ओशाे - गीता-दर्शनप्रतीतीची काही एक कमतरता नाहीये. संपूर्ण जीवनाचा हाच अनुभव आहे की जीवन दु:ख आहे. पण आपण कसले खरे निष्कर्ष यातून काढीत नाही. अन् निष्कर्ष न काढण्याची यु्नती माेठी गंमतीदार आहे. एक सुख जेव्हा दु:ख सिद्ध हाेते, तेव्हा तुम्ही असा विचार कधीच करीत नसता ..
ओशाे - गीता-दर्शनतेव्हा पहिली गाेष्ट ही की, याेगाचा विशेष अभ्यास आहे.ताे अभ्यास म्हणजे श्नितस्राेत.आत जे सुप्त आहे ते जागे करणे.सजीव करणे. पुनर्जिवित करणे.बरेच स्राेत आहेत. कधीकधी घटना अचानक घडतात आणि मग कुठे लाेकांना पत्ता लागताे. स्वित्झर्लंडमध्ये एक माणूस रेल्वेतून ..
ओशाे - गीता-दर्शनआता बघा गंमत, पूर्वी लाेक म्हणत भाग्याने धन मिळते. उद्या जर जगात समाजवाद आला तर काेणी सुंदर असेल अन् काेणी असुंदर असेल. पूर्वी जशी श्रीमंतांवर माणसे जळायची तशीच आता सुंदर माणसांवर इतर जण जळू लागतील. मग साम्यवाद काय सांगेल-सुंदर हाेणे कसे हाेते ते? ..
ओशाे - गीता-दर्शनलिंचीने म्हटले, ‘सावधान ! पहा बाेट कापले गेले आहे. तू नाही कापला गेलेला.जागृत रहा.संधी वाया घालवू नकाेस. नीट खाेलवर पाहून घे. बाेट कापलेले आहे तू नाहीस कापला गेलेला.’ लिंचीच्या आवाजात जरब हाेती. एक तर बाेट कापले गेल्याने आधीच विचार थांबलेले हाेते.आवाजातील ..
ओशाे - गीता-दर्शनसंध्याकाळी तीन मिळायच्या, आम्हाला संध्याकाळी तीनच पाहिजेत.’ याेग म्हणताे हे मनच बदलून टाका.एखाद्या माणसात राग थाेडा जास्त असताे तर लाेभ थाेडा कमी असताे. दाेन्हीची बेरीज बराेबर सातच हाेते. या चारांची बेरीज सगळ्या माणसांमध्ये सारखीच असते. पण बेरीज ..
ओशाे - गीता-दर्शनपण भारताबाहेर जे धर्म निर्माण झाले, इस्लाम, ख्रिश्चन, ज्यू व पारशी त्यांचाही याेगाशी काही विराेध कधी हाेत नसताे.बराेबर समजून घेतले तर याेग हे समस्त धर्मांचेच मग ते धर्म काेठेही निर्माण झालेले असाेत.भविष्यकाळी जर या पृथ्वीच्या पाठीवर कधीही धर्माचे ..
ओशाे - गीता-दर्शनजर तुम्ही ठरवलंत की वाईटच निवडायचे, तर तुम्हाला वाईट मिळतच जाईल.जीवनात भरपूर वाईट हजर आहे. अंधारच निवडायचा आपण ठरवीत असाल तर तर मग डाेळे झाकून आराम करीत पडून रहा नुसते.दिवसातच रात्र हुडका अन् ती मिळेलही. तिथंच वाईट शाेधायचे आहे तर वाईट मिळेल. दु:ख ..
ओशाे - गीता-दर्शनइतकेच काय आपण आपल्या हातकडीची एक एक साखळी अगदी मजबूतपणे बनवली आहे.अगदी मजबुतात मजबूत पाेलादाने. आयुष्यात आनंदाचे आगमन अजिबात हाेऊ नये यासाठी आपण सगळे दरवाजे खिड्नया घट्ट बंद करून ठेवल्या आहेत. सर्व बाजूंनी आपण आपल्या नरकाची उत्तम व्यवस्था करून ..
ओशाे - गीता-दर्शनदाेन-चार दिवसांनी सांगा फार तर घाई काही नाही त्याची. फक्त एवढे दु:खाचे कारण काय आहे?’चार दिवसांनी ते परतले अन् म्हणू लागले, ‘बहुतेक तुम्ही म्हणता ते बराेबर दिसते. मी आत डाेकावले तेव्हा असे दिसले की मी तिची जेवढी सेवा करायला पाहिजे हाेती तेवढी केली ..
ओशाे - गीता-दर्शनपण मग तब्येतीच्या कटकटी सुरू झाल्या.डाॅ्नटरांना जाऊन विचारावे लागले की आता काय करायचे? त्यांनी सांगितले की राेज सकाळी एक तास अन् राेज संध्याकाळी एक तास जरा जास्त गरम पाण्यात पडून राहायचे.हेन्री फाेर्ड लिहिताे हाॅट टबमध्ये असे पडून राहण्याने त्याचे ..
ओशाे - गीता-दर्शनआता एका इमारतीत सहा तासांचे एकच ऑफिस चालते.तेथे चाेवीस तास चार ऑफिसेस चालू शकतील.जगाची लाेकसंख्या आताच्या चाैपट झाली तरी या प्रकारे व्यवस्थितपणे नियाेजित हाेऊ शकते. अहमदाबादचा हाच रस्ता आताच्या चाैपट लाेकांना चालवू शकताे. पण, गडबड काय आहे? सगळेच ..
ओशाे - गीता-दर्शनजेव्हा मुले म्हणतात भूक लागली तेव्हा आईचा नट्टापट्टा चालू असताे. यामुळे आपले भाेजन आपली निद्रा, आपले जागरण, आपल्या जीवनाची सारी चर्याच अतिरेकांमध्ये डाेलत असते. समत्वच हरवून बसते.सर्व नियम सरासरीतून निघतात. त्यामुळे चुकीचे असतात. दुसरी गाेष्ट प्रत्येक ..
ओशाे - गीता-दर्शनम्हणून तर आपण याच्याशी सहमत व्हाल, जेवणानंतर झाेप आल्यासारखे वाटते.झाेपेचे आणखी एखादे वैज्ञानिक कारण काहीच नाहीये. झाेपेचे वैज्ञानिक कारण एवढेच आहे की, आपण भाेजन घेता तेव्हा लगेच चेतना पाेटाकडे प्रवाहित हाेते.मस्तक जणू काही चेतनाशून्य हाेऊन जाते, ..
ओशाे - गीता-दर्शनम्हणून सांख्याने, याेगाने आपणांला जे नाव दिले आहे ते आहे - पुरुष.पुरुषचा अर्थ आहे, एका महाप्रचंड शहरी राहणारा, एका प्रचंड शहराचा रहिवासी! आपण स्वत:च एक भलं माेठं नगर आहात, एक माेठ ‘पुर’ त्यात जाे वसताे ताे पुरुष आपण आहात.म्हणून असा पुरुष असणं ही ..
ओशाे - गीता-दर्शनमग मी त्याप्रमाणे ही फांदी तिच्या ठिकाणी पाेहाेचवेन, मग घरी जायला माेकळा हाेईन.कृपया त्या माणसाला सांगा तू ती फांदी हातातून साेडून दे नुसती, ती पाेहाेचेल आपल्या जागी. ती तुझ्यामुळेच अडचणीत आली आहे. तू पकडून ठेवल्यानं अडकून राहिली आहे. तू साेड, म्हणजे ..
ओशाे - गीता-दर्शनहा फरक आपण नीट लक्षात घ्या बरं का.मी अशांत का आहे? अशी अशांतीच्या कारणांची चाैकशी, खाेटी शांती धारण करणारा माणूस चुकूनसुद्धा करीत नाही.ताे फक्त कसंबसं शांत रूप लादून घेण्याच्या मागं लागलेला असताे. अन् इकडे आत, अशांतीची सगळीच्या सगळी कारणं सर्वच्या ..
ओशाे - गीता-दर्शनएवढे माेठे डाॅ्नटर सांगताहेत म्हणजे बराेबर असलंच पाहिजे. आपण आजारी असलात अन् डाॅ्नटरांनी असं म्हटलं तर मन स्वत:शीच विचार करू लागतं मग आपण ठीक आहाेतच. डाॅ्नटरांनी असं म्हटलंय ना बिलकुल ठीक आहे, काही विशेष नाही, तर मग आपण बरे आहाेतच. असा विचार करत ..
ओशाे - गीता-दर्शनही शांती खाेटी आहे. ही शांतीची केवळ भ्रांती आहे पण ती हाेऊ शकते.ही मनाची क्षमता आहे, हे मन अशाप्रकारे स्वत:ला फसवू शकतं.सेल्फडिसेप्शन, आत्मवंचनेची मनाची माेठी, फारच माेठी क्षमता आहे. आपण घाेकत राहाल तर हे हाेऊ शकतं.अप्राैढ चित्ताचं कारण संमाेहित ..
ओशाे - गीता-दर्शनआणि साेबत आणखी एक धाेका बराेबर बाळगून राहाल.ताे धाेका हा की यानंतर ध्यानात जाण्याची हिंमत आपण पुन: कधीच करणार नाही. कदाचित कारण ते मृत्यूचं भय आणखीनच खाेलवर पाेहाेचलेलं असेल, एवढंच काय, पूर्वीपेक्षा आता ते खूपच स्पष्ट झालेलं असेल.जेव्हा ध्यानात ..
ओशाे - गीता-दर्शनजिथं जिथं भय आहे, तिथं तिथं मृत्यूचा काही अंश दिसत असताे.एखाद्या वेळी प्रत्यक्ष दिसणार नाहीही; पण थाेडंसं खरवडलं की, मी भयभीत का आहे ते दिसून येईल. माझ्यात कुठे ना कुठे, काही तरी मरतं म्हणून मी भयभीत हाेताे. मग भले माझं धन सुटत असेल तरी-धनामुळे ..
ओशाे - गीता-दर्शनकाेणी साधक, काेणी संन्यासी, काेणी याेगी येऊन त्या झेन फकिराजवळ ध्यानासाठी विषय मागत. ताे पाहत राहताे. ताे मुलगा एवढं लक्षात घेताे की काेणी साधक येताे ताे मंदिराची घंटा वाजवताे, वाकून नमस्कार करताे आणि नम्रतेनं लीन हाेऊन बसताे, आदराने प्रश्न विचारताे. ..
ओशाे - गीता-दर्शनत्यांनी म्हटलं -‘काढू कधी तरी बाहेर आज तर आत्ता पाऊस पडताेय, उगीच रंग खराब नकाे व्हायला.’ कधी खूप ऊन असतं म्हणून रंग खराब हाेताे... त्यांनी स्कूटर बाहेर काढलेली काही मला बघायला मिळाली नाही.सगळ्यांच्याच जवळ या स्कूटरसारख्या थाेड्याबहुत वस्तू असतात. ..
ओशाे - गीता-दर्शनमुलांच्या आवडीची लाच असते- चाॅकलेट, टाॅफी. वडील घरी परतताना तर विचार करतात. ‘आज काय लाच घरी घेऊन जावी बरं.’ दारात उभा असणारच हा टीचभर मुलगा, ज्याला जीवनातली काेणतीच ताकद अजून आलेली नाही, काही नाही, त्यालासुद्धा घरी परतताना वडील घाबरतात. आई-बापांवर ..
ओशाे - गीता-दर्शनवस्तू गाेळा करीत राहताे. त्यांचा मालक हाेणं साेपं असं त्याला वाटतं. त्यांच्याशी भांडण, झटापट - छे प्रश्नच नाहीये. वस्तू काय- जशा असतात तशाच राहतात. जे त्यांना सांगावं. त्याप्रमाणे त्या करतात. त्यामुळे हळूहळू माणूस वस्तूंच्या मालकीला डाे्नयावर घेत ..
ओशाे - गीता-दर्शनजाे इतरांना पराधीन करताे ताे स्वत:लाही पराधीनच करून टाकत असताे. ज्याने दुसऱ्या कुणालाही पराधीन करण्याची याेजनाच बनवली नाही ताेच केवळ स्वाधीन हाेऊ शकताे.व्य्नतीबराेबर गुंतागुंती वाढतच जातात.वस्तूबराेबर मात्र ताे मामला गुंतागुंतीचा अजिबात नाहीये. ..
