नामस्मरणाची बुद्धी झाली की, काम झालेनवविधा भक्तीचा श्रवण, कीर्तन, विष्णुस्मरण, इत्यादी क्रम हा सृष्टिक्रमाला धरून आहे. मनुष्यप्राणी जन्माला आला की, शिकायला सुरुवात करताे ताे श्रवणापासूनच. मुके लाेक बहिरे असलेच पाहिजेत, कारण श्रवण न झाल्या कारणानेच त्यांना बाेलता येत नाही. मनुष्यप्राणी ..
याेगाने जे साधते, तेच नामाने साधतेगृहस्थाश्रमी माणसाने असा नियम ठेवावा की, जाे काेणी काही मागायला येईल त्याला ‘नाही’ म्हणू नये; आपल्याजवळ जे असेल त्यामधले थाेडे तरी त्याला द्यावे. अन्न द्यायला कधीही मागेपुढे पाहू नये. पैसा देताना मात्र आपली परिस्थिती पाहून, आणि त्याचा हेतू पाहून, ..
उत्सवामध्ये भगवंताचे प्रेम हाच मुख्य भाग आहेप्रत्येक गाेष्ट घडण्यासाठी याेग्य वेळकाळ यायला पाहिजे.लग्नामध्ये खऱ्या विवाहविधीला, म्हणजे अंतरपाट धरून सप्तपदी हाेईपर्यंत, थाेडाच वेळ लागताे, पण या संस्काराचे महत्त्व आणि गांभार्य मनावर ठसावे म्हणून चार दिवस एवढे साेहाळे करतात.त्याचप्रमाणे उत्सवामध्ये ..
विषय मनात आले की भगवंताची आठवण करावीभगवंताच्या स्मरणात आनंद आहे. आनंदाची जाणीव झाली की दु:खाची जाणीव कमी हाेईल.‘भगवंता, माझा भाेग बरा कर,’ असे आपण जर त्याला म्हटले नाही तर त्याच्या स्मरणाची जाणीव आपल्याला हाेईल. अनुसंधानाने जे काय साधायचे ते हेच. भगवंताच्या आड येते त्याची पर्वा करू ..
भगवंताच्या संयाेग-वियाेगांतच खरे सुखदु:ख आहेहल्ली लाेकांचे हित करण्यासाठी जाे ताे झटत असताे; पण आपले स्वत:चे हित साधल्याशिवाय दुसऱ्याचे हित आपण काय करणार? ज्याला स्वत:ला सुधारता येत नाही ताे दुसऱ्याला काय सुधारणार! त्यालासुद्धा अभिमानच आड येताे, कारण त्याला वाटते, ‘आपण दुसऱ्याचे हित करून ..
भगवंताचे प्रेम जाेडायचे असेल, तर नाम साेडू नकासंकल्प ही ार माेठी शंक्ती आहे. इच्छा जर खराेखर अती प्रबळ झाली तर ती वस्तूला आपल्याकडे खेचून घेतल्याशिवाय राहणार नाही.तसेच भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रबळ इच्छा धारण केली तर भगवंत भेटताे. प्रापंचिक वस्तू आपण कितीही मिळविल्या तरी त्या स्वभावत:च अपूर्ण ..
तळमळ लागल्यावर गुरुभेट निश्चितकाय करावे हे मनुष्याला कळते, पण त्याचे मन त्याला आवरत नाही. विषयाचा उपभाेग घेताना आपले मन त्यामध्ये रंगून जाते, आणि त्याचे सुखदु:ख निस्तरताना मात्र आपली भ्रमिष्टासारखी चित्तवृत्ती हाेते. आपल्याला झालेला भ्रम नाहीसा करायला तीन गाेष्टी आवश्यक आहेत ..
सत्पुरुष व त्यांचा अनुग्रह परमार्थामध्ये महत्त्वाचासत्पुरुषाचा अनुग्रह झाला म्हणजे त्या व्यक्तीच्या प्रापंचिक आणि पारमार्थिक बाबतींत त्या सत्पुरुषाचीच सत्ता असते. सरकारच्या हातांत सर्व सत्ता असते, आणि राज्ययंत्र सुरळीत चालण्याकरिता एकेका खात्याकडे एकेक कामगिरी साेंपविलेली असते. कायद्याला धरून जाेपर्यंत ..
सद्गुरूची कामगिरी काेणती ?ते काेणता मार्ग दाखवतात?सद्गुरूची कामगिरी काेणती? आरशावर धूळ पडलेली असते, ती बाजूला सारायला सद्गुरू सांगतात; आपले चुकते कुठे ते सद्गुरू सांगतात. सद्गुरू आपल्याला मार्गाला लावतात.स्वप्नामध्ये तलावात पडला म्हणून ओरडू लागला, ताेच जागा झाल्यावर ओरडायचा ..
प्रपंचाच्या गडबडीतच परमार्थ साधावाकाेर्टातली शपथ ज्याप्रमाणे लाेक खरी मानत नाहीत, त्याप्रमाणे प्रपंचांत काही लाेक लबाडीने वागतात, आणि त्याला ‘हा व्यवहार आहे’ असे म्हणतात; हा काही नेटका प्रपंच नव्हे. प्रपंचात जर समाधान झाले नाही तर ताे नेटका नाही झाला. प्रपंचाची दिशा ज्याची चुकली ..
गीता ही सर्व ग्रंथांची आई आहेगीता ही सर्व ग्रंथांची आई आहे.गीता ही वेदांपेक्षा श्रेष्ठ आहे. वेद हे देवाच्या नि:श्वासातून निघाले, तर गीता ही त्याच्या म्हणजे प्रत्यक्ष भगवंताच्या मुखातून निघाली. गीतेचा विषय काेणता? गीतेचा विषय म्हणजे माेहाचा नाश करण्याचे तत्त्वदृष्ट्या आणि साधनदृष्ट्या ..
विषयाची व लाैकिकाची आस साेडावीआपण रामाचे झालाे म्हणजे आपली काळजी त्याला लागते. आपण रामाचे व्हायला अडचण आमचीच. आवडच मुळी आपण विषयाची आणि लाैकिकाची ठेवताे.साहजिकच एकाची आसक्ती ठेवल्याने दुसऱ्याची विरक्ती येते. नाेकरीच्या वेळेस आम्ही बायकामुलांना बाजूला सारून कामावर जाताेच ना! ..
स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करावावास्तविक, काही न करणे, आपण काही करताे आहाेत किंवा आपल्याला क1ाही करायचे आहे असे न वाटणे, हाच परमार्थ. देहाने, मनाने, एकासारखी चळवळ करायची आपल्याला सवय लागली आहे.देहाला स्वस्थ बसायला लावणे कठीण, मनाला स्वस्थ बसायला लावणे हे त्यापेक्षा कठीण, आणि देहाने ..
भगवंताच्या स्मरणात सर्वस्व आहेनवविधा भक्तीचा श्रवण, कीर्तन, विष्णु-स्मरण, इत्यादी क्रम हा सृष्टिक्रम ाला धरून आहे. मनुष्यप्राणी जन्माला आला की, शिकायला सुरुवात करताे ताे श्रवणापासूनच. मुके लाेक बहिरे असलेच पाहिजेत, कारण श्रवण न झाल्या कारणानेच त्यांना बाेलता येत नाही. मनुष्यप्राणी ..
अनुसंधानात राहिल्यावर अभिमान गळून जाताेअभिमान साेडून जाे गृहस्थाश्रम पाळील ताेच खरा परमार्थी. अभिमान साेडल्याने गृहस्थाश्रम चांगला हाेताे.‘मी म्हणेन तसे हाेईल,’ असे कधीही म्हणू नये. अभिमानाच्या पायावर उभारलेली इमारत डळमळीत हाेणारच. अभिमान हा देहाचा आणि तत्संबंधी विषयांचा असताे. अभिमानाचे ..
कुटुंबात कसे वागावे याचा परिपाठदेहात आल्यावर, आपले ज्याच्याशी जे कर्तव्य आहे ते बराेबर करावे. घरात अत्यंत समाधान असावे. मुलांनी वडील माणसांचे दाेष पाहू नयेत. बाप जसा सच्छील आहे तसे मुलांनी व्हावे म्हणजे कुळाची कीर्ती वाढते. माेठ्या माणसाने, पेन्शन घेतल्यावर मनाने भगवंताचे नाेकर ..
प्रपंचाची आठवण । हेच दु:खाचे कारण ।।आपण रामापाशीं मागावें एक । ‘तुझे इच्छेने सर्व जगत् चालतें देख । त्यांतील मी एक पामर । रामा, तुला कसा झालाें जड? ।। रामा, अन्यायाच्या काेटी । तूंच माय घाली पाेटीं ।। मातेलागीं आलें शरण । त्याला नाहीं दिलें मरण । ऐसें ऐकिलें आजवर । कृपा करीं तूं रघुवीर ।। ..
शरणागतावर कृपा करणाऱ्या गाेंदवल्याच्या रामाचे वैशिष्ट्यप्रत्येकाने गाेंदवल्याच्या रामाचे एकदा तरी दर्शन घ्यावे असे मला ार वाटते. ह्या रामाचे वैशिष्ट्य असे आहे की, त्याच्यापुढे उभे राहिले म्हणजे आपल्या अवगुणांची ताे जाणीव करून देताे. दाेषांची जाणीव झाली तरच मनुष्य त्यातून सुटण्याच्या प्रयत्नाला लागेल. आपल्याला ..
नामस्मरणातूनच देहबुद्धीचा नाशसत्पुरुषाची लक्षणे जाे पुष्कळांना मनापासून आवडताे ताे मनुष्य चांगला; असा मनुष्य अजरामर हाेताे. ताे नि:स्वार्थीपणाने राहून मनावर संयम ठेवताे. स्वत:च्या स्वार्थासाठी दुसऱ्याला बुडविण्याचा दुष्टपणा त्याच्याकडून हाेणेच शक्य नाही.असा सत्पुरुष म्हाताऱ्याला ..
नाम अभिमानाचा नाश करतेआपण पाहताे ना, की लहानापासून माेठ्यापर्यंत आणि रावापासून रंकापर्यंत, मनुष्याची सारखी धडपड चालू असते; आणि ती म्हणजे समाधानासाठी लहानाचे माेठे झालाे, विद्या झाली, नाेकरी मिळाली, पैसा अडका मिळताे आहे, बायकाे केली, मुलेबाळे झाली, ज्या ज्या गाेष्टीत ..
थाेडेच वाचावे, पण त्याचे मनन व आचरण करावमाया म्हणजे काय, तर जे परमात्म्याशिवाय असते ती माया.जे दिसते आणि नासते ती सर्व माया.आपण जाेपर्यंत नामस्मरणात आहाेत ताेपर्यंत आपण मायेच्या बाहेर आहाेत, आणि जेव्हा त्याचे विस्मरण हाेते तेव्हा आपण मायेच्या आधीन आहाेत असे समजावे. माया ही शब्दांचे अवडंबर ..
नामात राहणे म्हणजेच मरणातीत हाेणेमुलगा आजारी पडला तर माणूस देवाला नवस करून त्याला जगवण्याचा प्रयत्न करू लागताे; ‘जगला तर देवाला अर्पण करीन’ म्हणताे. अर्पण करणार म्हणजे आपलेपणा साेडणार; मग ताे आज मरण पावला तरी कुठे बिघडले? मुलगा जगावा असे वाटते ते आमच्या सुखाकरिताच.जन्ममरणाच्या ेऱ्यातून ..
समाधानाचे स्थान। एका रामावाचून नाही जाणविषयीं गुंतले सर्व जन। चित्त मन तेथें केलें अर्पण। तेथें काेणास न येई समाधान। पावे सुख दु:ख समसमान।। विषयाचा केला कंटाळा । परि मनावर बसला त्याचाच थारा।। पैका हातीं खेळवला। त्यानें हात काळा झाला । हा दाेष नाहीं पैक्याला। आपण त्याला सत्य मानला।। एका ..
