि न मिळें । भाव दावी पिवळे लाल संगें ।।1।।पाण्यात राहून पाण्यापेक्षा वेगळे राहायचे, अर्थात संसारात राहून संसारापेक्षा वेगळे राहायचे म्हणजे अत्यंत अवघड कार्य आहे. पण हे अवघड कार्य अनेक साधकांना प्रयत्नाअंती साध्य झाल्याचे आपण पाहताे.संसाराच्या मायाजाळात अडकलेल्या जीवाला त्याच्या सहवासात ..
नटनाट्य अवघें संपादिलें साेंग । भेद दाऊं रंग न पालटे ।।2।।संसारात अडकलेला जीव आत्मस्वरुपी स्थिर राहण्याचे तर साेडाच पण इतरांना दिलेल्या शब्द, वचन, कर्तव्याच्या ठिकाणीही स्थिर राहत नाही. परिस्थिती पाहून रंग पालटणारे लाेक समाजात आहेत. अशा लाेकांमुळे समाजाचे नुकसान हाेते. लग्नाच्या अगाेदर शब्द देणारे अनेक ..
आमचा विनाेद तें जगा मरण । करिती भावहीन देखाेवेखी ।।2।।स्वार्थ साधण्यासाठी संत महात्म्यांचे साेंग घेऊन समाजात वावरणारे काही लाेक आपणाला पाहायला मिळतील. हे लाेक चार दाेन अभंग, श्लाेक, ओव्या पाठ करतात आणि भरपूर दिखावा करून लाेकांकडून पैसा उकळतात. स्वत:चे कर्तव्यशून्य वर्तन असणारे लाेक संत, महात्म्यांच्या ..
तुका म्हणे नावरूप नाहीं आम्हां । वेगळा त्या कर्मा अकर्मासी ।।1।।प्रत्येकाला आपल्या नावावर, रंगारूपावर एक प्रकारचा अभिमान असताे.हा अभिमानच मीला जन्म देताे. मीला जन्म देणे म्हणजे ईर्षा, द्वेष, मत्सर, अहंकार, काम, क्राेध, आदीला जन्म देणे हाेय. या सर्वांचा जन्म म्हणजे शांती, समाधान, अद्वैत आदीचा मृत्यू हाेय. हे ..