ओशाे - गीता-दर्शनदिसून येऊ नये अशी त्याने व्यवस्था करून ठेवलेली असते.ताे वरून गुलामांची मान मुरगळत असताे, पण त्या बिचाऱ्याला हे ठाऊकही नसते की त्याची मान पण त्या गुलामांच्या हाती आहे. सगळ्याच गुलाम्या पारस्पारिक असतात. सगळी बंधनं पारस्पारिक असतात.कधी पाहिलं का रस्त्यातून ..
ओशाे - गीता-दर्शनइतके दिवस, ते त्याने हाताळलेल हाेतं, त्याच्याशी त्याचा काही संबंध नव्हता.आज घड्याळ फुटून चक्काचूर हाेऊन गेलंय,पण नुसतं ‘अरेरे, दुर्भाग्य तुझं, आजच संध्याकाळी मी ते तुला देऊन टाकणार हाेताे.’ असं मालकांने म्हणताच नाेकर आता चिंतित, दु:खी अन् व्यथित ..
ओशाे - गीता-दर्शनजागे असलात तरी चालूच, झाेपलेले असलात तरीही चालूच.जसा श्वास चालताे तसंच प्रभूचं स्मरण, प्रभूची तहान, प्रभूशी तल्लीनता आतून चालू राहिली तर नेमका अर्थ हाेईल, तर निरंतरचा अर्थ उमगेल.पण आपल्याला तर एक क्षणभरसुद्धा प्रभूचं स्मरण करणं कठीण आहे. मग निरंतर ..
ओशाे - गीता-दर्शनहा जाेर फार महत्त्वाचा आहे. कारण हेच ते ठिकाण, द्वार आहे जे उघडलं तर ऊर्जे चे ऊर्ध्वगमन सुरू हाेते.चक्रांच्या भाषेत बाेलायचं झालं तर आज्ञाचक्राच्या खाली जग आहे आणि त्याच्यावर परमात्मा आहे. जर आपण चक्रांच्या संदर्भात विभाजन केलं तर आज्ञाचक्राच्या ..
ओशाे - गीता-दर्शनजाेवर जग सत्य म्हणून अनुभवाला येत असतं ताेवर परमात्मा सत्य म्हणून अनुभवाला येऊ शकत नाही.या जगात दाेन सत्य असण्याची श्नयता नाहीये.यात एकीकडून सत्य तुटलं तरच दुसऱ्या बाजूनं सत्याचा बाेध हाेईल. डाेळे बंद करा, असं आपल्याला सांगणं श्नय झालं असतं.पण, ..
ओशाे - गीता-दर्शनवस्तू वाचवण्याचा प्रयत्न आजही चालू आहे. पण त्याची वैज्ञानिक कारणं हरवून गेल्यामुळे असा प्रयत्न करणारा मूर्ख, अडाणी वाटताे. आणि जाे माेडून ताेडून टाकण्याच्या प्रयत्नात आहे, ताे बुद्धिमान वाटत आहे.बऱ्याच गाेष्टी ताेडून फेकण्यासारख्या आहेत हे जाे जाणताे ..
ओशाे - गीता-दर्शनअसेच म्हटले पाहिजे... ‘शुद्ध’ काेणत्या जागेला म्हणायचे? जिथं बसून आपण कधी वाईट विचार केला नाही, जेथे आपण काेणतंही दुष्कर्म केलं नाही, जिथं बसून आपण परमात्म-स्मरणं, ध्यान, प्रार्थना, पूजा याशिवाय आणखी काहीही केलेलं नाही, ज्या जागी जाण्यापूर्वी आपण ..
ओशाे - गीता-दर्शनज्या वस्त्रात आपण संभाेग केला असेल त्या वस्त्रात ध्यान करणं तर महाकठिण हाेईल.ज्या अंथरूणावर पडून आपण कामवासनेचा विचार केला आहे, त्याच अंथरूणावर ध्यान करणं फारच अवघड हाेईल.कारण प्रत्येक वृत्ती, प्रत्येक वासना, आपल्या भाेवतीच्या वस्तूंना इनफे्नट करते, ..
ओशाे - गीता-दर्शनआपल्या चहूकडे फुलं पसरली, सगळीकडे एक सुगंध शिंपडून ठेवला, आपल्याभाेवती धूप जाळत ठेवला तर मग आपण आता एका विशेष उपस्थितीनं वेढले जाता. या विशेष उपस्थितीत काही गाेष्टींचा विचार करणे अवघड जाईल आणि काही गाेष्टींचा विचार करणे साेपे जाईल. जर सगळीकडे सुगंध ..
ओशाे - गीता-दर्शनसूर्यकिरणं तुमच्या आरपार जाताहेत.तुम्हाला त्याच्याशी लढावं लागणार नाही.संध्याकाळीही हा त्रास हाेणार नाही. सूर्यकिरण पुन: एकदा आरपार जाताहेत. म्हणुन हळुहळू प्रार्थनेचं नाव संध्या असंच पडलं. ‘संध्या’ चा अर्थ हा आहे की असा क्षण जेव्हा सूर्यकिरणं आरपार ..
ओशाे - गीता-दर्शन99.99 अंशापर्यंत, या नव्व्याण्णव पूर्णांक नव्व्याण्णव शतांश अंशावर ताे जगत असला पाहिजे. फ्नत एक वाळलेलं पान गळलं आणि त्याचा शंभरावा अंश पूर्ण झाला. ताे वाफ हाेऊन उडून गेला.ताे जेव्हा लाेकांना सांगत सुटला की, ‘ज्ञान पाहिजे असेल, तर पानगळीच्यावेळी ..
ओशाे - गीता-दर्शनते तुम्हालाही हेच सांगताहेत,की तुम्ही डाेळे उघडा आणि तुम्ही बगीच्यात असल्याचं तुम्हाला दिसेल.कित्येकदा असं हाेतं की आधीच्या जन्मामध्ये कुणी साधक बरीच यात्रा करून टाकताे. त्याची यात्रा अगदी परिप्नव हाेऊन जाते. जणू नव्व्याण्णव अंशावर पाणी असावं खळखळतं, ..
ओशाे - गीता-दर्शनअसं विद्युत ऊर्जेचं वर्तुळ बनणं ही एक वैज्ञानिक प्रक्रिया आहे. असं चक्र बनून इंद्रिये बाहेर राहून जातात, आपण आत राहता. आपण अन् इंद्रिये यांच्यामध्ये विद्युत ऊर्जेची एक जणू भिंत उभी राहते, ती ओलांडता येत नसते. या घडीला आंतरआकाशाची यात्रा करणं साेपं ..
ओशाे - गीता-दर्शनमाणसाची बाेटं पाहून त्याच्या चित्तात किती हिंसा आहे ते सांगता येतं.त्याच्या बाेटांची वळणं सांगतात किती हिंसा आत दडून राहिली आहे.कारण बाेटांना उगीचच वळणं मिळत नाहीत. तेव्हा बुद्धांच्या बाेटाची ठेवण वेगळी असेल. वेगळी असेलच. कारण आत काहीही हिंसा नाही. ..
ओशाे - गीता-दर्शनत्याला काही माहिती नव्हती-तिबेट- भारतात शाेधलेल्या याेगासनांची. त्याला जर ही माहिती असती तर त्याची समज खूपच सखाेल बनली असती.ताे अगदी अंधारात चाचपडत हाेता.पण तरी त्याने बराेबर जागी चाचपडले.शरीरातली अशी काही ठिकाणे त्याने शाेधून काढली की ती दाबल्याने ..
ओशाे - गीता-दर्शनजर वीज एका वर्तुळात फिरली तर आपणास कधी ध्नका लागणार नाही. आणि वर्तुळ बनवण्याचा एकच मार्ग आहे आणि ताे म्हणजे आपण विद्युतवाहक नसलेल्या, नाॅन कंड्नटर वस्तूवर बसलेले पाहिजेत.मृगाजिन, व्याघ्रजिन ही अशी ऊर्जेची अ-वाहकं आहेत. वीज त्याच्यातून जाऊ शकत नाही, ..
ओशाे - गीता-दर्शनम्हणजे ज्या विद्युतवाहक नसतात, त्या साऱ्यांची ध्यानात मदत हाेते. पण याची वैज्ञानिक कारणे आज स्पष्ट हाेऊ शकली आहेत. आज विज्ञान म्हणतं की, विद्युत-वाहक वस्तूंवर बसून ध्यान करणे म्हणजे धाेका विकत घेणेच हाेय. का? कारण जेव्हा आपण गहन ध्यानात लीन हाेता ..
ओशाे - गीता-दर्शनआपली पात्रता जसजशी वाढते तसतसे श्रेष्ठतर तरंग पेलण्याचे सामर्थ्यही मिळत जाते.आपलं किती सामर्थ्य आहे? आपण जिथं जगताे, तीच पातळी सध्या आपण पेलू शकताे अशी आहे. जिथं बसून आपण दुकान चालवता, जेवण करता, गप्पागाेष्टी करता, जिथं जगता, झगडता, प्रेम करता, ..
ओशाे - गीता-दर्शनजमिनीचं आकर्षण शरीरावर जास्तीतजास्त राहील, अशा अवस्थेत आपण शरीर ठेवू शकताे.आणि जिथे शरीरावर गुरुत्वाकर्षण असं जास्तीत जास्त असतं तिथे शरीर लवकर थकते. बेचैन हाेतं, संत्रस्त हाेतं आणि अशा अवस्थेत तुम्हाला चित्त स्थिर करणं जास्त अवघड जातं, कृष्णाला ..
ओशाे - गीता-दर्शनहे सगळे फरक का पडतील? आपल्यामुळे! आपल्याला इत्नया छाेट्या गाेष्टी बदलवतात की ज्याचा हिशेब नाही.म्हणून तर कबीरसारखे लाेक जे म्हणतात ते आपल्यासाठी धाेकादायक असल्याचं सिद्धही हाेतं. आपण म्हणताे काय आसनाचं एवढं, असं जे कबीर म्हणतात ते एकदम बराेबर आहे. ..
ओशाे - गीता-दर्शनकारण मी जिथं उभा असेन तिथं आता दारदरवाजा काहीच नाहीये.पण मंदिरात येण्यासाठी तुम्हाला पायऱ्या, दरवाजे या साऱ्यांचीच आवश्यकता आहे. तरच तुम्ही मंदिरात येऊ शकाल. एकदम टाेकाची विधानं, अंतिम व्नतव्यं असतात. ती बराेबर असूनही उपयाेगी नसतात.कृष्ण अशा काही ..
ओशाे - गीता-दर्शनलक्षात ठेवा, असलं एकाकीपण नेहमी उदासपणा आणतं, एकांत आनंद आणताे. हा आनंद त्याचं लक्षण आहे. जर तुम्ही थाेडावेळ एकांतात राहिलात, तर तुमचा राेम-राेम आनंदलहरींनी भरून जाईल आणि तुम्ही थाेडावेळ जरी एकाकी राहिलात तर तुमचा राेम-राेम थकला-भागला, उदास काेमेजलेल्या ..
ओशाे - गीता-दर्शनकदाचित आपणास त्या गुहेची आठवणच नाहीये.कारण न जाणाे किती जन्म आपण बाहेर भटकंती करताे आहाेत आणि जेव्हा एकाकीपणा असताे तेव्हा त्यालाच आपण एकटेपण, एकांत असं समजताे. अन् तेव्हाही त्या एकाकीपणाला भरण्यासाठी सरसावून उपाय करताे. - सिनेमा, वृत्तपत्रं, रेडिओ. ..
ओशाे - गीता-दर्शनप्रभूंच्या ध्यानासाठी तर अट आहे कीजाे समत्वाला उपलब्ध हाेताे, ज्याचे चित्त निष्कंप हाेते-अशी व्य्नती एकांतात, अंतर्गुहेत प्रभूचं ध्यान करू शकते. मग तिला सगळीकडे ताेच दिसू लागताे. स्वत:चा तर हुडकूनसुद्धा पत्ता लागत नसताे. मग प्रभूच प्रभू दिसू लागताे. ..