आनंदापासून दूर करते ती मायावस्तू आहे तशी न दिसता विपरीत दिसणे म्हणजे माया हाेय.माया म्हणजे जी असल्याशिवाय राहत नाही पण नसली तरी चालते; उदाहरणार्थ, छाया. माया ही नासणारी आहे. ती जगते आणि मरते. मला विषयापासून आनंद हाेताे, पण ताे आनंद भंग पावणारा आहे. आनंदापासून मला जी दूर करते ..
आपण मागावे ्नत एका रामाजवळआपल्या जीवनामधली प्रत्येक क्रिया ही रामाच्याकरिता व्हावी.आपले जगणे देखील त्याच्या सेवेसाठी असावे. किंबहुना, लहान मुलाला जशी आई, माेठ्या मुलाला जसा बाप, बाईला जसा प्रेमळ नवरा, मुनीमाला जसा सज्जन मालक, नाेकराला जसा त्याचा स्वामी, एखाद्याला जसा विश्वासू ..
जेथे संत तेथे आनंद व समाधान असणारचसंत कधीकधी वरून अज्ञानी दिसतात पण अंतरंगी ज्ञानी असतात.ते पुष्कळदा सामान्य माणसाप्रमाणेच दिसत आणि वागत असल्याकारणाने आपल्याला ओळखता येत नाहीत.संतांचे हाेऊन राहिल्याने किंवा त्यांनी सांगितलेल्या साधनात राहिल्यानेच त्यांना नीट ओळखता येईल. मनातले विषय ..
आपल्याला देवाची नड वाटते का?एक मनुष्य प्रवासाला निघाला. त्याने बराेबर सर्व सामान घेतले. ताे पानतंबाखू खाणारा हाेता, त्याने तेही सर्व साहित्य बराेबर घेतले हाेते. गाडी सुरू झाल्यावर थाेड्या वेळाने त्याने पानाचे साहित्य काढले तेव्हा त्याच्या ध्यानात आले की आपण चुन्याची डबी विसरलाे ..
नामाशिवाय कशानेही खरे समाधान नाहीमनुष्य चूक करताे, आणि ‘देवा, क्षमा कर’ म्हणताे, पण पुन्हा पुन्हा चुका करीतच रहाताे. हे काही याेग्य नव्हे. अशाने काही त्याला देव क्षमा करणार नाही. ‘देवा, क्षमा कर’ हे म्हणणे इतके सहज हाेऊन बसले आहे की त्याचा अर्थच आपल्या ध्यानात येत नाही. ताे जर ..
परमात्म्याने दिलेले देहाचे भाेग आणि आनंदतुम्हाला आपल्या हिताकरिता दुसऱ्याच्या उपयाेगी पडणे जरूर आहे. तुम्ही असे नाही म्हणता कामा नये की परमात्म्यानेच याला अशा स्थितीत ठेवला आहे, त्याच्या विरुद्ध कसे जावे? तुम्हाला परमात्म्याच्या विरुद्ध जाणे शक्यच नाही, पण आपल्या हिताकरिता, म्हणजे आपली ..
वासनेला कसे जिंकता येईल?कितीही विद्वान पंडित जरी झाला तरी त्याला स्वत:ला अनुभव आल्यावाचून ज्ञान सार्थकी लागले असे हाेत नाही. पाेथी ऐकून ज्याला वैराग्य आले त्यालाच पाेथी खरी कळली असे म्हणावे.पाेथीत सांगितलेले ऐकून ते जाे आचरणात आणताे ताेच खराश्राेता हाेय. वेदान्त हा राेजच्या ..
आपल्या ‘मी’ चे स्वरूप आनंदमय आहेइच्छित वस्तू मिळणे यात समाधान असतेच असे नाही; ती इच्छाच नाहीशी करणे यात समाधान आहे. हाव संपेल तेव्हाच समाधान हाेईल. याकरिता वासनाक्षय कशाने हाेईल ते पाहावे. कशात सुख आहे, कशाची कास धरावी, इकडे लक्ष द्यावे. खरा आनंद आणि समाधान भगवंताचे हाेण्यातच ..
मला कुणाचे दु:ख पाहवत नाहीपुष्कळ मंडळी यावीत, आलेल्याला खायला घालावे, आणि भगवंताचे नाम घ्यावे, या तीन गाेष्टी मला ार आवडतात.त्या जाे करील त्याच्या हयातीत त्याला कधीही कमी पडणार नाही.जाे माझ्या स्मरणात प्रपंच करताे त्याला कधीही कमी पडणार नाही.माझ्या माणसाने प्रपंचात हेळसांड ..
आपण मागावे ्नत एका रामाजवळआपल्या जीवनामधली प्रत्येक क्रिया ही रामाच्याकरिता व्हावी. आपले जगणे देखील त्याच्या सेवेसाठी असावे.किंबहुना, लहान मुलाला जशी आई, माेठ्या मुलाला जसा बाप, बाईला जसा प्रेमळ नवरा, मुनीमाला जसा सज्जन मालक, नाेकराला जसा त्याचा स्वामी, एखाद्याला जसा विश्वासू ..
देव समजून सद्गुरूला शरण जावेप्रत्येक जण पाेटाला खायला मिळावे म्हणून खटपट करीत असताे. परंतु आपल्या इच्छेप्रमाणे आपल्याला मिळते का? नाही.म्हणून सांगायचे ंकारण असे की, जर आपण विषयांकरिता इतके झटताे, तर देवाच्या प्राप्तीकरता श्रम करायला नकाेत का? संत सांगतात ताे मार्ग चाेखाळून ..
वेदाप्रमाणे नामही अनादी, अनंत, अपाैरुषेय आहेशास्त्रामध्ये असे सांगून ठेवले आहे की, कृतयुगामध्ये ध्यानाने, त्रेतायुगामध्ये हवनाने, आणि द्वापारयुगामध्ये देवतार्चनाने भगवंताची प्राप्ती हाेते. परंतु कलियुगामध्ये त्यांपैकी काहीच साध्य हाेणे शक्य नसल्याने, भगवंताचे केवळ नाम घेतले असता मनुष्याला ..
साक्षित्वाने राहणाऱ्याला दु:खाची बाधा हाेत नाहीेहे बुद्धी आहे ताेवर, म्हणजे ‘मी देही आहे’ ही भावना आहे ताेपर्यंत, काळजी राहाणारच. काळजी ही मनातून असते; जाेवर संशय िफटत नाही, परमेश्वराचा आधार वाटत नाही, ताेवर काळजीही मनाला साेडीत नाही. कुंडलीतल्या ग्रहांच्या अधिकाराची मर्यादा देहापर्यंतच आहे. ..
गुरूने सांगितलेले साधन अनन्यतेने सांभाळावेएकदा असे झाले की एक बाई बाळंतीण झाली आणि ताबडताेब तिच्या मुलाला दुसरीकडे नेले.पुढे काही वर्षांनी त्या दाेघांची भेट झाली, तेव्हा मुलाला ही माझी आई आणि त्या बाईला हा माझा मुलगा हे ओळखता आले नाही.तशासारखे आपले झाले आहे. आपण इथे कशाकरिता आलाे हेच विसरलाे ..
गुरू सांगेल तेच साधन हे पक्के लक्षात ठेवापरमार्थ म्हणजे काय हे मी तुम्हांला अगदी थाेडक्यात सांगताे, परमार्थाचे जर काही मर्म असेल तर, आसक्ति साेडून प्रपंच करणे हे हाेय. ज्याने आपल्याला प्रपंच दिला त्याचाच ताे आहे. असे समजून वागले म्हणजे आपल्याला त्याबाबत सुखदु:ख बाधत नाही हे साधण्यासाठी ..
आपण प्रपंचात पडलाे की आपल्याला परमार्थ पाहिजेचज्या दानाची आठवण राहात नाही ते दान खरे हाेय. जेव्हा आपण बक्षीस देताे, त्यावेळी काेणतीही अट न ठेवता ते दिले तरच त्याला बक्षीस म्हणता येईल. शुद्ध भावना म्हणजे माेबदला न घेण्याची किंवा फलाशा साेडण्याची इच्छा. भक्ती ही अशी निरपेक्ष असावी. देवालये बांधली, ..
भगवच्चिंतनाने भय-चिंता-दु:खही टळतातजगामध्ये आणि जीवनामध्ये दु:ख आहे यात शंका नाही. पण त्यापैकी पंचवीस टक्केच दु:ख बाहेरून येते. युद्ध, महागाई, चाेऱ्यामाऱ्या दारिद्र्य इत्यादींचे दु:खच बाहेरून येते. पण आपले पंचाहत्तर टक्के दु:ख आपल्यामधूनच निर्माण हाेत असते. आपले शरीर, मन, आणि हृदयस्थ ..
आपली सुखदु:खे श्रीरामाला सांगा व आनंद मिळवातुम्ही सर्वजण छान सेवा करता आहात ह्याबद्दल शंका नाही. अशीच सेवा अखंड चालू ठेवा. त्यातच कल्याण आहे; त्यानेच आपण तरून जाऊ. जरी कुणी काहीही सांगितले, ‘ह्यात काय आहे, त्यात काय आहे, ह्याने काय हाेणार आहे,’ असे म्हटले, तरी तुम्ही तिकडे लक्ष देऊ नका. ..
सद्गुरूची कामगिरी काेणती ? ते काेणता मार्ग दाखवतात?सद्गुरूची कामगिरी काेणती? आरशावर धूळ पडलेली असते, ती बाजूला सारायला सद्गुरू सांगतात; आपले चुकते कुठे ते सद्गुरू सांगतात. सद्गुरू आपल्याला मार्गाला लावतात. स्वप्नामध्ये तलावात पडला म्हणून ओरडू लागला, ताेच जागा झाल्यावर ओरडायचा थांबला ! सद्गुरू जागे ..
परमार्थाच्या साधनात नामस्मरण एक उत्तम साधनव्यवहारातसुद्धा आपल्याला पदाेपदी गुरू करावा लागताे, तर त्याच्यापेक्षा अवघड ज्ञान हाेण्यासाठी गुरू नकाे असे म्हणून कसे चालेल? प्रपंचात सुखदु:ख झाले, समाधान मिळाले नाही, तर मग खरे सुख कुठे आहे आणि ते मला काेण दाखवील अशी ज्याला तळमळ लागेल ताेच गुरू ..
माेबदल्याची अपेक्षा न करता मनापासून नाम घ्यायचे ठरवासत्पुरुषाची पुण्यतिथी कशी साजरी कराल? या दिवशी जाे नेम कराल ताे सतत टिकण्यासारखा असताे. म्हणून आजपासून नामाशिवाय बाेलायचे नाही असे आधीच ठरवा.नामांत राहण्याचा प्रयत्न करा, म्हणजे इथे आल्यासारखे काही केल्याचे श्रेय तरी मिळेल.इथे जाे जाे म्हणून आला ..
नियम थाेडा करावा, पण ताे शाश्वताचा असावाज्या झाडाची वाढ व्हावी असे आपल्याला वाटते त्या झाडाला आपण पाणी घालताे, त्याची मशागत करताे, त्या झाडाकडे जास्त लक्ष पुरविताे, परंतु जे झाड वाढू नये असे वाटते, किंवा ज्या झाडाचे विशेष महत्त्व आपल्याला वाटत नाही, त्या झाडाकडे आपण दुर्लक्ष करताे. तसे, ..
ज्ञानाचा बरावाईट उपयाेग करणाऱ्यावर अवलंबून असताेलाेक कल्याणाच्या तळमळीने जाे ग्रंथ लिहिताे ताे खरा ग्रंथकार हाेय; वाचनात आलेले आचरणात आणून जाे लाेकांना सांगताे ताे खरा वक्ता हाेय; आणि सांगितलेले जाे आचरणात आणताे ताेच खरा श्राेता आणि साधक हाेय.अलीकडे ज्ञानप्रसाराची अनेक साधने उपलब्ध झाली आहेत, ..
भाव असल्याशिवाय परमार्थ हाेत नाहीप्रपंचात जसा पैसा लागताे त्याप्रमाणे परमार्थात भाव लागताे.प्रपंचात पैशाशिवाय चालूच शकत नाही. परमार्थही भाव असल्याशिवाय हाेत नाही. जसा तुमचा भाव असेल त्याप्रमाणे तुम्हाला देवाची प्राप्ती हाेईल. प्रल्हादाला खांबातही देवाची प्राप्ती झाली; तर नामदेवाने ..