ओशाे - गीता-दर्शनआपणास जे माहिती नाहीये, त्याचं ध्यान आपण करू शकता काय कधी ? आपल्याला ज्याची माहितीच नाही त्याचं ध्यान करणं आपणाला श्नय व्हावं, हे संभव आहे काय? ध्यानासाठी तर जाणणं जरूर आहे. पण आपण सारे प्रभूंचं ध्यान करताे. आणि आपणास प्रभूचा काही ठावठिकाणा नाही. ..
ओशाे - गीता-दर्शनमी भारतीय आहे.’ यावर पाेप खूष झाला.मेननने पुस्तकात लिहिले आहे, मी कुणी विशिष्ट आहे म्हणून वा माझी भारतीयाशी भेट झाली म्हणून पाेप खूष झाला असे नाही. ताे खूष यासाठी झाला की पाेप चूक करीत नसताे. पण मेननने पुढं लिहिलं आहे की त्या दिवसापासून माझ्या डाे्नयात ..
ओशाे - गीता-दर्शनरवींद्रनाथांच्या एका पात्राला त्याची प्रेयसी ताे लग्नासाठी खूप मागे लागल्यावर म्हणते-‘ठीक आहे आपण करूया लग्न’.ते पात्र म्हणते ‘मी तुझ्याशी विवाह करीन पण तुझी ही जी दुसरी अट आहे, ती काही माझ्या डाे्नयात शिरत नाही.’ कारण तिची अट अशी आहे की, ‘विवाह ..
ओशाे - गीता-दर्शनगर्दी आपल्या जागी बसली आहे. तुमच्या जागेवर आणखी कुणी घुसलेलं नाहीये. लाेक आपापल्या जागेवर बसलेले आहेत.एखाद्याला वाटलं तरीही ताे तुमच्या जागेवर बसू शकणार नाही. लाेक आपापल्या जागी आहेत. त्यांचा कुणाचा हात जरी तुम्हाला लागला तरी तेवढंच, ताे स्पर्श ..
ओशाे - गीता-दर्शनज्याने मन आणि इंद्रियांबराेबर सर्व देहावर ताबा मिळवला आहे, ज्याला काेणतीही वासना नाही, ज्याने कसलाही संग्रह केलेला नाही, अशा याेग्याने एकान्त स्थानी जाऊन आत्म्याला परमेश्वराच्या ध्यानात मग्न करणे याेग्य हाेय.या ठिकाणी कृष्णाने ज्या दाेन-तीन गाेष्टी ..
ओशाे - गीता-दर्शनताे अर्जुनाला म्हणताे की तू याेगी हाेऊन लढ, तटस्थ हाेऊन लढ, समत्वबुद्धीला उपलब्ध हाेऊन लढ. आपले अन् परके यांच्यातलं अंतर साेडून दे. फळ काय मिळेल याची चिंता साेड. तुझी मनस्थिती काय आहे, त्याची फिकीर कर. काेण मरेल, काेण वाचेल, ही काळजी साेडून दे. ..
ओशाे - गीता-दर्शनमद्य कित्येक प्रकारांचं असतं. अर्जुनाला पण मद्य पाजता आलं असतं, मग ताे सगळं विसरून नशेमध्ये युद्ध खेळला असता.मद्य कित्येक प्रकारचं असतं कुलाभिमानाचं, यशाचं, धनाचं, राज्याचं, प्रतिष्ठेचं, अहंकाराचं यातलं कुठलंही मद्य त्याला पाजता आलं असतं.मग ताे ..
ओशाे - गीता-दर्शनकाेणी भाऊ, काेणी भावाचा नातेवाईक, काेणी मेहुणा, काेणी मित्राचा मित्र, असा सगळा गुंताडा हाेता. इकडे अन् तिकडे एकाच कुटुंबातील माणसं हाेती. काेण शत्रू अन् काेण मित्र हे स्पष्ट नव्हतं, सारं अंधुक हाेतं. त्यामुळेच अर्जुनाला चिंता लागली. त्याला वाटलं, ..
ओशाे - गीता-दर्शनही तीन मूळ सूत्रे आपण लक्षात ठेवली पाहिजेत.जेव्हा जेव्हा मनात असं येईल की, हा माणूस मित्र आहे, तेव्हा तेव्हा ‘का?’ असा प्रश्न विचारला पाहिजे. ‘अमुक माणूस शत्रू आहे’ असं मनात आलं की विचारलं पाहिजे, ‘का?’ याच्याकडून मला प्रेम मिळणार नाही म्हणून?, ..
ओशाे - गीता-दर्शनखरं तर कुत्र्याचेही तेच प्रयाेजन आहे. शेपूट हलवून ताेही माशाचा गळ लावताेय.पण कुत्र्याचाही आपला गळ आहेच ना. हा माणूस आपण शेपूट हलविल्याशिवाय आपल्याला टिकू देणार नाही.एवढी जाण त्याला जरूर आहे. घरातलं खायला मिळतंय. झकासपैकी राहायला मिळतंय. हे सगळं ..
ओशाे - गीता-दर्शनआपण प्रेम देत आहाेत हा भ्रम आपणा सगळ्यांनाच झालेला असताे. पण आपण मुळी प्रेम देता ते यासाठी देता की, परतून आपल्याला प्रेम मिळावं म्हणजे आपण फ्नत गुंतवणूक, इन्व्हेस्टमेंट करता-प्रेम देत नाही. आपण फ्नत व्यवसायात गुंतून जाता.मला प्रेम परत मिळावं या ..
ओशाे - गीता-दर्शन ज्या भुतानं तुम्हाला कधी झपाटलं नाही, त्यात समबुद्धी झाल्याचा साक्षात्कार तुम्हाला सहज येईल. पण हा खरा प्रश्न नाहीये की आपण काय म्हणता? खरा प्रश्न हा आहे की, काेणतं भूत तुमच्या मानगुटीवर बसलेलं आहे. जे सतत पाठलाग करतयं ते. तुमचं स्वतःचं भूत काेणतं, ..
ओशाे - गीता-दर्शनपाच मिनिटं अजून बसून रहा. आता संन्यासी येथे कीर्तन करतील. त्यांच्या कीर्तनाचा प्रसाद घेऊन घरी परता.कृष्णाच्या दृष्टीने समत्वबुद्धी हे समस्त याेगांचे सार आहे. या आधीच्या सूत्रातही निरनिराळ्या दारांनी समत्वबुद्धीच्या मंदिरातच जाण्याची याेजना कृष्णाने ..
ओशाे - गीता-दर्शनआधी जग अंतिम हाेतं आता देव अंतिम झाला.त्याला काेणी बनवलं असं आम्ही विचारताे. जर आपण असं उत्तर देताहात की ताे न बनवलेला स्वयंभू आहे.तर मग या जगालाच स्वयंभू मानण्यात काय अडचण हाेती? तत्त्वज्ञ लाेक मुलांच्यासारखे कुतूहलात गुरफटलेले असतात. म्हणून सगळं ..
ओशाे - गीता-दर्शनकारण ताे म्हणताे की सगळं विचारणं हे लहान मुलांच्या विचारण्यासारखंच आहे. आणि सगळी उत्तरं जरा जास्त वयाच्या मुलांनी दिलेलीच उत्तरं आहेत बस्स्.बाकी काही एक फरक नाहीये. थाेडी छाेटी मुलं प्रश्न विचारीत असतात.त्यांची उत्तरे थाेडी माेठी मुलं देत असतात.तुम्ही ..
ओशाे - गीता-दर्शनकाेणालाही कधीही सगळीच उत्तरे मिळणार नाहीत. जर एखाद्याला अशी सर्व उत्तरं मिळाली तर ती एक धाेकादायक अवस्थाच म्हणावी लागेल. ज्यादिवशी सगळी उत्तरे मिळाली, याचा अर्थ असा हाेईल की परमात्मा सीमित आहे; ताे अनन्त नाहीये, असीम नाहीये. सत्य असीम आहे.त्यामुळे ..
ओशाे - गीता-दर्शनया श्लाेकांमध्ये मागच्या सूत्राबाबात काही आणखी नवे संकेत देण्यात आले आहेत-‘ज्ञानविज्ञान यांनी जाे तृप्त आहे.’ स्वत:ला जाणून घेण्याला ज्ञान म्हणतात. ‘परा’ला जाणून घेण्याला विज्ञान म्हणतात.विज्ञान याचा अर्थ आहे दुसऱ्याला जाणून घेण्याची व्यवस्था ज्ञान ..
ओशाे - गीता-दर्शनज्याला जिंकायचं आहे त्याला जाणण्याशिवाय त्याला जिंकण्याचा दुसरा काही उपायच नाहीये.ज्ञान विजय आहे. जे काही आपण जाणून घेताे, जाणताे, त्याचे आपण म ालक हाेऊन जाताे. तेव्हा दुसऱ्या अर्थानी आपण आत्म-अज्ञानी आहाेत. ‘मी काेण आहे? याचा आपल्यालाच काहीएक पत्ता ..
ओशाे - गीता-दर्शनबिचारा कांट एक साधारण प्राध्यापक हाेता, त्याला कुलपतिपद मिळाले हाेते. अॅकॅडेमिक काैन्सिलची ती तार हाेती. नाेकर विसरून गेला, त्यानं विचार केला की भूकंप झाला तरी उठवायचं नाही अशी मनाई आहे; पण त्याने विचार केला की, ही इतकी खुशीची गाेष्ट आहे. इत्नया ..
ओशाे - गीता-दर्शनताे फ्नत अंधारातून जाण्याबद्दलच म्हणताेय की मी न भिता अंधारातून जाताे! जर आपण ताकद लावली, तर मग समजा की आपण बहादुर अंधारात कंप पावला आहात. ते हात आवळणं कंपनच आहे, छे, छे, हात आवळण्याची काहीच गरज नाहीये. ही गाेष्ट, तिसरं सूत्र नीट लक्षात घ्या.नाही ..
ओशाे - गीता-दर्शनकधी कधी जरा हिशेब करीत चला, की आपल्याला काेणकाेणत्या क्षुद्र गाेष्टी कशा कशा पळवतात! रस्त्यानं जाताना दाेन माणसं जाेरानं हसतात आणि आपलं कंपन व्हायला तेवढं पुरेसं असतं.माझे एक मित्र आहेत, त्यांना संन्यास घ्यायचा आहे, ते मला राेज म्हणतात, ‘संन्यास ..
ओशाे - गीता-दर्शनआपला चेहरा किती सुंदर आहे. बस्स आपण कंप पावलातच. आता आपला उपयाेग करून घ्यायला आपण लायक झालात.आता आपणास गुलाम करणं ार साेपं आहे. काय हुशार आहात आपण! आपल्यासारखं डाेकं दुसरीकडे कुठे शाेधूनही सापडणार नाही. बस्स. असं आपणास..
ओशाे - गीता-दर्शनत्याही वेळी त्याने याच चुकांची पुनरावृत्ती केली हाेती. या जन्मात पुन्हा त्याच्या लहानपणापासून आपण त्याचा मेंदू, त्याचं डाेकं तशाच प्रकारे कंडिशन्ड, संस्कारित करताे. सुखात सुखी हाेण्याची तयारी ताे करताे आणि मग ताे दुः खात दुःखी हाेताे.जन्म हाेताे ..
ओशाे - गीता-दर्शनव्यवस्थित दुःख भाेगून घ्या. रडा, ओरडा अश्रू ढाळा.’ ते चांगलेच चमकले आणि म्हणाले, ‘मी अशी आशा घेऊन आपणाकडे आलाे नव्हताे. आपण काही सांत्वन कराल असे वाटले हाेते.’ मी म्हटले, ‘म्हणजे आपण माझ्याकडे आलात ते सुखाच्या अपेक्षेनेच की काहीतरी मी करावं आणि ..
ओशाे - गीता-दर्शनभ्रांतीचे कारण दु:ख नाही हे काेणालाही पटेल.पायात काटा टाेचला तर ताे मला नाही टाेचला असे जाणून घ्यायला काेणालाही बरेच वाटणार.आजारपण येतं, ते मला येत नसतं, मरण येतं ते माझं नसतं, हे मानायला काेणीही राजी हाेईल.नाही, दु:खामुळे अडचण नाह..
ओशाे - गीता-दर्शनसुखाची जणू एक लहरच! हे तादात्म्य, सुख-दु:खाशी बांधले जाण्याची ही वृत्ती, हेच उत्तेजनेचे कारण आहे. आणि ही वृत्ती आपण ताेडू शकताे.सुख-दु:खे येत राहतील, ती कधी, बंद हाेत नसतात. बुद्धांच्या पायातही काटे टाेचतात, बुद्धही आजारी पडतात, बुद्धांन..
ओशाे - गीता-दर्शनगाेष्टी वाचा, काहीतरी करा. काही असं करायला मिळालं नाहीच तर रस्त्यात ध्नके मारा, शिव्या द्या.काही ना काही तरी कराच.आता आपण अशा भ्रांतीत पडायचं काहीच कारण नाही की, आपण हे करीत आहात. कारण याच्याआधी, चाैदा वर्षाआधीपण आपण हाेताच; पण तेव्हा ही..
ओशाे - गीता-दर्शनज्या इंद्रियाशी लक्ष जुळलेलं असतं. तेच इंद्रिय सार्थक. सफल असतं.सक्रिय. सशक्त असतं. लक्ष कुणाचं असतं? ते मालकाचं असतं. इंद्रिये फक्त इंस्ट्रुमेंटस्.उपकरणे आहेत. गुलाम आहेत.पण हे थाेडे खाेलात जाऊन पाहावे लागेल.आपण जेव्हा काेणाला पाह..
ओशाे - गीता-दर्शनतारुण्यात जेव्हा इंद्रिय प्रबळ असतात तेव्हा घाेषणा करायची संधी असते. आता आपलं पाेटं बिघडलं आहे.आपण लिव्हरचे राेगी बनला आहात. जेवता येत नाही. मग आपण म्हणता, मी तर भाेजनावर विजय मिळवला आहे... आता आपण फ्नत द्रव पदार्थ घेत आहात, का तर ..
ओशाे - गीता-दर्शनएखादं तट्टू किंवा खेचर रथाला लावलं तर ते एखादवेळी रथाला धाे्नयात आणणार नाही, ते आपलं रथ ओढत राहील; पण जाे घाेडा लगाम नसताना रथ खड्ड्याकडे नेईल ताे शानदार. लगाम लावला की ताेच घाेडा रथ नीट ओढेल, खेचर रथाला खड्ड्याकडे नेणार नाही हे खरं. तरी..
ओशाे - गीता-दर्शनया थट्टेचं उत्तर हाेतं द्राैपदीला नागवणे-प्रचंड युद्धांमागेसुद्धा अगदी छाेटीशी कारणं आहेत. एकदा का इंद्रियांनी आपल्याला पकडलं की मग ती आपल्याला शेवटापर्यंत नेतात. त्यांचा आपला तार्किक निष्कर्ष असताे. मग ती मध्येच साेडायची नाहीत. आपण लाख ..
ओशाे - गीता-दर्शनहाही मालक नाहीच.म्हणून क्षमा मागितल्यावर असे समजण्याची गरज नाही की, आता पुन्हा उद्या ताे थाेबाडीत मारणार नाही. ताे उद्या पुन्हा थाेबाडीत मारू शकताे.ही आहे आपल्या इंद्रियांची स्थिती तुकडे.डिस इंटिग्रेटेड. अन् एक एक इंद्रिय अशा प्रकारची कामं करव..
ओशाे - गीता-दर्शनप्रत्येक नाेकर म्हणताे की,मी मालक आहे अन् मालक तर तिथे हजर नाही. त्या घरात माेठं भांडण चालत असतं. घर जुनं पुराणं हाेत जातं, पण मालकच काेणी नाही तर रंग-पाणी, दुरुस्ती वगैरे तरी काेण करणार? ते तर लांबच राहिलं, पण सफाई व्हायच..
ओशाे - गीता-दर्शनकधी ताे इंद्रियांचे म्हणणे मान्य करताे, कधी शरीराचं.पण त्याला स्वत:ची समज मात्र मुळीच नाही. मग अशा व्य्नतीची तिच अवस्था हाेते, जी त्या रथाची असते, ज्याचा सारथी झाेपलेला आहे, ज्याचे सगळे लगाम तुटले आहेत, सगळे घाेडे स्वत:ला हवे तिकडे जाताहेत, कु..
ओशाे - गीता-दर्शनताे जीवनात राेज नव्या बंधनात पडताे, नव्या तुरुंगात पडताे. कुठे कुठे थांबून सावरून जर या सूत्राचा नीट विचार व उपयाेग केला. तर मी काय म्हणताे ते ध्यानात येईल. काही गाेष्टी अशा असतात, की त्या नुसत्या समजून घेऊन चालत नसतं, त्यांचा प्रयाेग कर..
ओशाे - गीता-दर्शनकारण साेबत दाेनतीन माणसं उभी हाेती. एक पैसा दिला नाहीतर त्यांनी काय म्हटलं असतं, असा विचार करून ताे पैसा दिला हाेता, पण दिला हाेता. एक पैसा दिला हाेता- तेवढं मात्र स्थगित केलं नव्हतं.कारण काही असाे, एक पैसा भिकाऱ्याला दिला...
ओशाे - गीता-दर्शनआम्हा प्रत्येकाला त्यांनी जवळ बाेलावले अन् कानात काहीतरी सांगितले. मलाही त्यांनी बाेलावले आणि कानांत सांगितले - ‘आत्ता तुला जास्त समजायचं नाही, पण तू आता समजशील तेवढं अवश्य सांगताे.लक्षात ठेव, एवढी एक गाेष्ट तुला समजली, तर आयुष्यभर आणखी काहीही समजून ..
ओशाे - गीता-दर्शनकारण आपण जर आपल्यावर प्रेम केलं असतं.तर आज जी जगाची दुर्दशा आहे ती झाली असती काय? आपलं जर आपणावर प्रेम असतं तर माणसे वेडी झाली नसती, त्यांना आत्महत्या केल्या नसत्या. आपलं जर आपणावर प्रेम असतं तर जगात मानसिक राेगाचं एवढं थैमान माजलं नसतं.चिकित्सक ..
ओशाे - गीता-दर्शनमैत्री ही माेठी साधना आहे, शत्रुत्व हा मुलांचा खेळ आहे. म्हणून आपण शत्रुत्वात सहज उतरताे आणि स्वत:शी मैत्री तर फारच कठीण आहे.इतरांचा मित्र हाेणे जर इतके अवघड आहे तर स्वत:शी मैत्री करणे तर त्याहूनही अवघड आहे आपण विचाराल ‘का? इतरांशी मैत्री करणे अवघड ..
ओशाे - गीता-दर्शनयेशूंने वचन असे आहे, ‘जज यू नाॅट, दॅट यू शुड नाॅट बी जज्ड्. तुम्ही काेणाचे न्यायाधीश बनू नका, म्हणजे मग काेणीही तुमचे न्यायाधीश हाेऊ शकणार नाही. मी काेण तुझ्याबद्दल निर्णय घेणारा! तू आहेस आणि तुझा ईश्वर आहे. तुम्हा दाेघांच्या मध्ये उभे राहणारा मी ..
ओशाे - गीता-दर्शनज्या गाेष्टींमुळे आपणास हजाराे वेळा दु:ख मिळत आले. त्याच गाेष्टी आपण पुन:पुन्हा करीत राहता. ज्या गाेष्टींनी आपणास हजारदा अडचणीत टाकले, तीच गाेष्ट आपण वारंवार करत असताे. जे व्यवहार आपल्याला हजारदा ्नलेशाचे ध्नके देत आले, तेच आपण पुन: पुन्हा करीत ..
ओशाे - गीता-दर्शनदु:खात उतरण्याच्या पायऱ्या आपणच तयार करीत असताे. तेव्हा नीट समजावून घ्या. जाे माणूस स्वत:चा शत्रू असताे, ताेच माणूस अधार्मिक असताे. जाे आपला स्वत:चाच शत्रू असताे, ताे अधार्मिक. जाे आपला स्वत:चा शत्रू आहे ताे दुसऱ्या कुणाचा मित्र तरी कसा बनू शकेल? ..
ओशाे - गीता-दर्शनत्याने येशू ख्रिस्तांच्या डाेळ्यात पाहिले, त्यांचा आनंद, त्यांची शांती याचे अवलाेकन केले.त्याने लगेचच त्यांचे पाय धरले आणि म्हटले, मी शपथ घेताे की, आता मी या बैलांना शिव्या देणार नाही. अन् येशू दुसऱ्या गावाला निघून गे..
ओशाे - गीता-दर्शनराेजच्याराेज मनावर दु:खाचे काटे तर पसरतच जातात आणि आनंदाची फुले उमललेली मात्र कुठेच दिसत नाहीत.दु:खांचे माेठमाेठे दगड आपल्या पायाला बांधले जातात. पण ज्या आनंदाच्या शाेधात आपण आहाेत, त्या आनंदात पाय नृत्य करू शकत नाहीत. मग त्याला आप..
ओशाे - गीता-दर्शनआपण आपली जी निर्मिती करीत असताे, तेच आपण मिळवत असताे.आपण ज्याची तयारी करताे, तेच आपल्याला मिळते.आपण ज्या दिशेला चाललाे आहाेत, तेथेच आपण पाेहाेचत असताे. आपण ज्या दिशेला जातच नाही, तिकडे आपण पाेहाेचतच नाही. पण असे हाेऊ शकते की, प्रवा..
ओशाे - गीता-दर्शनत्या व्य्नतीची कामवासना शुद्ध हाेऊन रामाकडे ताेंड करून त्या दिशेला गतिमान हाेईल. तिची कामवासना विलिन हाेऊन जाईल.कारण ती निसर्गाची गरज आहे, व्य्नतीची गरज नाहीये. आपण मरण्याआधी निसर्ग एवढे काम आपणाकडून करून घेऊ पाहताेकी आपण आपल..
ओशाे - गीता-दर्शनजरा खाेलवर विचार करून सांगा बघू आपणाला कधीतरी भूक लागते का ते? आपण म्हणाल नक्कीच, राेजच मला भूक लागते. तरी पण मी आपणाला सांगताे, आपणाला भूक कधीच लागत नाही. आपणास भ्रांती झालेली असते. भूक तर शरीरालाच लागते आपल्याला तर फक्त हे ..
ओशाे - गीता-दर्शनमाझा डाेळाफुटलाआपला डाेळा नाही म्हणत, - जर माझे डाेळेफुटले, माझे कान तुटले, माझे हात तुटले, मला जीभ नसेल, मला नाक नसेल तर तेव्हा मी काय असेन? काहीही उरणार नाही. या पंचेंद्रियांच्या मेळ्यातून एकेक करून इंद्रिये काढून टाकली तर मागे क..
ओशाे - गीता-दर्शनइंद्रियासाठी धन जे देऊ शकते त्याचे आश्वासन हेच आसक्तिचे कारण आहे.धन इंद्रियांना जे देऊ शकते त्याचे आश्वासन हेच कर्माचे आकर्षण आहे. समजा उद्या असे कळले, की धन आता काही एक खरीदू शकत नाही, तर मग धनातले सगळे आकर्षण खलास हाेऊन जाईल. मग दुकाना..
ओशाे - गीता-दर्शनइतर जे घाट आहेत त्यांचा तीर्थंकराने इन्कार केलेला नाही. म्हणून महावीरांनी कुठल्याही घाटाचा अव्हेर केलेला नाहीये. त्यांनी म्हटले आहे की इतरही घाट आहेत, त्यांच्या द्वारेही कुणी जाऊ शकताे, असेच त्याने म्हटले आहे. त्यामुळे महावीरांना ा..
ओशाे - गीता-दर्शनकधी काव्याच्या पुस्तकातून गीत वाचू, मधूनच सुरेचे घाेट घेऊ आणि मग ताऱ्यांनी भरलेल्या आकाशाखाली प्रियेच्या आलिंगनात विरघळून झाेपी जाऊ. एक घनदाट वृक्ष पुरेसा आहे. कुठल्या माेठ्या महालाची काही एक आकांक्षा नाही. आता उमर खैय्याम ज्या प्र..