‘मी काेणीतरी श्रेष्ठ आहे’ ही वृत्ती घातकपुष्कळ लाेकांच्या अडचणी ऐकून असा विचार मनात आला की, जगातल्या सर्व दु:खांचे मूळ, देहदु:ख आणि पैशाची टंचाई ह्यांत मुख्यत: साठविलेले आहे. या दाेन गाेष्टीत जर मदत करता आली तर पुष्कळ लाेकांना सुखी करता येईल असे वाटू लागले, आणि त्या दृष्टीने विचार सुरू ..
प्रपंचाच्या गडबडीतच परमार्थ साधावाकाेर्टातली शपथ ज्याप्रमाणे लाेक खरी मानत नाहीत, त्याप्रमाणे प्रपंचांत काही लाेक लबाडीने वागतात, आणि त्याला ‘हा व्यवहार आहे’ असे म्हणतात; हा काही नेटका प्रपंच नव्हे. प्रपंचात जर समाधान झाले नाही तर ताे नेटका नाही झाला. प्रपंचाची दिशा ज्याची चुकली ..
भगवंत जाेडणे हाच एक धर्मभगवंत जाेडत असेल तर अधर्मही करावा; भगवंत जाेडणे हाच एक धर्म.अभिमानाने काेणतेही कृत्य केले तर ते नाही भगवंताला पाेचत. दानधर्म केला, धर्मशाळा बांधल्या, हे सर्व नाव हाेण्याकरिता जर केले, तर त्याचा तुमच्या कल्याणाला काय उपयाेग झाला? भगवंत जवळ न येता ..
मनुष्यमात्र भगGondavlekarवंताच्या प्राप्तीसाठीच यजन्माला आला आहेभगवंत एकच ओळखताे : जाे त्याची भ्नती करताे ताे त्याला आवडताे. तिथे जातीचे, वर्णाचे, बंधन नाही. आपण भाग्यवान् कुणाला म्हणताे? ज्याच्याजवळ पैसा अधिक असताे त्याला; पण ताे काही खरा भाग्यवान नव्हे, ज्याला भगवंत भेटला ताे खरा भाग्यवान. भगवंताची पूजा कधीही ..
देह हा परमार्थाचे साधन समजावासंताचे काम तुम्हाला देहबुद्धीपासून साेडविणे हे आहे; तुम्हाला मुलगा देणे, तुमचे दुखणे बरे करणे, म्हणजे विषय देणे, हे नव्हे. जाे जाे परमार्थाला लागावे ताे ताे देहबुद्धी तिथून ओढण्याचा जास्त जास्त प्रयत्न करते. विद्येची बुद्धी ही देहबुद्धीला धरून आहे; ..
स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करावावास्तविक, काही न करणे, आपण काही करताे आहाेत किंवा आपल्याला क1ाही करायचे आहे असे न वाटणे, हाच परमार्थ.देहाने, मनाने, एकासारखी चळवळ करायची आपल्याला सवय लागली आहे. देहाला स्वस्थ बसायला लावणे कठीण, मनाला स्वस्थ बसायला लावणे हे त्यापेक्षा कठीण, आणि देहाने ..
थाेडेच वाचून समजून घ्यावे आणि कृतीत आणावेपुष्कळ लाेकांना खूप सम जून घ्यावे, ज्ञान संपादन करावे, असा हव्यास असताे आणि त्याच्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. हे एक प्रकारचे व्यसनच आहे. अू खाणाऱ्याला कैफ आल्याशिवाय चैन पडत नाही.थाेडी अू पचनी पडली की, कैफ येत नाही म्हणून ताे आणखी अू कैफ येईपर्यंत ..
आपल्या घरात शुद्ध वातावरण व पवित्र आचरण असावेआपल्या घरातले वातावरण शुद्ध, शांत आणि पवित्र असावे.आपल्याकडे येणाऱ्या माणसाला परत जाऊच नये असे वाटावे. अगदी भगवंताच्या इच्छेने प्रपंच चालला आहे असे समजून त्या प्रपंचात विद्या, वैभव, घरदार, इत्यादी सर्व काही यश संपादन करा; अगदी एखाद्या राजयाेग्याप्रमाणे ..
स्वार्थ आवरल्याने परस्पर प्रेम वाढतेपरस्परात प्रेम वाढविण्यासाठी काही गाेष्टी आवश्यक आहेत.एक, बारीकसारीक गाेष्टींकडे दुर्लक्ष करून प्रत्येकाच्या स्वभावाला थाेडी थाेडी सवलत ठेवावी; म्हणजे द्वेष वाटणार नाही. दुसरे, सर्वांना प्रेमाची अशी जी एखादी जागा असेल त्याकडे दृष्टी ठेवावी.तिसरे, ..
संतांचा सहवास । याहून भाग्य नाही दुसरे खासबाह्य प्रपंच प्रारब्ध उपाधी।। त्यांसी त्रासू नये कधी। हीच जाणावी उघड समाधी ।। सावली मातीत पडली। तिला धुऊन नाही घेतली।। तसेच खरे आहे देहाचे। पण ते संतांनाच साधे ।। सर्व संकल्प वर्ज्य करून। अवस्था असावी बालकवृत्तिसमान।। सतत विवेक अखंड चित्ती।। रामनामी ..
साधनांत अत्यंत सावधगिरी पाहिजेशेताची मशागत झाली, बी उत्तम पेरले, पाऊस चांगला पडला, आणि राेपही जाेराने वर आले, तरी काम झाले असे नाही. कारण जसजशी एकेक पायरी पुढे जाईल तसतशी जास्त काळजी घेण्याची गरज असते.शेत वाढले तरी त्याचा नाश दाेन कारणांनी हाेऊ शकताे.एक ..
काेणत्याही कृतीत हेतू शुद्ध पाहिजजेथे भगवंताचे नामस्मरण । तेथे सर्व संतांचे ठाण जाेंवर धरिली जगाची आस। ताेंवर परमात्मा दूर खास ।। परमात्म्याची प्राप्ति । न हाेई राखता विषयासक्ती।। जग विषयाकार राहिले । तेथे प्रेम केले तरी घातासी आले ।। विषयी एकजीव झालाे जाण। सुटता न सुटे आपण जाण।। ..
साधनांनी जे साधत नाही ते संतसहवासाने साधतेअवतारी संत आणि इतर संत यांच्यामध्ये फरक असताे. अवतारी संत हे ज्ञानेश्वर महाराजांसारखे किंवा समर्थांसारखे असतात. ते आपण हाेऊन येतात आणि आपले काम झाले की जातात; मग ते राहात नाहीत.संतांनी जगातली राज्ये मिळविली नाहीत; पण त्यांनी स्वतःवर राज्य केले. ..
संतांचे हाेणे म्हणजे त्यांच्या आज्ञेत राहणेमी जिवंत राहावे हे जितके जरूर आहे, तितकेच परम ात्म्याची ओळख करून घेणे जरूर आहे. जगात नावे ठेवीत नाहीतकाेणाला? परमार्थाला वाहून घेतले तर प्रपंच नीट करीत नाही म्हणून नावे ठेवतात; तिकडे लक्ष देऊ नये.मनाच्या विषादाला कारण एकच असावे की, मी अजून भगवंताचा ..
संतांचा सहवास । याहून भाग्य नाही दुसरे खासबाह्य प्रपंच प्रारब्ध उपाधी।। त्यांसी त्रासू नये कधी। हीच जाणावी उघड समाधी ।। सावली मातीत पडली। तिला धुऊन नाही घेतली।। तसेच खरे आहे देहाचे। पण ते संतांनाच साधे ।। सर्व संकल्प वर्ज्य करून। अवस्था असावी बालकवृत्तिसमान।। सतत विवेक अखंड चित्ती।। रामनामी ..
व्यावहारिक वासना तृप्त करण्यासाठी संत नसतातनाेकरी पाहिजे असेल तर ती देणारा जिथे असेल तिथे आपण जाताे; त्याप्रमाणे भगवंताची भेट घ्यायची असेल तर संत जिथे राहातात तिथे आपण जावे.परमेश्वराचे स्वरूप ओळखण्यासाठी संताकडे जाणेच जरूर आहे. तुम्ही सर्व जागा पाहिली, आणि संत जिथे उभे आहेत तेवढीच जागा जर ..
संत आपल्याला जागे करतातप्रत्यक्ष विषयापेक्षा विषयी माणसाची संगत ार वाईट असते, हे ज्याप्रमाणे संसारात तसेच परमार्थातही लागू आहे. संगतीचा परिणाम नेहमी मनावर हाेताे; म्हणून चांगल्या विचाराच्या माणसाची संगती धरावी. चांगले-वाईट हे नेहमी आपल्यावरूनच ओळखावे. स्वतःला सुधारण्याऐवजी ..
सद्वस्तू साध्य करून घेण्याचा उपाय सत्संगतीएखाद्या दारूबाजाप्रमाणे विषयी मनुष्य वागत असताे.त्याला सर्व कळते पण वळत नाही.एकीकडे स्वतःला ताे परमात्म्याचा अंश म्हणविताे आणि दुसरीकडे विषयांच्या आहारी जाताे. खराेखर, भक्तीशिवायं सर्व काही वाया आहे.संताजवळ राहावे आणि भक्तीचे साधन करावे. आपल्याला ..
संत हे भगवंताची आठवण देण्याचे कार्य करतातज्याला सत्याचे ज्ञान झाले ताे सर्वज्ञच बनला; आणि जे या सत्याला धरून राहतात ते संत हाेत, संत आपल्याला मार्ग दाखवायला तयार असतात, परंतु आपला अभिमान आड येताे, आणि आपण संतांना नावे ठेवताे. एकजण संतांना उद्देशून म्हणाला, ‘अपकार करणारावरही उपकार करायला ..
संतांची याेग्यता काय आहे ?आपले शहाणपण बाजूला ठेवून जाे संताला शरण जाताे ताेच खरा साधक. ज्याला सर्व सृष्टी रामरूप दिसते, आणि शिष्यालाही जाे रामरूप पाहाताे, ताेच खरा गुरू. सद्गुरू कधीही मिंधेपणाने वागत नाही, आणि त्याला भीतीचा लवलेशही नसताे.आपला शिष्य काेणत्या आध्यात्मिक भूमिकेवर ..
स्वत:ला सुधार, त्या मानाने जग सुधारेलच‘आपण काय ते सर्व करणारे’ अशी आपण भावना ठेवताे, आणि पुढे दु:ख वाट्याला आले म्हणजे वाईट वाटून घेताे. ज्याचे फळ आपल्या हाती नसते ते कर्म ‘मी केले’ असे म्हणण्यात काय पुरुषार्थ आहे ? ‘मी भगवंताचे कृत्य भगवंताला अर्पण करताे’ असे म्हणताे याचासुद्धा अभिमान ..
प्रपंच हा परमार्थाला साधन म्हणून वापरावाआपले खरे समाधान भगवंताजवळ आहे आणि ते मिळण्यासाठी भगवंताचे प्रेम आम्हाला लाभणे जरूर आहे; ते प्रेम आपल्याला मिळेल याचा आपण विचार करू.वास्तविक, आईचे तिच्या मुलावरचे प्रेम स्वाभाविक असते, तिला मुलावर प्रेम कर म्हणून शिकविण्याची जरूरी नसते; त्याप्रमाणे ..
भगवंतास स्मरून प्रपंच केल्यास ताे नीटनेटका हाेईलनारदांनी एकदा श्रीकृष्णांना विचारले, ‘तुम्ही कुठे सापडाल?’ त्यावर श्रीकृष्ण म्हणाले, ‘नारदा, मी वैकुंठात नाही, रखुमाईपाशी सापडेन असेही नाही, तर मी माझ्या भक्तांपाशी सापडेन.’ भक्त नाही तरी देवाशिवाय कसे राहणार? देवाला देवपण तरी कुणी आणले? भक्त नाहीत, ..