ओशाे - गीता-दर्शनअंतर्यामी तरच चेतनेची ज्याेत माेठी हाेईल.त्याचा अभ्यास याेग आहे.अन् अशा श्नयता नक्कीच आहेत. तुम्हालाही ही श्नयता उपलब्ध हाेऊ शकते. एखाद्या खास माणसालाच ती मिळेल असे काही तिचेवैशिष्ट््य नाहीये. जाे काेणी श्रम करील त्याच्यासमाेर ती दत्त म्हणून उभी ..
ओशाे - गीता-दर्शनअगदी जे बाेलायला पाहिजे नेमकं तेवढेच ते बाेलतात, जे वाचायचंय ते बराेबर वाचत असतात, वेळीच झाेपून जातात.ते यंत्रवत फिरत असतात. चुकीचा प्रभाव नकाे म्हणून, तर ते बराेबर त्यापासून अलिप्त राहतात. ज्या प्रभावात त्यांना जगायचं आहे, शांतीनं जगायचं आहे त्याचाच ..
ओशाे - गीता-दर्शनम्हणजे मग तुम्हाला अंतर्यामी जायची कटकट करायलाच नकाे. ते म्हणते, ‘कुठे चाललास बाबा ? मी पहारेकरी आहे एवढा.मीच सांगताे ना.मालकाला भेटायची काय गरज आहे ? ते दरवाजावर उभे असते पहारेकऱ्यासारखे आपणास म्हणते, ‘मीच सांगेन तुम्हाला आत जायची काय गरज आहे ? ..
ओशाे - गीता-दर्शनआर्किमिडीज म्हणत असे, ‘जाे आनंद त्या क्षणी झाला तसा पुन: कधी नाही झाला.जे रहस्य त्या दिवशी उलगडले, त्याचा आनंद पुन: कधीच नाही झाला.जे उत्तर मिळायचे हाेते ते मिळाले. त्याचे तितके महत्त्व नव्हते, पण रस्त्यावर नागड्यानेच पळत सुटणे युरेका, युरेका असे ..
ओशाे - गीता-दर्शननाहीतर डाे्नयाला दिवसभर चालायची इतकी सवय आहे.थाेडीशी र्नताची कुमक मिळताच ते चालू लागेल पटकन्.याेगी शीर्षासनावर उभा हाेताे. दाेहाेंचा नियम एकच आहे. झाेपताना उशी घेणे आणि शीर्षासन करणे यांचा नियम एकच आहे. याेगी उलट काम करीत आहे. ताे सगळ्या शरीरातले ..
ओशाे - गीता-दर्शनआपल्यातही ज्या ज्या वाईट गाेष्टी पाहिल्या हाेत्या, त्या त्यामध्येही शुभ हुडकावे लागेल. कामवासनेत पाहिला हाेता नरकाचा मार्ग. आता कामवासनेत हुडकावा लागेल स्वर्गाचाही मार्ग. स्वर्गाचा मार्ग कामवासनेत पाहताच कामाची वासना उर्ध्वगामी हाेऊन स्वर्गाच्या ..
ओशाे - गीता-दर्शनआपण अशांत हाेण्यासाठी किती श्रम घेत असताे याचा विचार तरी केलाय का कधी? सकाळपासून संध्याकाळपर्यंत, अशांत हाेण्याच्या किती यु्नत्या हुडकता? जर एखाद्या दिवशी यु्नत्या मिळाल्या नाहीत तर स्वत: डाेके खाजवून तयार करता.माझे एक मित्र आहेत. त्यांचा मुलगा ..
ओशाे - गीता-दर्शनपण आपण कुणी कधी सम्यक पुरे करीत नसताे.पती पत्नीसाठी, वा पत्नी पतिसाठी, वा मुले वडिलांसाठी वा वडील मुलांसाठी. सगळे असम्यकच हाेत राहते. ज्यादिवशी कुणी सुटून जाते त्यादिवशी भारी वज्राघात हाेताे. त्यावेळी वाटते आता काही एक उपाय नाही. म्हणून तर जी मुले ..
ओशाे - गीता-दर्शनअन् आता तर त्यांनी अशी यंत्रेच तयार केली आहेत की त्यावरून कळते की त्या व्यक्तीला स्वप्न पडत आहे की नाही. त्यामुळे आता कुणी झाेपणाऱ्याने स्वत: फसण्याचा किंवा इतरांना उत्तरे देताना फसविण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मला जर आठवत नाहीये मग हे स्वप्न रेकाॅर्ड ..
ओशाे - गीता-दर्शनजास्त जेवल्याने जे सुख हाेते ते हे सुख नाहीये. खरे सांगायचे म्हणजे जास्त जेवल्याने दु:खच मिळतं. रात्रभर जागून सिनेमा पाहिल्यानं जे सुख मिळते ते हे सुख नव्हे. असल्या जागरणाने फक्त दु:खच मिळते.पण हे जे सुख आहे ते संतुलनाचे सुख असते.याेग्यवेळी आपल्या ..
ओशाे - गीता-दर्शनपण, आपली सगळी व्यवस्था अशी आहे की ती अव्यवस्थितता व्यवस्थितपणे रुजवते.आपली व्यवस्था काय आहे? सगळ्यांनी इत्नया वाजता जेवायला पाहिजे.सगळ्यांनी याच वेळी फिरायला जायला पाहिजे, सगळ्यांनी एका वेळी घरी परतलं पाहिजे. आपली सर्व व्यवस्था व्यक्ती समाेर ठेवून ..
ओशाे - गीता-दर्शनम्हाताऱ्यांचा मृत्यू जवळ येताे तसतशी त्यांना तीन-चार तासांपेक्षा जास्त झाेपेची गरज पडत नाही. कारण शरीरात आता निर्माण काेणी व्हायचे नसते, आता शरीर विसर्जित व्हायची तयारी करत असते. आता झाेपेची फारशी गरज नाही. झाेप हे निर्माणशील तत्त्व आहे. जाेवर शरीरात ..
ओशाे - गीता-दर्शनजेव्हा डाे्नयात पीडा असते, ते जड झालेले असते, तेव्हाच आपणाला डाे्नयाच्या अस्तित्वाची जाणीव हाेते.नाही तर आपणाला आपल्या डाे्नयाचा पत्ताही नसताे. जाेवर काहीही डाेकेदुखी नसते ताेवर आपण ‘बिनडाेकपणे’ जगत असता असेच म्हणाना. जर आपण बराेबर समजलात तर डाेकेदुखी ..
ओशाे - गीता-दर्शनकाेणताही अतिरेक मग ताे झाेपेचा असाे वा जागण्याचा वा खाण्याचासमता आणण्यात अडचण निर्माण करताे.काेणत्याही गाेष्टीचा अतिरेक व्यक्तित्वाला असंतुलित- अनबॅलन्सड- करून टाकताे.प्रत्येक गाेष्टीचे काही एक प्रमाण असते. ती त्या प्रमाणाहहून कमी वा जास्ती असली ..
ओशाे - गीता-दर्शनतुम्हाला काेण नकाे म्हणताे? अशांतीची कारणे आहेत. पण आपण अशी माणसं आहाेत की एकीकडून आपण शांत हाेण्याची व्यवस्था करीत असताे तर दुसरीकडून अशांतीच्या बीजांना खतपाणी घालीत असताे.हेच पहा ना एक माणूस म्हणताे ‘मला शांत व्हायचंय’. पण प्रत्यक्षात अहंकाराचं ..
ओशाे - गीता-दर्शनत्यामुळे परिणाम जाे आहे ताे सारा सूचनांचा, सजेशनचा आहे, खरा परिणाम औषधांच्या वस्तुंचा नाहीये. म्हणून तर इत्नया पॅथीज चालतात.किती त्या पॅथीज? काय वेडेपणाची गाेष्ट आहे. खरेच जर आजार बरे हाेताहेत तर वैज्ञानिक अर्थाने इत्नया पॅथीज असू शकतात काय? चालू ..
ओशाे - गीता-दर्शनइतकी माणसं सांगताहेत, ते काय चुकीचं असेल? मानसशास्त्रज्ञ म्हणताहेत, आज जगात इतकी अप्राैढ चित्तं दिसतात, त्याला शिक्षक, शिक्षणव्यवस्था हीच जबाबदार आहेत. तू असा आहेस.असं संमाेहन मुलांवर इथंच केलं जातं. तू असा आहेस असं म्हटलं जातंय, वृत्तपत्रात नाव- ..
ओशाे - गीता-दर्शनम्हणूनं जे साधकाला मार्गदर्शन करतात त्यांनी त्या साधकाला उद्देशून ‘भय साेडून द्या, मृत्यू घटित हाेईल’ असे म्हणते राहणं उचित आहे. ताे क्षण येईल. आता भीती कब्जा घेईल. असं वाटेल की गेलं. सगळं सगळं खलास झालं, सार संपलं. मी सागरात बुडून गेलाे, गहन खाेलात ..
ओशाे - गीता-दर्शननवे कपडे घालत जाता. जे जाणतात त्यांच्या दृष्टीने साधारण मृत्यू हा मृत्यू नव्हेच; ते तर केवळ शरीर बदलणं आहे. घर बदलणं जुनं घर साेडायचं. नव्या घरात जायचं; पण ध्यानात महामृत्यू घडताे. नुसतं शरीरच मरतं असं नाही, तर आपण पण मरता.आपणही मरता, ‘मी पण मरताे. ..
ओशाे - गीता-दर्शनतेच निरंतर स्मरण.कृष्ण म्हणताे ‘अशी निरंतर स्मरणाला प्राप्त व्य्नतीच माझ्यात प्रतिष्ठित हाेतेय किंवा उलट म्हटलं तरी चालेल.बराेबर अशा व्य्नतीमध्ये, शून्य, निराकार झालेल्या व्य्नतीमध्ये, अशा सतत स्मृतीने भरलेल्या व्य्नतीमध्ये, प्रभू प्रतिष्ठित हाेताे.’ ..
ओशाे - गीता-दर्शनजी व्य्नती विक्षिप्त नाही तीच उपयाेग करू शकते. जी विक्षिप्त आहे ती उपयाेग करू शकत नाही. त्या व्य्नतीचा उपयाेग ती वस्तूच करून टाकते. ती व्य्नती त्या वस्तूंचा सांभाळ करते, सेवा करते, झाडते-पुसते, आणि कधी काळी वापरू अशी स्वप्ने पाहत असते. ‘कधी-काळी ..
ओशाे - गीता-दर्शनवस्तूंशीही माणसांचा राेमान्स चालताे. आपण जेव्हा एखादी कार खरीदण्याचा विचार करता.तेव्हा ते फारसं वेगळं नसतं. एखाद्यानं नव्या स्त्रीच्या प्रेमात पडावं आणि रात्री त्यानं स्वप्न पाहावीत त्याच प्रकारे कार स्वप्नात येऊ लागते. तशीच ती अवस्था असते जवळजवळ. ..
ओशाे - गीता-दर्शनटीचभर पाेरटी ती, पण शिक्षकाच्या नाकीनऊ आणतात. बिचाऱ्याला कधी एकदा घंटा हाेते आणि आपण पळताे, असं हाेऊन जातं. तीस जिवंत मुलं.शिक्षकानं जरासं ताेंड वळवून फळ्यावर लिहावं म्हटलं की इकडे त्यांनी बंड पुकारलंच.तसं मनाेवेत्ते तर सांगतातच की फळा असताेच मुळी ..
ओशाे - गीता-दर्शनअन् आपला माेहरा वस्तूंच्या मालकीकडे वळवताे. तिजाेरीत एक काेटी रुपये बंदिस्त असले की त्याला आपली ती मालकी जास्त सुरक्षित वाटते.अन् आपणाला एक काेटी लाेकांची मते पडून आपण पंतप्रधान झाला असाल तर पुढच्या निवडणुकीत पण पुन्हा एक काेटी मते पडतीलच असं समजायचं ..
ओशाे - गीता-दर्शनताे सेतू असताे व्य्नतींच्यामध्ये. दुसरा सेतू पाडण्यासाठी कृष्ण अपरिग्रहाचा प्रयाेग करीत आहे. हा दुसरा सेतू आहे व्य्नती आणि वस्तू यांच्यामध्ये. अन् हे लक्षात ठेवा की, व्य्नती-व्य्नतीमधले सेतू आपाेआपच राेजच्याराेज कमी-कमी हाेत जातात. अन् व्य्नती व ..
ओशाे - गीता-दर्शनताे ढीग दिसेल अन् मग माझाच माझ्यावर ताबा राहणं कठीण हाेऊन बसेल. पण डाेळे बंद करून मी काही अशी घाेषणा करीत नाहीये की मी हिरे-माणकांच्या प्रति अनास्नत आहे, तर मी एवढंच सांगताे की मी फार दीन आहे, कमजाेर आहे. डाेळे उघडले की ताेंडाला पाणी सुटणार हे न्नकी. ..
ओशाे - गीता-दर्शनउदा. तुमच्या घरातल्या वस्तू तुमचा नाेकर वापरताे. ताे त्या सगळ्या वस्तू वापरताे, नीट उचलून ठेवताे, व्यवस्थित सांभाळताे, उपयाेग करताे, पण तुमची एखादी किमती वस्तू हरवली तर त्याला त्याचा काहीएक त्रास हाेत नसताे. खरं तर वस्तूंशी संबंध तुमच्यापेक्षा त्याचाच ..
ओशाे - गीता-दर्शनदृष्टि नासाग्र आहे आणि आज्ञाचक्रावर आघात हाेत आहे, अशा वेळी जर आपल्या चित्तात कामवासनेचा छाेटासा जरी तरंग उठला तरी ताे दरवाजा उघडण्याचा प्रयत्न चालू हाेता ताे बंद पडलाच म्हणून समजा.मग आपली समस्त जीवनऊर्जा खालच्या दिशेने वाहून जाईल. कारण ज्याची आठवण ..
ओशाे - गीता-दर्शनपश्चिमेकडे एक विचारवंत आहे रॅन हुबार्ड. चुकून ताे ध्यान म्हणजे दिवास्वप्न असं समजला, डाेळे बंद करून जे स्वप्नात हरवून जाणं म्हणजेच ध्यान असे ताे समजला. भारतात समजून -उमजूनच या गाेष्टीवर भर दिला गेला की डाेळे सताडही उघडे राहू नयेत, कारण जर ते असे ..
ओशाे - गीता-दर्शननाकाचा फ्नत अग्रभागच पाहायचा असेल, तर डाेळे पूर्ण उघडे ठेवायची गरज राहणार नाही. डाेळेही अर्धाेन्मीलित असेच उघडे राहतील. आपण जर बसलेले असाल तर फार झालं तर दाेन फुटांपर्यंतची जमीन दिसू शकेल, उभे असाल तर चार फूट. तीसुद्धा जमीन म्हणून ओळखता येण्यासारखी ..
ओशाे - गीता-दर्शनसत्संग याचा अर्थ काेणाला ऐकणं असा नव्हता, काेणाचं प्रवचन ऐकणं असा नव्हता.सत्संग याचा अर्थ सान्निध्य. अशा माणसाचं सान्निध्य की ज्यांच्याजवळ गेल्यास आपली अंतर्यात्रा साेपी हाेते, सुलभ हाेते.म्हणून आपल्याकडे दर्शनाची माेठीच किंमत हाेती. पाश्चात्यांना ..
ओशाे - गीता-दर्शनम्हणूनच तर रेशमी कपडे पूर्वीपासून वापरण्यात आले.त्यांच्यावर प्रभाव पडत नाही. यामुळे आपणाभेवती एक निष्प्रभावी धारा बनते...वस्त्र स्वच्छतम असावीत, काेमल असावीत, रेशमी असावीत.आणि मग ज्या काही जणांना आढळून आलं की, काेणतेही कपडे वापरा काही ना काही अडचण ..
ओशाे - गीता-दर्शनपण केमिकल अ ॅ न ा ि ल ि स स द्व ा र े , रासायनिक पृथ्नकरण- विश्लेषणाद्वारे आपणास जे कळू शकतं ते गरीब लुकमान खूप वर्षापूर्वीच आपल्या पुस्तकात लिहून चुकला, सुश्रुताने आपल्या पुस्तकात लिहून ठेवलं आहे, धन्वंतरीने सांगून ठेवलंय. त्यांच्या काही प्रयाेगशाळा ..
ओशाे - गीता-दर्शनहवा शिडात भरते आणि नाव प्रवास करू लागते. ध्यानाच्या नावेचेही क्षण असतात, स्थिती असते. जेव्हा हवा अनुकूल असते...ध्यानाच्या बाबतीत हवा म्हणजे सूर्यकिरणंच हाेत. जेव्हा हवा अनुकूल असते, जेव्हा गुरुत्वाकर्षण अनुकूल असतं, जेव्हा तरंग अनुकूल असतात जेव्हा ..
ओशाे - गीता-दर्शनमग अनेक लाेकांनी हेमंत ऋतूत पानाखाली रात्री जागवल्या, खूप ध्यान केलं पण काहीएक झालं नाही. फ्नत सुकी पानं पडत राहिली. अन् सकाळी ते आणखीनच उदास हाेऊन घरी परतले. रात्री झाेप तर झाली नाहीच.पण लाेकांची आपल्या यात्रांची, ठिकाणं वेगवेगळी असतात.कृष्ण जे ..
ओशाे - गीता-दर्शनतुमच्या वितळण्यासाठी भयंकर उष्णतेच्या भट्ट्या पाहिजेत. तेव्हा कदाचित तित्नयाच तीव्रतेनं तुमची वाफ हाेईल. म्हणून काही वेळा असं हाेतं, पूर्वीच्या जन्मामध्ये ज्याची बरीच साधना झाली म्हणजे ज्याची जवळजवळ सगळीच यात्रा झाली, फ्नत इंचभर वा अर्धाच इंच शिल्लक ..
ओशाे - गीता-दर्शनउदा. एखादा माणूस आपल्या घरी झाेपलेला असावा. त्याला तेथून तशा झाेपलेल्या अवस्थेतच उचलावे आणि बगीच्यात ठेवावे.तिथं त्याचे डाेळे उघडल्यावर त्यानं सगळं ठाकठीक म्हणावे, आणि कुणी त्याला विचारावे, बगीच्यात कसे आलात? तर त्याने उत्तरावे, ‘बस्स रस्ता वगैरे ..
ओशाे - गीता-दर्शनबाहेरची यात्रा करते.जननेंद्रियातून जास्तीत जास्त विद्युत बाहेर फेकली जाते आणि म्हणूनच आपण संभाेगानंतर इतके थकलेले, बैचेन अन उद्विग्न हाेऊन जाताे.कारण शरीराने बरीच विद्युत ऊर्जा बाहेर फेकून दिलेली असते.संभाेगानंतर आपला र्नतदाब खूपच वाढलेला असताे, ..
ओशाे - गीता-दर्शनबस्स दाेनच असे भाग आहेत. माणसाने हिंसेच्या अशा यु्नत्या शाेधून काढल्या आहेत की त्यामध्ये दातांचीही गरज नसते. अन् नखांचीही नसते. पण शरीराची जी यंत्रणा आहे ती तुम्ही सुरी कधी बनवलीत याचा काहीच पत्ता नाही.आपण दातांच्या ठिकाणी माणसाला मारण्यासाठी अगदी ..
ओशाे - गीता-दर्शनही विवशता आहे, ती टाळता येणार नाही, पण तिच्या पलिकडे जाण्याचा उपाय आहे.जाे काेणी टाळू पाहील, दुर्लक्ष करून बाजूला टाकू पाहील, त्याला अडचण येईल. तिच्या पार जाणेच उचित, कारण पार जाण्यानेच पात्रता निर्माण हाेते.तर कृष्ण म्हणताे की असं आसन निवडा, उंच ..
ओशाे - गीता-दर्शनरस्त्यानं आपण चाललात, हललात, आपण काहीही केलंत, तरी त्यासाठी शरीरातील या ऊर्जेचा भाग तेवढ्या प्रमाणात खर्च झाला. पण ध्यानात तर सगळी हालचाल बंद हाेऊन जाते, वाणी शांत हाेते, विचार शून्य हाेतात. शरीर निष्कंप राहील, चित्त माैन राहील, इंद्रिये शिथिल ..
ओशाे - गीता-दर्शनजमिनीच्या पातळीखाली उतरून ध्यान करण्याची रीत आहे.पण जेव्हा कुणी एखादा श्रेष्ठतम पर्वत शिखरावर ध्यान करायला समर्थ हाेताे, तेव्हाच त्याला अशा रीतीने ध्यान करण्याची अनुज्ञा दिली जाते, असे का? तर ही अनुज्ञा तेव्हाच दिली जाते जेव्हा ती व्यक्ती अशा अवस्थेत ..
ओशाे - गीता-दर्शनजेव्हा ताे माईक बराेबर मला समांतर असेल, आवाजाच्या लहरींच्या समांतर असेल तेव्हाच माईक माझ्या ध्वनिलहरी नीट ग्रहण करू शकेल. माईक माझ्या ओठांच्या जितका समांतर असेल तितका माझा ध्वनी पकडणं साेपं जाईल.अगणित प्रकारचे तरंग नेहमीच या साऱ्या पृथ्वीवर सतत ..
ओशाे - गीता-दर्शनदुसरा वर असं नसेल, आपणाला शरीर झुकवून वा ताणून बसावं लागणार नसेल, तर ते उपयाेगी आहे. याचं खास वैज्ञानिक कारण आहे. पृथ्वी चाेवीस तास प्रत्येक क्षणी गुरूत्वाकर्षणाने आपल्या शरीराला प्रभावित करत असते.एखादा क्षण ती ओढत नाही, असं चुकूनही हाेत नाही. जेव्हा ..
ओशाे - गीता-दर्शनगहन अर्थानं काय फरक पडताे? आत्म्याचं काही आसन असतं का कुठलं? खाेल खड्ड्यात बसल्यास आत्मा मिळणार नाही? उंचावर बसलं तर आत्मा मिळणार नाही? जर अशा छाेट्या अटींवर आत्मा मिळणं अवलंबून असेल तर मग हा खेळ फारच स्वस्त झाला म्हणायचा. नाही, कुठही बसलं तरी आत्मा ..
ओशाे - गीता-दर्शनमग आपण कृष्णाच्या विधींवर विचार करू.कित्येकदा असं झालं आहे. जे जाणतात त्यांना फार वाटतं की, तुम्हाला सांगावं. अन् मग ते तिथूनच सुरू करतात जिथे ते आहेत. म्हणूनच त्यांच्या सांगण्यातील शब्द न् शब्द बराेबर असला तरी ते व्यर्थ हाेऊन जातं.मी जिथं आहे तिथून ..
ओशाे - गीता-दर्शनअन् जिथे दुसऱ्याची काहीही रूप-रेखा राहत नाही तेथे ‘स्वतःचीही’ रूप-रेखा उरण्याचं काही कारण उरत नाही.सारं निराकार हाेऊन जातं.त्या निराकार क्षणांमध्ये ईश्वराचं ध्यान केलं जातं, त्याला जाणलं जातं, ताे जगला जाताे. ताे काही परिचय नाही की, मग आपण पृथक ..
ओशाे - गीता-दर्शनघराबाहेर लावला तर ताे इतरांच्या साेयीचा असताे. आपण कधी पाहिलं आहे का, की जेव्हा आपण दरवाजातून घराच्या आत जाताे तेव्हा बाहेरचा तुमच्या नावाचा साईनबाेर्ड तुम्ही छातीवर लावून आत जात नाही का? घर आपलंच आहे, तेव्हा साईनबाेर्डाची तिथे काहीच गरज नसते. ताे ..
ओशाे - गीता-दर्शननबाबानं घाई- गडबडीनं नमाज उरकला आणि येऊन नानकांना म्हणाला, ‘बेईमान, धाेकेबाज, तुम्ही म्हणाला हाेता की नमाज पढण्यास साथ देईन, पण तुम्ही तसं काहीएक केलं नाही,’ नानक म्हणाले, ‘ मी म्हटलं हाेतं की नमाजात साथ देईन. पण तुम्ही जर नमाज पढलाच नाही तर साथ ..