जेथे मीपणाचे ठाणे । तेथे दुःखाचे साम्राज्य असणेभीति न बाळगावी चित्ती । रक्षण करणारा आहे रघुपति ।। भीति न बाळगावी कशाची काही । राम रक्षिता आहे हे हृदयी जाणून राही ।। सर्वस्वी झाल्यास रामाचे । राम उभा राहिला तेथे । काळजीचे कारण न उरे साचे ।। राम म्हणावा दाता खरा । न द्यावा भीति काळजीला थारा ।। ..
सुख मिळवण्यासाठी प्रपंचात भगवंताचे अनुसंधान ठेवातुम्ही इथे इतकेजण जमला आहात, त्यापैकी कुणीही मला सांगावे की, आपली सर्व धडपड कशाकरिता असते? प्रत्येकजण सुखासाठी खटपट करीत असताे.प्रपंचात सुख मिळावे असे सर्वाना वाटत असते आणि त्याकरिता जाे ताे प्रयत्न करीत असताे. परंतु आजपर्यत प्रपंच..
काळजी प्रपंचाची न करता परमेश्वरप्राप्तीची करावीआईकरिता रडत असलेले मूल आई भेटल्याशिवाय रडणे थांबवत नाही. त्याप्रमाणे समाधानाकरिता, आनंदाकरिता धडपडणारा आपला जीव परमेश्वर प्राप्त झाल्याशिवाय शांत राहू शकत नाही. म्हणून प्रपंचाची काळजी न करता, परमेश्वराची प्राप्ती कशी हाेईल याची काळजी करा. भगवंतावर ..
प्रपंचाच्या अपूर्ण गाेष्टींत केव्हाही समाधान मिळणार नाहीसर्व अनुभवांत आत्मप्रचिती ही खरी. दुसऱ्याने पुष्कळ अनुभव सांगितले, परंतु स्वत:ला येईल ताे अनुभव हाच खरामहत्त्वाचा.आत्मप्रचितीने जागरूकता येईल.भाव वाढेल, साधनाला जाेर येईल, आणि भगवत्प्राप्ती लवकर हाेईल. संतांनी पुष्कळ गाेष्टी आजवर आ..
प्रपंचाचे स्वरूप समजून घेऊन नामात राहावेआपले जीवन किती अस्थिर आहे हे लढाईच्या काळात चांगले समजून येते. अशा अस्वस्थतेच्या काळात मनाने घाबरू नये. काळजी न करता शांत चित्ताने भगवन्नामांत कर्तव्य करीत राहावे. काळजीला म्हणा कारण असे काहीच लागत नाही, कारण ती आपल्या काळजापर्यंत, नव्हे..
प्रापंचिक माणसाची स्थिती कशी असते?सर्व संतांनी भवराेगावर खात्रीचे औषध सांगितले आहे. सर्व संत आपापल्या परीने माेठेच आहेत.पण त्यातल्यात्यात समर्थांनी आपली जागा न साेडता,विषयी लाेकांचे चित्त कुठे गुंतलेले असते हे पाहिले आणि मगच राेगाचे निदान केले. आमचा मुख्य राेग, संस..
अंतकाळ साधण्यासाठी नामस्मरण व अनुसंधानअंतकाळी नामस्मरण हाेणे म्हणजेच अंतकाळ साधणे, आणि हा साधण्यासाठी आधी नामस्मरण करायला पाहिजे.अंतकाळ साधण्यासाठी जगावे.भगवंत जिथे राहताे तेच आपले खरे घर आहे. सध्या आपण शरीरात राहताे ते भाड्याचे घर आहे. भाड्याचे घर साेडून स्वत:च्या माल..
देह प्रारब्धावर, मन भगवंताच्या स्मरणात स्थिर ठेवावेनामचे साधन कसे करावे? एखाद्या दगडावर पुष्कळ पाणी ओतले तर ताे दगड नुसता भिजेल आणि पाणी निघून जाऊन काेरडा हाेईल. पण तेच पाणी थेंब थेंब असे एकाच ठिकाणी आणि अखंड पडत राहिले तर त्या दगडाला भाेक पडेल, आणि काही दिवसांनी दगड ुटूनही जाईल, त्याप्र..
भवसागर तरून जाण्यासाठी नाम हेच साधननाम हे स्वत:सिद्ध आहे म्हणूनच ते अत्यंत उपाधिरहित आहे. नाम घेताना आपणच पुष्कळदा त्याच्या मागे उपाधी लावताे, उदाहरणार्थ, आपण ऐहिक सुखाच्या प्राप्तीकरिता नाम घेताे किंवा मी नाम घेताे ही अहंकाराची भावना बाळगताे. या उपाधीमुळे आपल्या प्..
नाम घेतल्याने प्रारब्ध भाेगातही आनंद असताेमाचा संबंध प्रारब्धाशी कसा आहे असे पुष्कळ लाेक विचारतात.हा प्रश्न एका दृष्टीने ार महत्त्वाचा आहे. बहुतेक लाेक प्रारब्ध टळावे म्हणून नाम घेतात. देहाचे सुखदु:ख हे माझेच सुख-दु:ख आहे, किंबहुना, देह सुखी तर मी सुखी, आणि देह दु:खी तर ..
नाम निष्ठेने घ्यावे म्हणजे ते भगवंतापर्यंत पाेचतेनाम श्रद्धेने घेणे म्हणजे काय? तर आपल्या सद्गुरूंनी, किंवा ज्याच्याबद्दल आपल्याला नितांत पूज्यभाव वाटताे अशा व्यक्तीने सांगितले आहे, म्हणून दृढ विश्वासाने ते घेणे. अशा श्रद्धेने नाम घेणाऱ्याच्या मनात शंका येत नाही. शंका अनेक तऱ्हेच्या असतात..
नाम घेऊ लागल्यावर विकल्प येऊ लागतातनाम घेऊ लागले की, विकल्प उठतात आणि ते घेण्याबद्दलची निष्ठा कमी हाेते, याला काय करावे? अशी तक्रार आपण सर्वसाधारणपणे करताे पण, असे हाेण्यातच नामाचे महत्त्व प्रस्थापित हाेते हे आपल्या लक्षात येत नाही. सर्व पित हाेते हे आपल्या लक्षात य..
नाम रूपाला व्यापून असतेनाम घेत असताना रूपाचे ध्यान आवश्यक आहे का? वास्तविक, नाम आणि रूप ही भिन्न नाहीतच. पण नाम हे रूपाच्या आधीही असते आणि नंतरही उरते. नाम रूपाला व्यापून असते.राम जन्माला येण्यापूर्वी वाल्मीकींनी रामायण लिहिले, आणि रामाने मागाहून जन्म घे..
राम आणि भरत हे आपल्याला आदर्शरामचरित्र सर्वांग सुंदर आहे.रामाने पितृ-आज्ञा पाळली आणि सकल वैभव आणि सुख यांचा त्याग करून वनवास पत्करला; या त्याच्या थाेर कृत्याचा वारंवार विचार करावा. केवढा हा त्याग! किती हा संयम! किती असामान्य पितृभक्ती, काय निर्लाेभता, काय कर्तव्यनिष्ठा! य..
प्रापंचिकाला रामचरित्र आदर्शरूप आहेराम मुळातच दयाळू आहे; त्याने काहीही केले तरी ती दयाच आहे.त्याचा आवाजच मधुर त्याचे रागावून बाेलणेही मधुर! म्हणतात ना, गवयाचे पाेर रडले तरी सुरावरच रडते, मांजर पडले तरी चार पायावर उभे रहाते, तसे रामाचे आहे : आतबाहेर दयाच दया.दयामूर्त..
शेवटी अखंड समाधान मिळावे हाच हेतू असावाएखादा बिनतिकिटाचा बैरागी गाडीत बसल्यानंतर त्याला कुणी विचारले, तुला कुठे जायचे आहे? तर ताे गाेंधळून जाताे. तशी आपली अवस्था आहे. आपण नाेकरी करताे, पण नाेकरी करता आपण नाेकरी करीत नाही, पगार मिळावा म्हणून करताे. आपण व्या..
व्यवहारात आज्ञेला सबब सांगणे हे माेठे पापसंताचे दर्शन झाले, पण त्याच्या आजूबाजूचे लाेक पाहिले तर वाईट दिसतात. आपण दवाखाना पाहायला गेलाे तर निराेगी लाेक आपल्याला तिथे कसे दिसतील? आमची प्रपंचाची नड संतांनी दूर करावी हे म्हणणे चुकीचे नाही का? ती दूर करण्याकरिता प्रापंचिकाकडे जावे, संताकडे ..
भगवंताचे स्मरण करणे हेच प्रत्येक साधनाचे मर्म हाेयएका गावाहून दाेन सरकारी बैलगाड्या निघाल्या. एका बैलगाडीत साेन्याची नाणी असलेल्या पिशव्या हाेत्या, व दुसऱ्या गाडीत बांधकामाचे दगड हाेते.सबंध दिवसभर प्रवास केल्यावर त्या बैलगाड्या तालुक्याच्या ठिकाणी पाेहाेचल्यावर गाडीवानांनी गाड्या साेडल्या, आणि ..
उत्सवाचा आनंद आपल्याला नेहमी टिकवता यावाउत्सवात इतकी माणसे एक विचाराने नाचत-बागडत राहतात हा आनंद काय कमी आहे? आपल्यापुरते विषय भाेगण्याच्या आनंदापेक्षा लाेकांमध्ये आपण मिसळून आनंद भाेगणे हा आनंद वेगळाच खरा. हा आनंद नेहमी आपल्याला टिकवता यावा यासाठी आपण काही करणे जरूर आहे. पन्नासशंभर माणसांनीं ..
मीपण विसर्जन करून सुखदु:खातीत राहावेभक्ती म्हणजे संलग्न हाेणे.विषयाकरिता आपण परमेश्वराची प्रार्थना वगैरे केली तर ती विषयाची भक्ती झाली, परमेश्वराची कशी हाेईल? मीपणा आला की संकल्प उठतात, आणि संकल्पात्मक विषय तेच मनात येतात. मीपणा ठेवून परमेश्वराची पुष्कळ सेवा केली तरी तीत कमीपणा आहे ..
नाम घेताना मनात एक परमेश्वरच असायलाखराेखर, भगवंताला आपल्या प्रेमाशिवाय दुसऱ्या कशाचीही गरज नाही. ते प्रेम आतून यायला पाहिजे.परंतु आपल्या अनुभवावरून पाहिले तर परमेश्वराबद्दल खरे प्रेम उत्पन्न हाेत नाही. आपल्याला परमेश्वराला प्रेमाने हाक मारताच येत नाही, मग ती त्याला ऐकू कशी जाणार? ..
गाेंदवल्याचे महत्त्व नामाच्या प्रेमात आहेज्याप्रमाणे एखादा बाप बँकेत पैसा ठेवताे आणि त्याचे व्याज आपल्या मुलाला आपल्या पश्चात् मिळण्याची व्यवस्थाकरताे,त्याचप्रमाणे, ज्यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे त्यांना निदान अंतकाळी तरी, सद्बुद्धीचे व्याज मिळण्यासाठी भरपूर भांडवल मी गाेंदवल्याला ठेवले ..
अखंड नामस्मरणात राहणे म्हणजेच उपासनादेवाच्या आड काय बरे येत असते? आपल्याला देवाची प्राप्ती हाेत नाही याला वास्तविक आपणच कारण असताे. आपण लाेकांना त्याबद्दल दाेष देत असताे, पण इतर लाेक त्याच्या आड येत नसून आपणस्वत:च आड येत असताे, हे थाेडा विचार केला असताना समजून येईल. ज्याला आपण आपले ..
भगवंतास पाहण्यास अंत:करण शुद्ध करावेअंते मति: सा गति असे एक वचन आहे. जन्माचे खरे कारण शाेधून पाहिले तर हेच आढळेल की, वासनेमुळे जन्माच्या ेऱ्यात आपण सापडलाे.जन्माच्या पाठीमागे मरण हे ठेवलेलेच असते. जन्म-मरणाचा ओघ सतत चाललेला आहे...
भगवंताशी नाते जाेडावेभगवंताचे नाम मुखातून न येण्यापेक्षा मुकेपण बरे नाही का? दृष्टी जर भगवंताची मूर्ती पाहात नसेल तर दृष्टी काय कामाची? आपले कान त्याची कीर्ती जर ऐकत नसतील तर ते कान काय कामाचे? डाेळ्यांनी भगवंताची मूर्ती पाहणे, मुखाने भगवंताचे नामस्मरण करणे,..
देव अत्यंत मायाळू आहेतुम्ही ार कष्ट करून इथे येता, किती दगदग, किती त्रास तुम्हाला साेसावा लागताे! बरे, इथे आल्यावर हाल काय कमी हाेतात? परंतु इथे कशासाठी आपण येताे, आपल्याला काय हवे आहे, हे आपल्याला कळते का? आपल्याला देव खराेखरच हवासा वाटताे का? याचा वि..
काळजीचे मूळ कर्तेपणातआनंद पाहायला आपल्याला दुसरे कुठे जावे लागते का ? नाही, जाे स्वत:च आनंदरूप आहे, त्याने आपण हाेऊन ‘मी दु:खी आहे’ असे मानून घेतले आहे. एकजण आपले ताेंड आरशात पाहायला गेला, पण त्याला ते दिसले नाही. त्यावर दुसरा एकजण म्हणाला, ‘मी दाखविताे.’ असे म्हणून ..
परमेश्वराच्या भ्नतीचा राजमार्गपरमात्म्याची ज्याने ओळख हाेते ते ज्ञान. अन्य ज्ञान ते केवळ शब्दांचे अवडंबरच हाेय.परमात्मा नुसत्या ज्ञानाने ओळखता येणार नाही, भक्ती केल्यानेच ताे ओळखता येईल जसे गाय आली म्हणजे तिच्यामागाेमाग तिचे वासरू येते, त्याला निराळे बाेलवावे ल..
लाेकांचे मन दुखविणे ही हिंसाचही जी सृष्टी भगवंताने उत्पन्न केली आहे तिची नक्कल म्हणजे चित्रकला हाेय. चित्रकाराने रंगविलेले चित्र खाेटे असून जे खऱ्यासारखे भासते त्याला उत्तम चित्र असे म्हणतात.भगवंताचे हाेऊन जी कला येईल ती खरी. भगवंताने आपल्याकडून जे करवून घेतले..
साधन निष्कामबुद्धीने आणि सावधानपणे करावेभगवंतापासून जाे निराळा राहात नाही ताे मुक्तच. मी भगवंताचा म्हटले की तिथे बद्धपणा संपला. ‘मी’ नसून ‘ताे’ आहे हे जाणणे म्हणजे मुक्तता प्राप्त करून घेणे. देहात असून देहातील राहताे ताे मुक्त. ‘राम कर्ता’ हे जाणताे ताे मुक्त. बद्धाचे आवरण काढून टाकले ..
सर्वांनी मनापासून परमेश्वराचे ंनाम घ्यावजगात आजपर्यंत पुष्कळ लाेकांनी दानधर्म, स्वार्थत्याग केला, पण त्यांच्यामध्ये कर्तेपणाची जाणीव राहिल्याने खऱ्या अर्थाने त्यांना नि:स्वार्थी बनता आले नाही. खरे म्हणजे आमचे मन आमच्या ताब्यात आल्याशिवाय आम्हाला नि:स्वार्थी बनता येणार नाही. मन काेणत्या ..
विषयांना शरण न जाता भगवंतास शरण जावेभगवंताचे अस्तित्व जिथे पाहावे तिथे आहे. भगवंताचे मर्म ओळखायला, मी कसे वागावे हे प्रथम पाहावे.भगवंत आहे की नाही हे जाणण्याकरिता आपल्याला बुद्धी दिली आहे. भगवंत निश्चित आहे हे काहींना अनुभवाने कळले. आपण त्यांचे आप्तवाक्य प्रमाण मानले.भगवंताचे अस्तित्व ..
अखंड अनुसंधान हेच संतांच्या चरित्राचे मर्मकाेणत्याही देवाच्या उत्सवाचा मुख्य हेतू हा की, आपल्याला त्याचे स्मरण अधिकाधिक व्हावे. भगवंताचे स्मरण भगवंताच्या प्राप्तीसाठीच करायचे असते.भगवंताच्या नामाने सर्व प्रकारच्या दुरितांचा नाश आपाेआप हाेताे. नाम घेऊन प्रापंचिक सुख मागणे म्हणजे कामधेनू ..
सत्संगतीत राहावे; संत आपल्याजवळच असतातनेहमी संतांची संगत धरावी.परमार्थाला संतांचे अधिष्ठान आवश्यक आहे. संत आपल्याजवळच असतात, त्यांना पाहायला कुठे जावे लागत नाही.चित्त शुद्ध नसेल तर संतांच्या जवळ जाऊन तरी काय उपयाेग हाेणार? त्यांना आपण देहात पाहू नये. संत हे काही देहात नसतात, ते जे काही ..
नाम घेणाऱ्याच्या मागेपुढे मी उभा आहेगूढ शाेधून काढण्याकडे मनुष्याची नेहमी प्रवृत्ती असते. काेकणामध्ये पाण्याचे झरे आढळतात. ते कुठून येतात हे कळत नाही; म्हणजे, केवळ दृश्यामध्ये असणाऱ्या गाेष्टींचेदेखील मूळ आपल्याला उकलत नाही.मग जे अदृश्यच आहे त्याचे मूळ आपल्याला कसे कळणार? मी बाेलताे ..
संताला शरण जाताे ताेच खरा साधक असताेआपले शहाणपण बाजूला ठेवून जाे संताला शरण जाताे ताेच खरा साधक. ज्याला सर्व सृष्टी रामरूप दिसते, आणि शिष्यामध्येही जाे रामरूप पाहाताे, ताेच खरा गुरू.सद्गुरु कधीही मिंधेपणाने वागत नाही, आणि त्याला भीतीचा लवलेशही नसताे. आपला शिष्य काेणत्या आध्यात्मिक ..
आपण प्रपंचात पडलाे की आपल्याला परमार्थ पाहिजेचज्या दानाची आठवण राहात नाही ते दान खरे हाेय. जेव्हा आपण बक्षीस देताे, त्यावेळी काेणतीही अट न ठेवता ते दिले तरच त्याला बक्षीस म्हणता येईल.शुद्ध भावना म्हणजे माेबदला न घेण्याची किंवा फलाशा साेडण्याची इच्छा. भक्ती ही अशी निरपेक्ष असावी. देवालये बांधली, ..
आपल्याला प्रत्येक क्षणी सद्गुरूचा आधार वाटावावेळप्रसंग येईल तसे वागणे उचित आहे. आणि त्याबद्दल मनावर परिणाम हाेऊ देऊ नये.परमात्म्याच्या चिंतनांत मन गुंतले असताना अवांतर गाेष्टींचा परिणाम त्यावर हाेत नाही. जेवढे झेपेल तेवढेच करावे. अभ्यास करावा, पण काळजी न करता. सर्वस्वी भार भगवंतावर ठेवून निवांत ..
ज्ञानाचा बरावाईट उपयाेग करणाऱ्यावर अवलंबून असताेलाेक कल्याणाच्या तळमळीने जाे ग्रंथ लिहिताे ताे खरा ग्रंथकार हाेय; वाचनात आलेले आचरणात आणून जाे लाेकांना सांगताे ताे खरा वक्ता हाेय; आणि सांगितलेले जाे आचरणात आणताे ताेच खरा श्राेता आणि साधक हाेय. अलीकडे ज्ञानप्रसाराची अनेक साधने उपलब्ध झाली आहेत, ..
मी फक्त एका नामातच आहेमनुष्य कितीही माेठा असला, उत्तम पुराण आणि प्रवचन सांगणारा जरी असला, तरी ताे जर नामात राहात नसेल, किंवा त्याच्या संगतीत परमेश्वराचे प्रेम लागत नसेल, तर ताे कदापिही संत म्हणून समजला जाणार नाही. संतांचे नातेवाईक संत असतातच असे नव्हे. आपण नाेकरी केली ..
मनुष्यमात्र भगवंताच्या प्राप्तीसाठीच जन्माला आला आहेभगवंत एकच ओळखताे : जाे त्याची भ्नती करताे ताे त्याला आवडताे.तिथे जातीचे, वर्णाचे, बंधन नाही.आपण भाग्यवान् कुणाला म्हणताे? ज्याच्याजवळ पैसा अधिक असताे त्याला; पण ताे काही खरा भाग्यवान नव्हे, ज्याला भगवंत भेटला ताे खरा भाग्यवान. भगवंताची पूजा कधीही ..
काेणत्याही कृतीत हेतू शुद्ध पाहिजेतमाेगुण हा तिन्ही गुणांत जास्त जड असल्याने त्याचा परिणाम या जगामध्ये लगेच दिसून येताे.दुष्ट बुद्धी हा तमाेगुणाचा परिणाम आहे. परंतु भगवंताच्या नामाने बुद्धी स्वच्छ करण्याची साेय माणसाच्या ठिकाणी आहे.यासाठी पुष्कळ नामस्मरण करावे, म्हणजे सत्त्वगुणाचा ..
स्वार्थ आवरल्याने परस्पर प्रेम वाढतेपरस्परात प्रेम वाढविण्यासाठी काही गाेष्टी आवश्यक आहेत.एक, बारीकसारीक गाेष्टींकडे दुर्लक्ष करून प्रत्येकाच्या स्वभावाला थाेडी थाेडी सवलत ठेवावी; म्हणजे द्वेष वाटणार नाही. दुसरे, सर्वांना प्रेमाची अशी जी एखादी जागा असेल त्याकडे दृष्टी ठेवावी.तिसरे, ..
प्रपंचात असावी खबरदारी । मन लावावे रामावरी ।।सर्वांचें राखावें समाधान । पण रामाकडे लावावें मन ।। रामाला स्मरून वागावें जगांत आपण । तेथें पश्चात्तापाला नाहीं कारण ।। म्हणून कृतीस असावा साक्षी भगवंत । हा जाणावा खरा परमार्थ ।। व्यवहार करावा व्यवहारज्ञानानें । परमार्थ करावा गुरुआज्ञेनें ।। कली ..
भगवंताची भ्नती ही सहज साध्य आहेगुरूने सर्व करावे ही गाेष्ट सत्य आहे, आणि ताे करताे हीही गाेष्ट तितकीच सत्य आहे. पण आपण खराेखर सच्छिष्य आहाेत की नाही हे पाहावे.देहातील व्हायला, गुरुआज्ञेप्रमाणे वागणे यापरते दुसरे काय आहे? ‘मी देही नाही’ असे म्हणत राहिलाे तर केव्हातरी देहातील हाेईन.दुसरा ..
शास्त्रवचन, थाेरवचन आणि आत्मप्रचितीज्या देवाची पूजा करायची ती त्याला ज्याची आवड असेल तशी करावी लागते. रामाला फक्त नाम आवडते, तेव्हा त्याच्या नामात राहिल्याने ताे आपलासा हाेईल.आपण आपल्या सर्व व्यवहारात, ‘परमेश्वर कर्ता’ ही बुद्धी ठेवावी. प्रत्येक व्यवहारात त्याला हाका मारल्यावर आपल्याजवळ ..
भगवंताचे हाेण्यानेच काळाच्या पलीकडे जाता येतेआपल्या जीवनाचा सारखा विकास हाेताे आहे. म्हणून, आपण आज इथे आहाेत त्याच्या मागे काल हाेताे, आणि आज जिथे आहाेत त्याच्या पुढे उद्या आपण जाऊ. हे जरी खरे, तरी आज आपण जे करायला पाहिजे ते न केले तर एखाद्या वेळी उद्या मागे जाण्याचा प्रसंग आपल्याला येईल. ..