ओशाे - गीता-दर्शनबसता, उठता, झाेपता, जागता, खाता- पिता एकच स्मरण करीत राहिला, पुनरावृत्ती करीत राहिला, समजत राहिला मी शरीर नव्हे. एक महिन्यानंतर त्याने डाेळे उघडून स्वतःला पाहिले.आपल्या शरीराकडे आणि ही गाेष्ट प्रकर्षाने त्याच्या लक्षात आली की शरीर मी नव्हे. त्याच्या ..
ओशाे - गीता-दर्शनआपल्या असण्याच्या शैलीवर अवलंबून आहे.तर जेव्हा कृष्ण अर्जुनाला म्हणताे, ताे समत्वाला उपलब्ध झालेला, स्थिर, शांत झालेला पुरुष एकांतात ईश्वराचे ध्यान करीत राहताे, -तेव्हा त्याचा अर्थ काय असेल? कुठे जंगलात, गुहेत, पर्वतावर जाऊन असा असेल? नाही, आणखी ..
ओशाे - गीता-दर्शनजिथ जाल तिथं ती तुमच्याबराेबरच आत हजर असेल. तिथं कुठं झाडाखाली विश्रांतीसाठी थांबाल, तिथं आतले मित्र विचारू लागतील, ‘काय, कसं काय! बरं आहे ना? हवा पाणी काय म्हणतंय?’ सगळं तेथेही चालू हाेईल. तुमच्यासमवेत तुमच्या आत बैठकीचा अड्डा सुरू झालेला असेल.काही ..
ओशाे - गीता-दर्शनदुसऱ्या काेणाच्या उपस्थितीची आवश्यकता नसणं असा एकांताचा अर्थ आहे. हा फरक नीट समजावून घेतला पाहिजे.आपण जंगलात बसला आहात. बिलकूल एकांतात, शेकडाे मैलांपर्यंत दुसरं काेणीही हजर नाही. तरी पण आपण एकांतात असू शकाल असं मला वाटत नाही. आपल्या असण्याची सारी ..
ओशाे - गीता-दर्शनदाेन गाेष्टी साेप्या आहेत अर्जुनाला याेगी बनवू नका, बेहाेश करा, आणखी भाेगी बनवा, तरी ताे युद्धाला जाईल.दुसरी ही श्नयता आहे की त्याला याेगी बनवला तर ताे युद्ध साेडून वनात निघून जाईल. या दाेन गाेष्टी अगदी साेप्या आहेत, अन् संभाव्य आहेत. या दाेन्ही ..
ओशाे - गीता-दर्शनपण तसं काहीएक कृष्णाने केलं नाही.अर्जुनाला काेणतीतरी नशा चढवून लढाईला तयार करण्याचा प्रश्न नव्हता, काही तरी करून चिंतेपासून वाचवायचा प्रश्न नव्हता.तर त्याला निश्चिंत बनवण्याच्या विधायक प्रक्रियेचा प्रश्न हाेता. ताे चिंतामु्नत हाेऊन युद्धास सिद्ध ..
ओशाे - गीता-दर्शनत्यामुळे ताे जास्तीत जास्त बेचैन झाला. भीम तितकासा बेचैन नाहीये.त्याला मित्र दिसतच नाहीयेत, शत्रू इतके स्पष्ट दिसताहेत, की आधी त्यांना खलास करणं याेग्य आहे, बाकीचं मग बघू अशी भीमाची भूमिका आहे, पण अर्जुन चिंतेने चूर हाेऊन दुःखात पाेळत आहे.कृष्णाचं ..
ओशाे - गीता-दर्शनमग आपल्या लक्षात येईल की परमात्म्याचा काही हिशेब असेल, ताे माझ्याकडूनही काम करवून घेताेय, अन् माझ्या शत्रूकडूनही काम करवून घेताेय. त्याचे अनंत हात आहेत, लाखाे प्रकार आहेत त्याचे काम करवून घेण्याचे. मग आपणाला शत्रू-मित्र वगैरे बनवण्..
ओशाे - गीता-दर्शनकारण ज्याची आकांक्षा- मला आणखी थाेडं धन मिळावं अशी-शिल्लक आहे, त्याची काहीच इच्छा शिल्लक नसल्याने ताे वाटू शकत हाेता.एके दिवशी त्याने काही मजूर आपल्या द्राक्षांच्या मळ्यावर पाठवले आणि आणखीही काही मजुरांना गावातून बाेलावून घ्यायला सांगितलं. सूर्याेदयाच्या ..
ओशाे - गीता-दर्शनप्रेम न मागणारा माणूस प्रेम द्यायला समर्थ हाेताे आणि जाे माणूस प्रेम सतत मागतच राहताे. ताे प्रेम द्यायला कधी समर्थ हाेतच नाही. सगळं उलट आहे.आपणा सगळ्यांना असं वाटतं की, आपण प्रेम देण्यास समर्थ आहाेत.वडिलांना वाटतं की मी मुलाला प्रेम देताेय.पण जरा ..
ओशाे - गीता-दर्शनपहिलं सूत्र- जाे काेणी स्वतःसाठी दुसऱ्या काेणाचेही शाेषण करीत नाही. ताेच शत्रू-मित्र यामध्ये समभाव ठेवण्यात यशस्वी हाेऊ शकेल. जी व्य्नती स्वतःसाठी दुसऱ्या काेणाचीही पिळवणूक करत नाही. अशीच व्य्नती, जाे आपल्या उपयाेगी पडताे. त्यालाच तर आपण मित्र म्हणताे. ..
ओशाे - गीता-दर्शनस्वत: मात्र पिळदार मिशीचा आकडा ठेवला हाेता आणि ताे दरवाज्याजवळ आरामात आपल्या आसनावर बसत असे. त्याने गावातदवंडी पिटवली हाेती की मिशी वाढवून काेणी त्याच्या समाेरून जाऊ नये. काेणी वाढवलीच तर ती खाली वळवावी.गावात नव्याने आलेल्या व्यापा..
ओशाे - गीता-दर्शनम्हणून कृष्ण म्हणताे की ज्याची जिज्ञासा ज्याचं कुतूहल क्षीण झालं, जाे प्राैढ झाला, ज्याने अस्तित्त्वाचा स्वीकार केला आणि विचारणे बंद केले आणि ज्याने जाणलं की मी या विराट विश्वाच्या सागरातील एक लहर मात्र आहे, काय विचारू? कुणाला विचारू? काेण देईल ..
ओशाे - गीता-दर्शनयाचा शेवट तर कधीही हाेणार नाहीये...आधी जसं अज्ञान हाेत तसंच ते कायम राहील. ही सगळी उत्तरं अज्ञानातूनच दिली गेलेली उत्तरं आहेत. उत्तरं तर कुठल्याच प्रश्नांची मिळणार नाहीत, यातून सुटणार तर काेणताच प्रश्न नाही, पण उलट आणखी माेठी प्रश्नावळ उभी राहील ..
ओशाे - गीता-दर्शनजेव्हा एखादी व्य्नती हे रहस्य समजून घेते की, काेणत्याही प्रश्नाचं कुठलही अंतिम उत्तर नसतं, तेव्हा ती व्य्नती प्रश्नच साेडून देते. त्या प्रश्न गळून पडण्याच्या स्थितीचं नाव ‘ज्ञानविज्ञानाने तृप्त हाेणे’ असे आहे. ती व्य्नती प्राैढ हाेते. त्या व्य्नतीला ..
ओशाे - गीता-दर्शनप्राैढ व्य्नती म्हणते, ‘असं आहे. धिस ईज साे.’ ताे म्हणताे, ‘हे असं आहे.’ जर झाडांची पानं पिवळी असती तरी तुम्ही विचारलं असतं की पानं पिवळी का आहेत? झाडाला पानं नसती तरी विचारलं असतं की झाडाला पानं का नाहीयेत? नवसंन्यासाची दीक्षा घेतलेली एक संन्यासिनी ..
ओशाे - गीता-दर्शनपण ज्याच्या आधारे सर्व दु:ख पेलता येणं श्नय हाेतं-तिथे तरी न्नकीच मिळेल अशा भरवशाने पहावे आणि नाही मिळाला आत्मा तर?.. मग त्या दारुण निराशेपेक्षा न पाहिलेलंच जास्त बरं. म्हणून त्या भीतीने आपण आपल्या आत डाेकावूनही पाहत नसताे.आत्मजयी याचा अर्थ, अशी ..
ओशाे - गीता-दर्शनत्याच्याहून जास्त विक्षिप्त आणखी काेणी असेल काय? आपणास जर विजय यात्रा करायची असेल, तर आधी ती स्वतः पासून सुरू झाली पाहिजे.स्वतःला न जिंकण्याचा अर्थ काय आहे? जर मी आपणास म्हटलं की, ‘आज आपण रागवायचं नाही’’ तर आज आपण रागावणार नाही. इतका आपला स्वतःवर ..
ओशाे - गीता-दर्शनत्यांना असं वाटतं की, समज नाहीये, तर ताकदीनं निभावून नेऊ आपण पण असं कधी ताकदीनं निभावून नेता येत नसतं.राईएवढी समज डाेंगराएवढ्या ताकदीहून जास्त ताकदवान असते. तिचं काम ताकदीनं कधीच पुरं हाेणार नाही. ‘समज’च विकसित करावी लागेल. जेव्हा सुख येईल तेव्हा ..
ओशाे - गीता-दर्शननाही, मग माेठ्या घटना घडण्यासाठी लागणारी पात्रता अशा माणसात येऊ शकत नाही. कृष्ण म्हणताे, ‘जाे सुख-दु:खांमध्येही डळमळत नाही, त्याची चेतना स्थिर असते.’ अन् अशी चेतना परमात्म्याच्या आत विराजमान आहे.परमात्मा अशा चेतनेच्या आत विराजमान आहे.’ चला, निष्कंप ..
ओशाे - गीता-दर्शनताेच अकंप बनू शकताे.याेगारूढ हाेण्यापूर्वी असे अकंप हाेणे, अशी निष्कंप अवस्था येणे जरूरीचे आहे.खरंतर या निष्कंप अवस्थेतच माणसाला इतकी ऊर्जा, इतकी श्नती मिळते, इतकी स्वाधीनता, इतकी स्वतंत्रता मिळते की, आता ताे ..
ओशाे - गीता-दर्शनसुखात डाेलण्याची सवय जुनाट आहे. मजबूत आहे. आपण केव्हा डाेलू लागलाे, हे आपल्याला कळतही नाही. जेव्हा काेणी आपल्याला प्रशंसेचे दाेन शब्द ऐकवताे तेव्हातर ऐकतानाच काय, त्याच्याही थाेडावेळ आधीच आपण डाेलू लागलेले असताे. त्या माणसाचा चेहरा..
ओशाे - गीता-दर्शनदुःख हा सुखाचा अनिवार्य पैलू आहे. दुःख साेडायची आपली तयारी आहे. पण आपण त्यातून मु्नत हाेऊ शकत नाही.कारण सुख साेडायची आपली तयारी नाहीये.म्हणून मी आपणास असे सांगू इच्छिताे की, सुखातील ्नलेश समजून घ्या. सुखाचे पूर्ण रूप समजावून घ्या. ..
ओशाे - गीता-दर्शनप्रत्यक्ष नाहीत. आपले संबंध ज्याच्याशी प्रत्यक्ष आहेत त्याच्याशीच संबंध ताेडले जाऊ शकतात.अगदी सुलभतेने, सहजतेने.पण लाेक सुखापासून सुरू करत नाहीत आणि तेथूनच तर वेगळेपण अनुभवणे साेपे असते. सारे लाेक दु:खानं सुरुवात करतात, पण तेथून ते..
ओशाे - गीता-दर्शनरात्रही येईल अन् सकाळही येईल. या पृथ्वीवर आपण ज्ञानाला उपलब्ध झालात, तर त्यामुळे रात्र उजळली जाणार नाही, दु:खाचे सुख नाही हाेणार.आपण ज्ञानाला उपलब्ध झालात तरी काटा पायाला बाेचेलच. ताे फुलासारखा वाटणार नाही, काट्यासारखाच वाटेल. मग फरक कश..