परमेश्वरप्राप्तीची तळमळ हवी, तरच ताे मिळेलपरमेश्वर आपल्याला खराेखरच हवा आहे का? आणि ताे कशासाठी? बाकी, एवढे कष्ट करून तुम्ही इथे येता, तेव्हा भगवंत तुम्हाला नकाे आहे असे कसे हाेईल? तुम्हाला खात्रीने ताे हवा आहे; पण कशासाठी? तर आपला प्रपंच नीट चालावा म्हणून. असे जरी असले तरी त्यात वाईट नाही, ..
शुद्ध भावनेशिवाय सर्व व्यर्थभगवंताला शरण जाण्यात देहबुद्धी आणि अभिमान आड येताे, परिस्थिती आड येत नाही.ती व्यसनाच्या आड कुठे येते? अभिमान जाण्यासाठी उपाय म्हणजे जे जे कराल ते ते भगवंताला अर्पण करावे. ताेच कर्ता, आपण काहीच करीत नाही, अशी भावना ठेवावी; म्हणजे अभिमानही भगवंताला ..
चिकित्सा मर्यादेपर्यंतच करावी; अन्यथा नुकसान हाेतेभगवंत आपलासा करून घेण्याचा प्रयत्न करावा. अभिमान साेडून जर असा प्रयत्न चालू ठेवला तर सद्गुरुकृपा झाल्याशिवाय राहात नाही. ‘अमुक एक साधन करीत जा’ म्हणून सद्गुरूने सांगितले, आपण ते अट्टाहासाने करू लागलाे, पण आपले विचार जर आहेत तसेच राहिले तर भगवंताचे ..
अभिमानरहित राहिल्याशिवाय भ्नती करता येत नाहीबाह्य जगाचे आघात आपल्यावर हाेतात, त्यामुळे आपली जी प्रतिक्रिया हाेत मग ती सुखाची, दु:खाची, अभिमानाची, कामाची, लाेभाची, कसलीही असाे तिचे नाव वृत्ती. ही वृत्ती स्थिर ठेवणे हा खरा परमार्थ हाेय. परमात्म्याकडे वृत्ती वळविणे म्हणजेच भक्ती करणे हाेय. भगवंताच्या ..
‘ज्याच्या घरात समाधान तेथे मी आहे’मनुष्य मला भेटला की ताे सुखी किती आहे हे मी पाहताे, त्याच्या इतर गाेष्टी मी पाहत नाही. पण तुम्ही त्याची श्रीमंती, विद्या, मान, यावरून ताे सुखी आहे की नाही हे ठरवता.भगवंतावाचून मनुष्य कसा सुखी हाेईल? लाेकांना श्रीमंत आवडताे तर मला गरीब आवडताे.लाेकांना ..
धर्म म्हणजे नीती आणि अध्यात्म यांचा संयाेगद्वैत आणि अद्वैत ही काय भानगड आहे? भगवंतापासूनच सर्व झाले.एकापासून दाेन झाले. आपण मूळ स्वरूपापासून बाजूला झालाे म्हणून द्वैत आले. मायेमध्ये सापडले नाही म्हणजे अद्वैतात राहता येईल. माया कल्पनेचीच झाली; तिला कल्पनेनेच मारावी. एकच करावे : अद्वैतात ..
समाधान हा वृत्तीचा गुण आहे, देहाचा नव्हेसर्व ठिकाणी राम भरलेला जाे पाहील त्यालाच समाधान मिळेल.ज्या घरात समाधान। तेथे भगवंताचे राहणे जाण।। जे घडले ते भगवंताच्या इच्छेने घडते अशा खऱ्या भावनेने एक वर्षभर जाे राहील त्याला समाधान हे काय ते खात्रीने कळेल. समाधान हा वृत्तीचा गुण आहे. देहाचा ..
आपण भगवंतासाठीच आलाे आहाेतआपण स्वप्नात असताे ताेपर्यंत स्वप्नच खरे आहे असे वाटते.त्याचप्रमाणे जाेपर्यंत भगवंताचे सत्यत्व आपल्याला नीट समजत नाही, ताेपर्यंत हे सर्व मिथ्या असणारे जग आपण भ्रमाने सत्यच मानीत असताे.प्रपंच मिथ्या वाटला की भगवंत सत्य हेकळते. जे चिरकाल राहते तेच ..
वाचन: आवश्यकता आणि मर्यादापाेथ्या आणि संतांचे ग्रंथ आपण माेठ्या प्रेमाने वाचताे आणि सांगताे, पण तशी कृती करीत नाही महणून आपण देवाला अप्रिय हाेताे. संतांचे गं्रथ हे अगदी प्रिय व्यक्तीच्या पत्राप्रमाणे मन लावून वाचावेत.हा गं्रथ माझ्याचकरिता सांगितला आहे, ताे कृतीत आणण्याकरिता ..
भगवंतावर ठेवलेल्या निष्ठेचा परिणाम ार आहेभगवंतावर पूर्ण निष्ठा ठेवून प्रपंचात आपले कर्तव्य केले तर आम्हाला केव्हाही दु:ख करण्याची वेळ येणार नाही. आमच्याकडे आठवड्याचा बाजार असताे. एक नवरा-बायकाे असे बाजाराला गेले हाेते. संध्याकाळ झाली. त्यांचे घर ार लांब हाेते.ती दाेघे आपसात बाेलत हाेती ..
शाश्वत आनंद ्नत भगवंताजवळच मिळताेजगात प्रत्येक मनुष्य स्वत:ला आनंद मिळावा म्हणून धडपडताे आहे. किंबहुना, आनंद नकाे असे म्हणणारा मनुष्य मिळणारच नाही. म्हणजे मनुष्याला आनंद हवाच असताे. मग इतक्या धडपडीतून त्याला आनंद, समाधान, का बरे न मिळावे? याला कारण असे की हा शाश्वत आनंद एका भगवंतावाचून ..
भगवंताचा आनंद निरुपाधिक असताेप्रत्येक मनुष्याची प्रवृत्ती भगवंताकडे जाण्याची असते, कारण त्याला आनंद हवा असताे. मनुष्याला आनंदाशिवाय जगता येत नाही. पण सध्याचा आपला आनंद हा नुसता आशेचा आनंद आहे. ताे काही खरा आनंद नाही. उद्या सुख मिळेल या आशेवर आपण जगताे. पण ते सुख क्वचितच मिळते.ज्या ..
भगवंताशी एकरूप झाल्यावर सर्व आनंदच आहेभक्त झाल्यावर माणूस ज्या आनंदात असताे ताे आनंद वर्णन करून समजणार नाही जिथे दु:खच नाही तिथे आनंद हा शब्द तरी सांगायला काेण असणार? अनन्य भक्त व्हावे आणि ताे आनंद पहावा.भक्ताला सर्वच ठिकाणी आपण आहाेत असे दिसते; म्हणजे सर्व चराचर वस्तू ताे भगवद्रूपच ..
आनंद कशामुळे मिळताे ?ताे मिळविण्यासाठी काय करावे?सृष्टी शून्यापासून निर्माण झाली.आपलीही मूळ स्थिती तीच आहे, म्हणून आपण शून्याकडे जाण्याचा प्रयत्न करावा?; म्हणजेच, स्वानंदांत स्वस्थ राहावे. पण ते आपल्या हातून हाेत नाही, कर्म करीतच राहावे असे वाटते. प्रपंचाची दगदग झाली ..
नाम घेणाऱ्याच्या मागेपुढे मी उभा आहेगूढ शाेधून काढण्याकडे मनुष्याची नेहमी प्रवृत्ती असते. काेकणामध्ये पाण्याचे झरे आढळतात. ते कुठून येतात हे कळत नाही; म्हणजे, केवळ दृश्यामध्ये असणाऱ्या गाेष्टींचेदेखील मूळ आपल्याला उकलत नाही.मग जे अदृश्यच आहे त्याचे मूळ आपल्याला कसे कळणार? मी बाेलताे ..
भगवंताचे प्रेम जाेडायचे असेल, तर नाम साेडू नकासंकल्प ही ार माेठी शंक्ती आहे.इच्छा जर खराेखर अती प्रबळ झाली तर ती वस्तूला आपल्याकडे खेचून घेतल्याशिवाय राहणार नाही. तसेच भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रबळ इच्छा धारण केली तर भगवंत भेटताे. प्रापंचिक वस्तू आपण कितीही मिळविल्या तरी त्या स्वभावत:च अपूर्ण ..
आधी श्रद्धा, मग कृती, नंतर अनुभवगुरू आज्ञेप्रमाणे वागणाऱ्याला कधीही नड येत नाही. राजाच्या राणीला दुपारी जेवायला कसे मिळेल याची काळजी नसते, तसे गुरूचा आधार आपल्याला आहे असे ठाम मत समजणाऱ्याला कसली नड असणार ? लांब उडी घेण्यापूर्वी चार पावले मागे जावे लागते.परिसापाशी साेने व्हायला ..
परमात्म्याच्या प्राप्तीसाठी साधनेची महत्त्वाची चार अंगेमी जेव्हा भजन करीत असे त्या वेळेस मी आणि देव यांच्याशिवाय मला कुणीच दिसत नसे. तसेच तुम्हांला व्हावे अशी माझी इच्छा आहे, आणि तसे तुम्हाला हाेऊ शकेल म्हणूनच हे मी सांगताे आहे. प्रपंचात वागत असताना प्रत्येकानं अंतर्मुख हाेऊन आपले दाेष काय आहेत ते हुडकून ..
संताला शरण जाताे ताेच खरा साधक असताेआपले शहाणपण बाजूला ठेवून जाे संताला शरण जाताे ताेच खरा साधक. ज्याला सर्व सृष्टी रामरूप दिसते, आणि शिष्यामध्येही जाे रामरूप पाहाताे, ताेच खरा गुरू. सद्गुरु कधीही मिंधेपणाने वागत नाही, आणि त्याला भीतीचा लवलेशही नसताे. आपला शिष्य काेणत्या आध्यात्मिक ..
गुरू आज्ञापालनाशिवाय दुसरे कर्तव्य नाहीपरमात्म्याकडे जाण्याचे अनेक मार्ग आहेत. आपल्या गुरूंनी जाे राजमार्ग दाखविला त्यानेच जावे. मध्येच दुसरा मार्ग घेतला तर पल्ला कधीच गाठायचा नाही. एका वैद्याचे औषध साेडून दुसऱ्याचे घेतले तर पहिल्या वैद्याची जबाबदारी संपली. तरीही मी माझ्या माणसाला साेडीत ..
नाम एकदा मुखात आले म्हणजे देव हातात आलाचआपल्या अनुभवाला येईल तेच खरे जरी असले, तरी आपण त्याप्रमाणे वागताे का? पुष्कळ गाेष्टी वाईट आहेत असे आपल्या अनुभवाला येते, परंतु त्या करण्याचे आपण टाळताे का? हाच तर आपल्यांतला दाेष आहे. थाेर पुरुषांचे मात्र तसे नसते. त्यांना जे अनुभवाला आले ते त्यांनी ..
भगवंताच्या अनुसंधानासाठी नाम घेण्याचा निश्चय करावाजे दृश्य असते ते आज ना उद्या नाश पावते. दृश्य हे स्वतंत्र नसते, भगवंताच्या आधीन असते. म्हणून, जगात जी जी गाेष्ट घडते ती ती भगवंताच्या इच्छेनेच घडते हे आपण ओळखावे. आपला देह दृश्यच आहे, आणि त्याला चालविणारा भगवंत देहात आहे; त्याच्या अनुसंधानात राहाण्याचा ..
मूल हाेऊन भगवंतापाशी जावेया जगात कर्माशिवाय काेण राहताे ? पण कर्म यथासांग हाेत नाही याचे कारण, आपण कर्म कशाकरिता करताे याची जाणीवच हाेत नाही आपल्याला. काही चांगली कर्ममार्गी माणसे भक्तिमार्गी लाेकांना नावे ठेवतात. भक्तिभावाने जाे राहताे ताे दुसऱ्याला नावे ठेवीत नाही.मी ..
देह हा देवाच्या प्राप्तीकरिता आहे अशी वृत्ती असावीएकदा असे झाले की, एका साधूकडे चाेरांनी चाेरी केली. ते पळून जात असताना शिष्यांनी पाहिले, तेव्हा चाेरांना धरून त्या शिष्यांनी खूप चाेप दिला. हे त्यांचे करणे गुरूला समजले, तेव्हा त्या चाेरांना आणून गुरूने त्यांच्या अंगाला तेल वगैरे लावून स्नान घातले ..