ओशाे - गीता-दर्शनमालक घरात येताे, सगळ्यांना बातमी कळते.ते सारे नाेकर खूश आहेत.त्यांच्यापैकी काेणीही थाेडेसुद्धा नाराज नाहीत.मालक परतल्याने, आपणच मालक असल्याची घाेषणा आता कुणीच करीत नाहीत. मालकाची हजेरीच घाेषणा बनून गेली आहे.बराेबर अशीच घटना इंद्रिय..
ओशाे - गीता-दर्शनआपण जर असा विचार करत असाल, मी रागावताे, तर ती आपली चूक आहे. आपल्या इंद्रियांमध्ये क्राेधाच्या ग्रंथी आहेत आणि त्यामध्ये विष एकत्र झाले आहे. ते आपण जन्माेजन्मींच्या संस्कारांमध्ये गाेळा केलेले आहे. ती विष ग्रंथी आपल्याकडून क..
ओशाे - गीता-दर्शनएक अंतर निर्माण केले पाहिजे. त्याने हे जाणले पाहिजे की मी डाेळा नाहीये.डाेळ्याच्या मागे वेगळा असा काेणीतरी ताे मी आहे.डाेळ्याने मी पाहताे हे खरे, पण डाेळे पाहत नसतात. तर पाहणारा काेणी वेगळाच आहे. डाेळे बिलकूल पाहू शकत नसतात.ड..
ओशाे - गीता-दर्शनस्वर्गाच्या द्वाराप्रत नेण्यात मदतरूप ठरते. जर आपण मालक असलाे तर सर्वच इंद्रिये आपली मित्र हाेऊन जातात. पण आपण मालक नसलाे, तर ती सर्व इंद्रिये शत्रू हाेऊन जातात. आपण मालकीची घाेषणाच करीत नाही कधी, अन् कधी चुकून केलीच तर तीघाेषणा अशी असते..
ओशाे - गीता-दर्शनआयुष्यात मला आपण एकटेच समजूतदार माणूस भेटलात. आपण माझ्या हातून झालेल्या अपराधांना जबाबदार धरलंय ते दारूला, मला नाही.माेठी गमतीची गाेष्ट आहे. आपणही कधी पकडले गेलात, तर असे म्हणू नका, ‘इंद्रियांनी माझ्याकडून करून घेतले, मी काय ..
ओशाे - गीता-दर्शनमाेठ्यातल्या माेठ्या लढायांमागेसुद्धा कारणं असतात, ती अगदी फडतूस! अगदी क्षुद्र कारणं असतात.राम-रावणांचीच लढाई असू द्या की, अगदी नगण्य कारण असतं. महाभारताचं एवढं माेठं युद्ध झालं, त्यातूनच ही गीता फळण्याची संधी आली. पण त्या यु..
ओशाे - गीता-दर्शनज्यांच्यापाशी नावालादेखील आत्मा नाही, त्यांना आवाज ऐकू येताहेत! आणि हे आवाज देखील बदलून जातात. सकाळी एक आवाज ऐकू येताे तर संध्याकाळी दुसराच आवाज.आत्मे पण माेठा राजकीय स्टंट खेळतात! आपण कधी आत्म्याचा आवाज ऐकला आहे का? आपण पुढारी नसा..
ओशाे - गीता-दर्शनकाेणाच्या दाेस्तीसाठी एक हात पुढे करता तर त्याचवेळी दुसऱ्या हाताने जंबिया दाखवत असता.एखाद्याला अगदी हात जाेडून वरवर नमस्कार करता, अन् त्याच वेळी त्याच माणसाला मनाेमन शिव्यांची लाखाेली वाहत असता, की आज सकाळी सकाळीच या दुष्टाचं ताेंड बघण्य..
ओशाे - गीता-दर्शनजर काही नियती असेलच तर ती आपल्याद्वारे काम करीत आहे. आपण त्या नियतीला रस्ता द्यायला परम स्वतंत्र आहात. कारण आपणही परमात्म्याचे अंश आहात. आपल्या स्वातंत्र्यात रत्तीभरसुद्धा कमतरता नाहीये. आपण इतके स्वतंत्र आहात की नरकाला जाऊ शकता वा..
ओशाे - गीता-दर्शनजाे काेणी अशुभ स्थगित करील व शुभ लगेच करून टाकील ताे आपला स्वत:चा मित्र असताे आणि जाे शुभ स्थगित करील अन् अशुभ करून टाकील ताे आपला स्वत:चा शत्रू असताे. एक क्षणभर थांबून विचार करा-जे करण्याने दु:ख येणार आहे ते आपण करीत आहात काय? जर उत्तर ..
ओशाे - गीता-दर्शनद्वारपालाने डाेकावून पाहिले. आणि सांगितले, ‘इत्नया जाेरजाेरानं दरवाजा ठाेठावयाचा नाही हं!’ त्या माणसाने म्हटले, ‘मला आत येऊ द्या बघू.’ त्याने त्याला आत नेले. द्वारपालाने त्याला विचारले. ‘आत यायची एवढी घाई करताय, पण काेणत्या कामाच्या जाेरावर ? काही ..
ओशाे - गीता-दर्शनजर आपणाला असं दिसलं की दु:ख मिळेल आणि तरी आपण ते काम करायला तयार असाल, तर आपण असं समजा की आपण आपला तिरस्कार करत आहात. याशिवाय दुसरी कसाेटी असू शकते काय? समजा ताेंडात शिवी, अपशब्द अगदी तयार आहेत, पंख फडफडून तयार आहात उडून जाण्यासाठी, बस्स फ्नत आवाजाच्या ..
ओशाे - गीता-दर्शनक्राेधाग्नि निर्माण करणं आहे. आपण सर्वांना क्राेधाची चांगली जाणीव आहे. क्राेधापेक्षा आणखी माेठी शिक्षा असू शकते काय? पण काेणी दुसऱ्याने शिव्या देताच आपला क्राेध उफाळून वर येताे.’ बुद्ध म्हणतात, ‘दुसऱ्याच्या चुकीसाठी स्वत:ला शिक्षा!’ आपण सगळे हेच ..
ओशाे - गीता-दर्शनधर्माधर्मांमध्ये आंतरिक प्रवाह बरेच असतात, पण धर्माच्या इत्नया भिंती उभारल्या आहेत की या आंतर्प्रवाहांचे काहीच स्मरण आपणास त्या भिंतीमुळे राहत नाही. नाहीतर प्रत्येक मंदिर आणि मशिदीच्या तळघरातून बाेगदे निघायला पहिजे हाेते, अशासाठी की त्यातून कुणालाही ..
ओशाे - गीता-दर्शनआपल्या शत्रूंवरही प्रेम करा’ असे येशूंनी सांगितले हाेते, त्याचे काय झाले? अन् जर येशूंनी असे म्हटले की, नाही हिला असं दगडांनी ठेचता येणार नाही, तिला क्षमा करा, माफी द्या. तर मग जुने धर्मग्रंथ कुचकामी झाले का? असा त्यांना दुहेरी पेचात पकडायचा त्या ..
ओशाे - गीता-दर्शनमंगलाच्या दिशेने तुमची श्नती नियाेजित हाेईल. अन् दुसरा फायदा हा हाेईल की मंगलाच्या कामनेमुळे त्या दुसऱ्या माणसाच्या मनातही उत्तम प्रतिध्वनि उमटतील. ताेही तुमच्या मंगलाच्या भावनेने भरून जाईल.’ रस्त्यावरच्या अनाेळखी माणसालाही रामराम करण्याची प्रथा ..
ओशाे - गीता-दर्शनयेशूंनी क्षणभर थांबून हाक मारली, ‘ए दादा’ शेतकऱ्याने येशूंना पाहिले आणि लगेच ताे बैलांना उद्देशून म्हणाला, ‘पहा बैलांनाे मी या शिव्या तुम्हाला सांगितल्या-अशा शिव्या मी तुम्हाला पूर्वी देत हाेते. या शिव्या मी तुम्हाला आत्ता देत नाहीये. पूर्वी देत ..
ओशाे - गीता-दर्शनधाेंड्याला दिलेली शिवीसुद्धा एक बीज बनेल.काेणाला शिवी दिली हा मुद्दा नाही. मुद्दा एवढाच की आपण शिवी दिली आहे अन् ती परतून येणार आहे.काेणाला शिवी दिली याचं महत्त्व नाहीये. ती शिवी परत येईल हे मात्र न्नकी. मी असं ऐकलं आहे की एकदा एक ..
ओशाे - गीता-दर्शनआपण म्हणता, ‘मी बीजे तर अमृताची पेरली हाेती, मग त्याला ही कडू फळे कशी काय आलीत?’ लक्षात असू द्या फळ हीच कसाेटी आहे, हीच परीक्षा आहे-बीजाची. आपण काेणते बीज पेरले हाेते, ते फळच सांगून टाकते. आपण पेरताना कल्पना काय केली हाेती, याच्याशी बीजाचा काय संबंध? ..
ओशाे - गीता-दर्शनयाेग परममंगल आहे.परम-मंगल या अर्थाने की फ्नत याेगाच्या मार्गानेच आपणाला जीवनसत्याची, जीवनानंदाची प्राप्ती हाेऊ शकते. परममंगल याही अर्थाने की, याेगाच्या दिशेने गती करणारी व्य्नती आपली स्वत:ची सन्मित्र हाेऊन जाते आणि याेगाच्या विपरित दिशेने ज..
ओशाे - गीता-दर्शनमी इंद्रियाच्या पलीकडे आहे हे जाणणारा निसर्गाच्याही पार हाेताे.इंद्रयास्नती शरीराला विकृत व्यवस्था देते. इंद्रियास्नती नसलेल्या व्य्नतीलाही भूक लागेलच, पण मी भूक शुद्ध असेल आणि गरज असेपर्यंतच ती भूक असेल. गरजा खूप कमी आणि व..
ओशाे - गीता-दर्शनइंद्रियासक्तीतून सुटण्यासाठी पहिले सूत्र समजून घेतले तरच सुटू शकाल. पाहिजे तर चेतना पदार्थाकडे आसक्त हाेऊ शकते.जेव्हा एखादे इंद्रिय मागणी करते, जेव्हा एखादे इंद्रिय कुठलीही निवड करते, तेव्हा एखादे इंद्रिय तृप्तीसाठी आतूर हाेऊन धावत..
ओशाे - गीता-दर्शनम्हणून ‘मी सुख खरीदून देईन’, ‘मीच सुख खरीदून देईन’ असे आश्वासन धन देते. प्रत्यक्ष खरेदी हाेते दु:खाची, पण आश्वासन सुखाचेच. सर्वच नरकांच्या प्रवेशद्वारावर जी पाटी झळकत असते ती स्वर्गाची असते, म्हणून प्रवेश जरा सांभाळूनच केलेला बरा. पाटी तर स्वर्गाची ..
ओशाे - गीता-दर्शनअन् सगळेच घाट खूप छाेटेसेच नाहीत का - गंगेच्या तुलनेने. गंगा खूप माेठी आहे.पूर्ण गंगेवर घाट बनविणेही ार अवघड आहे. पण सर्व धर्म हाच प्रयत्न करतात की - सगळ्या गंगेवर माझेच घाट असावेत असा. असे घाट हाेऊ शकत नाहीत, हा भाग निराळा. इकडे घ..
ओशाे - गीता-दर्शनभाव ार पारदर्शी असतात - काचेसारखे! वासना अपारदर्शक असतातदगडासारख्या! त्यातून काहीही दिसत नाही. वृत्ती ार भरलेल्या असतात, तर भाव ार तरल असतात. अगदी झिरझिरीत वस्त्रासारखे, त्याच्या आरपार दिसू शकते. वृत्तींच्या मधाेमध उभे रहाल तरच द्व..
ओशाे - गीता-दर्शनशंभरापैकी फक्त अर्धाच टक्का लाेक विचारात जगतात.त्यांच्यासाठी हे सूत्र आहे की, त्ंयानी विचारांबद्दल सजग व्हावे आणि अर्धा टक्का लाेक, म्हणजे ारच कमी लाेक भावनाप्रधान असतात.भावांमध्ये जगतात. त्यांच्यासाठी हे सूत्र आहे की, त्यांनी भावाबाबत स..