परमार्थाच्या साधनात नामस्मरण एक उत्तम साधनसाधनाची आटाआटी कुठपर्यंत करायची? जप, तप, नेम, याग, वगैरे आपण कशाकरिता करताे? तर देवाची प्राप्ती व्हावी म्हणून. ताेच देव जर आपल्या घरी आला तर साधनाची आटाआटी कशाला करायची ? गुरुभक्ती करायची म्हणजे काय ? त्याच्या देहाची सेवा करणे हीच गुरूची सेवा असे ..
ऐसा करावा काही नेम । जेणे जाेडेल आत्माराम ।।नेम असावा शाश्वताचा। जेणे राम कृपा करील साचा।। नेम असावा वाचा मन। जेणे संतुष्ट हाेईल रघुनंदन।। कर्तव्यात गुंतवावे शरीर। जेणे संताेषे रघुवीर।। सतीला नसे दुजे दैवत जाण। तिला पति एकच प्रमाण।। न पाहावे त्याचे दाेष गुण। आपले कर्तव्य करावे जतन।। पतिव्रताधर्म ..
भगवंताचे नामस्मरण हाच शाश्वत समाधानाचा मार्ग आहेअसे पाहा, एखादा प्रवचन करणारा घ्या, किंवा माेठा वैदिक कर्मे करणारा घ्या; त्याला त्यापासून समाधान मिळते असे नाही, ताे असमाधानांतच असताे. कळू लागल्यापासून आपण सदाचाराने वागत असून आणि देवधर्म करीत असूनही आपल्याला समाधान लाभत नाही, याचे कारण काय? तर ..
सदाचरण हा परमार्थाचा पाया आहेराम सहज हाती लागेल म्हणून जी काही साधने समर्थांनी सांगितली आहेत त्यामध्ये चांगल्या ग्रंथाचे वाचन हेही एक आहे; परंतु काेणत्याही ग्रंथाचे अगर पाेथीचे वाचन करताना, केवळ काहीतरी वाचायचे म्हणून वाचन करू नये.अर्थ कळल्याशिवाय पाेथी खरी वाचल्यासारखे नाही ..
मनुष्याने शुद्ध हेतू ठेवण्याचा प्रयत्न करायला हवामनुष्याने शुद्ध हेतू ठेवण्याचा प्रयत्न करावा. हेतू शुद्ध असला की स्वाभाविकच कृती त्याला अनुरूप हाेऊ लागते आणि प्रगतीला मदत हाेते. हेतू हा विहिरीत असणाऱ्या झऱ्याप्रमाणे आहे. झरा गाेड पाण्याचा असला म्हणजे विहिरीचे पाणी स्वाीाविकच गाेड असते. म्हणून ..
ज्याला प्रपंच नाही करता आला । त्याचा परमार्थ ढिला पडलामातापिता यांचे न पाहावे दाेष । हे सत्पुत्राचे लक्षण सत्य ।। मातापितरांचे समाधान। हेच सुपुत्राचे खरे लक्षण जाण ।। त्यांचे राखून समाधान। जे करणे असेल ते करावे जाण।। आईचे अंत:करण अत्यंत काेवळे असते। आपले दु:खीपणाने ते दु:खी हाेते। आपली आनंदी वृत्ती ..
परमार्थात गुप्ततेची जरूरी असतेवासनेच्या तावडीतून सुटणे ार कठीण आहे, कारण वासनेच्या पाेटींच प्राणी जन्माला येत असताे.त्या वासनेला जिंकणे म्हणजे आपण मरून जाण्याइतके कठीण आहे. वासनेच्या पाेटी जन्म, आणि जन्मानंतर अहंकार, ह्या जाेडप्यापाेटी कामक्राेधादी विकार जन्माला येतात.या जाेडप्याचे ..
परमार्थ पूर्ण समजून आणि श्रद्धेने करावाआपण मनुष्य जन्माला आलाे ते भगवंतप्राप्तीकरताच आलाे. आत्तांपर्यंत मी पुष्कळ याेनि हिंडलाे, भगवंताने आता मनुष्ययाेनीत आणले. ‘भगवंता, आता नाही तुला विसरणार’असे कबूल करूनही, आपण जन्मास आलाे नाही तर लगेच ‘तू काेण ?’असे म्हणू लागताे! संत आपल्याला ‘ताेच ..
गीता ही सर्व ग्रंथांची आईगीता ही सर्व ग्रंथांची आई आहे.गीता ही वेदांपेक्षा श्रेष्ठ आहे. वेद हे देवाच्या नि:श्वासातून निघाले, तर गीता ही त्याच्या म्हणजे प्रत्यक्ष भगवंताच्या मुखातून निघाली.गीतेचा विषय काेणता? गीतेचा विषय म्हणजे माेहाचा नाश करण्याचे तत्त्वदृष्ट्या आणि साधनदृष्ट्या ..
भगवंताचे प्रेम वाढविण्याची कृती करावीजगात देवाणघेवाण हा नियमच आहे. लाकडाचे दाेन तुकडे जाेडायचे असतील तर प्रत्येकाचा थाेडा-थाेडा भाग तासून नंतर एकमेकात बसवितात, आणि मग उत्तम रीतीने सांधा बसताे.त्याप्रमाणे प्रत्येक माणसाने आपापले दाेष जर थाेडे थाेडे तासून टाकले तर परस्पर प्रेमाचा सांधा ..
विषयाची व लाैकिकाची आस साेडावीआपण रामाचे झालाे म्हणजे आपली काळजी त्याला लागते.आपण रामाचे व्हायला अडचण आमचीच. आवडच मुळी आपण विषयाची आणि लाैकिकाची ठेवताे.साहजिकच एकाची आसक्ती ठेवल्याने दुसऱ्याची विरक्ती येते.नाेकरीच्या वेळेस आम्ही बायकामुलांना बाजूला सारून कामावर जाताेच ना! मग ..
काेणत्याही परिस्थितीत वृत्ती स्थिर ठेवावीअमानित्व हा देहाचा धर्म आहे. दुसऱ्याचा माेठेपणा राखून आपला माेठेपणा वाढवावा. दंभ हा मनाचा धर्म आहे. ताे दुसऱ्याला फसविण्याकरिता नसावा.स्वतःचे कल्याण करून घेण्यापुरताच दंभ असल्यास हरकत नाही. अहिंसा हा देहाचा आणि मनाचा धर्म आहे. अहिंसा ही हेतूवर अवलंबून ..
उपासना असावी बळकट । तेथे नसावी कशाची अटभगवंताची उपासना । दूर करी सर्व यातना।। चित्ताची स्थिरता। भगवंताच्या उपासनेत निश्चितता।। देह जरी जीर्ण ार। तरी वासनेचा जाेर अनिवार। हे जाणून चित्ती। एक भजावा रघुपती।। हृदयी करता भगवंताचे ध्यान । नामाविण उच्चार दुजा न जाण। त्यात व्यवहाराचे जतन । न ..
भगवंताच्या अनुसंधानात राहिले तर प्रपंचाची मजा वाटेलादिवस वापरून जाेडा ाटला की ताे कितीही दुरुस्त केला तरी पुनःपुनः ाटताेच.तसेच शरीराचे आहे. शरीर जीर्ण झाल्यावर त्याला काही ना काही तरी हाेतच राहते.दुरुस्त केलेल्या जाेड्यातला एखादा खिळा जर पायाला टाेचू लागला तर मात्र त्याला जपावे लागते. तसे, आजारपणामुळे ..
निश्चयपूर्वक नामस्मरण आणि चित्तशुद्धीमला अजून अमुक करायचे आहे, ही कल्पना साेडून द्यावी. आता मी परमेश्वराचा झालाे, आता मला काही करायचे राहिले नाही, अशी मनाची स्थिती झाली पाहिजे. ‘हे परमेश्वरा, आता तुझ्याकरताच मी जगेन, तुझ्या नामस्मरणाशिवाय मला काही कर्तव्य उरले नाही,’ असा निश्चय केला, ..
भगवत्कृपेचा लाेंढा म्हणजे काय?काेणतेही बी पेरताना ते अत्यंत शुद्ध असावे; म्हणजे किडलेले किंवा सडलेले नसावे.भगवंताशिवाय दुसऱ्या काेणत्याही फळाच्या हेतूने, केलेली भक्ती ही सडलेल्या बीजासारखी आहे.आता, सुरुवातीलाच उत्तम बी पैदा हाेईल असे नाही; परंतु प्रयत्नाने ते साधता य..
काेणत्याही कृतीत हेतू शुद्ध पाहिजेतमाेगुण हा तिन्ही गुणांत जास्त जड असल्याने त्याचा परिणाम या जगामध्ये लगेच दिसून येताे. दुष्ट बुद्धी हा तमाेगुणाचा परिणाम आहे. परंतु भगवंताच्या नामाने बुद्धी स्वच्छ करण्याची साेय माणसाच्या ठिकाणी आहे.यासाठी पुष्कळ नामस्मरण करावे, म्हणजे सत्त्वगुणाचा ..
पैसा हा परमार्थाला जास्त हानिकारक आहेकामवासना आणि पैसा ही दाेन्ही परमार्थाला विघातक आहेत; पण मला जर काेणी विचारले की, ‘त्यातल्या त्यात जास्त घातक काेणते ते सांगा,’ तर मी सांगेन की, ‘पैसा हा त्यातल्या त्यात परमार्थाला जास्त हानिकारक आहे.’ भगवंताने आपल्याला पैसा दिला आहे, ताे आपण सत्पात्र ..
संत हे आपला संबंध भगवंताशी जाेडतातआपले हृदय विषयाने इतके भरले आहे की तिथे भगवंताच्या प्रेमाला जागाच राहिली नाही.बरे, भगवंताचे प्रेम मुद्दाम तिथे घातले, तर ते आत न राहता बाहेर पडते आणि वाऱ्यावर उडून जाते.सामानाने गच्च भरलेली जशी एखादी खाेली असते तसे आपले हृदय आहे. या हृदयाचा संबंध ..
सर्व साधनांचा राजा म्हणजे सत्समागम हाेयमनुष्यजन्माला येणे, संतांची भेट हाेणे, आणि त्यांना ओळखून त्यांचा सहवास हाेणे, या तिन्ही गाेष्टी ार दुर्घट आहेत. म्हणूनच संतसमागमासारखा लाभ नाही असे म्हणतात. सर्व साधनांचा राजा म्हणजे सत्समागम हाेय. काही मागण्याची इच्छाच संत नष्ट करतात, मग मिळवायचे ..
संत विषयात देव पाहतात, आपण देवात विषय पाहताेप्रत्येकजण भक्ती करीतच असताे. कारण व्यापक दृष्टीने पाहिले तर भक्ती म्हणजे आवड.सर्वांना विषयाची आवड असते.तेव्हा सर्व लाेक एकपरीने विषयाची भक्तीच करीत असतात.परमार्थात भक्ती म्हणजे परमात्म्याची आवड असा अर्थ आहे. विषयाची आवड ही देहबुद्धीला धरून, देहबुद्धी ..
सत्संगतीच्या याेगे मन पैक्यावर गुंतून राहात नाहीसंतांमध्ये प्रचंड सामर्थ्य असते; ते बाेलतील ते खरे हाेते. वाचासिद्धि म्हणतात ती हीच. या सिद्धीचा उपयाेग आपणसुद्धा करून घेऊ शकताे; परंतु भगवत्सेवा करावी आणि त्याबद्दल पगार घ्यावा, तसे हे हाेते. कामधेनूवर ओझे टाकावे हे बरे वाटेना म्हणून, वाटेने घाेडा ..
संतांचे ग्रंथ वाचताना आपली मते बाजूला ठेवासंतांचे ज्ञानच असे असते की, त्यांना वेदांताचे मर्म आपाेआप कळते. अमुक एक ग्रंथ कुणी लिहिला, केव्हा लिहिला, कुठे लिहिला, त्यामध्ये अमक्या पानावर काय आहे, या गाेष्टी एक वेळ संतांना सांगता येणार नाहीत, पण त्या विषयाचे मर्म त्यांना बराेबर ठाऊक असते.आपण ..
साधनांनी जे साधत नाही ते संतसहवासाने साधतेअवतारी संत आणि इतर संत यांच्यामध्ये फरक असताे. अवतारी संत हे ज्ञानेश्वर महाराजांसारखे किंवा समर्थांच्यासारखे असतात ते आपण हाेऊन येतात, आणि आपले काम झाले की जातात; मग ते राहात नाहीत. संतांनी जगातली राज्ये मिळविली नाहीत, पण त्यांनी स्वतःवर राज्य केले. ..
संत हे चालते-बाेलते देवच आहेतव्यवहारात ज्याला चांगले वागता येत नाही, त्याला नाही परमार्थ करता येणार. व्यवहारात झालेल्या गाेष्टींचा मनावर परिणाम हाेऊ देणार नाही असा निश्चय करावा, आणि सद्गुरुआज्ञा प्रमाण मानून ताे तडीस न्यावा. साधनावर जाेर द्यावा. स्वतः काेण याची ओळख करून घ्यावी.भगवंतापरते ..
संगतीचे जीवनात अतिशय महत्त्व आहेआयुष्यात संगतीला ार महत्व असते. संगतीचा परिणाम विनासायास आणि बराचसा नकळत हाेत असताे. संतसंगती लाभणे ही अत्यंत भाग्याची गाेष्ट आहे. ती पूर्वपुण्याईमुळेच लाभते. ज्याच्याशी आपण संगत करावी त्याचे गुणधर्म आपल्याला येऊन चिकटतात हे आपण पाहताे. समजा, काही ..
प्रपंच केवळ कर्तव्यकर्म म्हणून कराएका माणसाला विडी ओढण्याचे ार व्यसन हाेते. ताे आजारी पडल्यावर त्याने डाॅक्टरांना सांगितले, ‘मला तुम्ही औषध दिले तरी मी विडी साेडणार नाही.’ त्याचा डाॅक्टर ार हुशार हाेता. त्याने त्याला एक गाेळी देऊन, विडी ओढण्यापूर्वी ती ताेंडात धरीत जा म्हणून सांगितले. ..
प्रपंचात भगवंताची नड आहे असे वाटले पाहिजेप्रत्येक माणसाला आपण सुखी असावे असे वाटते, भगवंताची कृपा आपल्यावर असावी, नामाचे प्रेम आपल्याला यावे, असे वाटते. तरीही हा अनुभव आपल्याला का बरे येत नाही? जगामध्ये पाहताना, कुणी मनुष्य सुखी आहे, समाधानी आहे असे आपल्याला का बरे दिसत नाही? अशी अवस्था ..
माणसाला कितीही मिळाले तरी त्याची हाव कायमचजगात दाेन प्रकारचे राेग माणसाला नेहमी सतावत असतात.एक राेग असा, की त्याने भूकच लागत नाही. कितीही औषधपाणी करा, काही उपयाेग हाेत नाही.अशा माणसाला पंचपक्वान्नाचे जेवण तयार असूनही काय ायदा? ताे म्हणताे, ‘खायला खूप आहे, परंतु मला भूकच नाही, त्याला काय ..
आपल्या प्रपंचात परस्परांशी प्रेमभाव कसा वाढेलनिसर्गत:च प्रेम हे कित्येक व्य्नतीत आणि प्राणिमात्रांत असते.ार काय, प्रेमाशिवाय मनुष्यप्राणी जिवंत राहू शकणार नाही.प्रेमाने सर्व जग वश करून घेता येते. प्रेम ठेवण्यात पैसा खर्च हाेत नाही. याचे कारण, प्रत्येकाचा अनुभव पाहावा तर प्रेम..
काळजी आपल्याला भगवंतापासून दूर करतेसत्त्वगुणात भगवंत असताे, तेव्हा त्या मार्गाने आपण जावे.भगवंत आपल्यात यायला, सर्व कर्मे चांगल्या प्रकारे केली तरी ती भगवंतार्पण बुद्धीने करावी.व्यवहार साेडू नये, प्रयत्नही कसून करावा, परंतु त्याचबराेबर मन भगवंताकडे कसे लागेल इकडे लक..
प्रपंचात ‘राम कर्ता’ ही भावना ठेवावीभगवंताकडून येणारी शांती हेच समाधान हाेय. परमात्मा हा आनंदरूप आहे. सत्य ही आनंदाची खूणच आहे. प्रत्येक गाेष्टीत मनुष्य आनंद पाहात असताे. उकाड्यात वारा आला, त्याला वाटते बरे झाले. पाऊस आला की, त्याला वाटते आता गारवा येईल. काेणत्याही त..
वासनेचे प्राबल्य आणि तिच्यातून मु्नत हाेण्याचा मार्गएखादी गाेष्ट चांगली आहे आणि ती मिळाली तर सुखप्रद हाेईल, या गाेष्टीची आठवण असूनही आपण ती मिळविण्यासाठी प्रयत्न करीत नाही, हे अगदी अयाेग्य आहे. हे पापच आहे. जर आपल्याला समजलेच नाही, तर ते न करण्यात पाप नाही, परंतु समजूनही न करण्यात अ..
मनुष्याने प्रपंचात कसे वागावे?खराेखर जगात माझे हित अगर अनहित करणारा जर काेणी असेल तर ताे माझा मीच. मी कर्ता ही भावना ठेवली की फळ भाेगण्याची इच्छा राहते. मनुष्याला वाटत असते की आपल्याला दु:ख हाेऊ नये, आजारपण येऊ नये, पण तरीसुद्धा आजारपण आणि दु:ख ता..
नाम हा परमात्म्याकडे जाण्याचा राजमार्गसर्व साधनांत श्रेष्ठ साधन नामस्मरणच आहे; पण त्याचे महत्त्व कळत नाही. ते कळायला खराेखर भगवत्कृपाच पाहिजे.आपल्या शरीरात मुख्य जसे हृदय आणि बाकीचे अवयव गाैण आहेत, तसे परमार्थात मुख्य साधन नामस्मरण हे आहे आणि दुसरी साधने गाैण आहेत. नाम..
अनुसंधानासाठी सतत नामस्मरण करावनामस्मरण हे प्रपंचाकरिता म्हणजे ताे चांगला व्हावा म्हणून नाही, तर प्रपंचाची आसक्ती कमी करण्यासाठी आहे. तरी पण त्याने प्रपंच बिघडणार नाही. जे हाेईल ते आपल्या बऱ्याकरिता आहे, असे मानून परमात्म्यावर विश्वास ठेवून राहावे. एक गृहस्थ मला..
नामस्मरणरूपी शेताची सदाचरणातून मशागतनामस्मरणरूपी शेतात उत्तम पीक येण्यासाठी प्रथमत: सदाचरणाची आवश्यकता आहे. सदाचरण हे शेताचे रक्षण करण्याकरिता लागणाऱ्या कुंपणासारखे आहे, म्हणून त्याचे महत्त्व आहे. दुसरी गाेष्ट, शुद्ध अंत:करण. शुद्ध अंत:करण म्हणजे उत्तम काळी भुसभुशीत जमीन.य..
नाम मुखी येते हाच नामाचा अनुभवनामाचा अनुभव काेणता? नामाचा अनुभव नामाव्यतिरिक्त दुसऱ्या कशात पाहू नये, म्हणजे नामापासून दुसरे काही मिळवायचे आहे ही कल्पनाच नसावी. नाम मुखी येते हाच नामाचा अनुभव.ज्या प्रमाणात आपल्या हातून नामस्मरण घडले त्या प्रमाणात आपल्याला नामाचा अनुभ..
राम ठेवील त्यात समाधान राखावे ।प्रपंचीं राहून समाधान। हेंच माेठें ज्ञानाचें ज्ञान। भगवंतानें काय दिलें तें पाहावें । त्यांत समाधान राखावें ।। भगवंताचा हात जेथें । समाधान सुख राहातें तेथें ।। राम ठेवील त्यांत समाधान राखावें । हाच सुखी हाेण्याचा मार्ग जाण ।। रामाप..
नाम व प्रारब्धभाेगनामाचा संबंध प्रारब्धाशी कसा आहे, असे पुष्कळ लाेक विचारतात.हा प्रश्न एरका दृष्टीने ार महत्त्वाचा आहे. बहुतेक लाेक प्रारब्ध टळावे म्हणून नाम घेतात. देहाचे सुख-दु:ख हे माझेच सुख-दु:ख आहे किंबहुना, देह सुखी तर मी सुखी, आणि देह दु:खी तर मी द..
नामात प्रेम येण्यासाठी खरी कळकळ पाहिजेनामात प्रेम का येत नाही, हा प्रश्न बहुतेकजण विचारतात. पण थाेडासा विचार केला तर असे लक्षात येईल की हा प्रश्नच बराेबर नाही. मूल न झालेल्या बाईने, ‘मुलाचे प्रेम कसे येईल?’ असे विचारण्यासारखाच हा प्रश्न आहे. मूल झाले की प्र..
नामस्मरण करताना चित्त एकाग्र व्हायला हवेनामस्मरण करताना चित्त एकाग्र का हाेत नाही? त्या करिता काय करावे? नामस्मरण करीत असताना हजार तऱ्हेचे विचार मनात येतात हे खरे. त्यांना आवरण्याचा पहिला उपाय म्हणजे त्या विचारांच्या मागे न जाणे. विचार मनात आले तर त्या विचारांना..
रामा मला एकच द्यावे । तुझे अनुसंधान टिकावे ।।सकाळीं लवकर उठावें । भगवंताचें स्मरण करावें । हातपाय स्वच्छ धुवावे ।मानसपूजा करावी ।। हृदयांत ठेवावें रामाचें ठाण । षाेडशाेपचारें करावें पूजन । गंधूल करावें अर्पण । नैवेद्य करावा अर्पण । मनानें प्रसाद घ्यावा जाण ।। शेवटीं करावी प्रार्थना..
गाेंदवल्याच्या रामासारखे जाज्वल्य स्थान दुर्मिळमला सर्व कळते असे माझ्याबद्दल तुम्ही म्हणता, पण ते मनापासून नव्हेच; कारण ज्याला असे खराेखर वाटत असेल त्याच्या हातून पापकर्म हाेणारच नाही. ज्याची वृत्ती माझ्याशी एकरूप हाेईल त्यालाच असे कळेल की मला सर्व कळते आहे. माझे ..
भगवंत भगवंताकरताच हवा अशी भावना पाहिजेपरमात्मा आपलासा करून घ्यायला, आमची शक्ती किती असणार? आमचा जीव केवढा! आमच्यात बाकीच्या गाेष्टी किती! आम्ही किती धडपड करू? भगवंताला शरणागती हा एकच मार्ग खरा. आपल्यासारख्याला तपश्चर्या किती करता येणार? ..
सर्वांनी मनापासून परमेश्वराचे ंनाम घ्यावेजगात आजपर्यंत पुष्कळ लाेकांनी दानधर्म, स्वार्थत्याग केला, पण त्यांच्यामध्ये कर्तेपणाची जाणीव राहिल्याने खऱ्या अर्थाने त्यांना नि:स्वार्थी बनता आले नाही. खरे म्हणजे आमचे मन आमच्या ताब्यात आल्याशिवाय आम्हाला नि:स्वार्थी बनता येणार नाही. मन काेणत्या ..
प्रपंचासाठी भगवंत हा साधन बनवू नयेएक मुलगा घरातून पळून गेला.तेव्हा त्याची आई म्हणाली, ‘ताे कुठेही राहू दे, पण खुशाल असू दे.’ तसे, तुम्ही कुठेही राहा पण नामात असा.नाम तेवढे बळजबरीने घ्या. श्रद्धेने घेतले तर जास्त बरे, वृत्ती सांभाळून नामात राहिलात तर त्याहूनही जास्त बरे! वनस्पतीच्या ..
विषयांना शरण न जाता भगवंतास शरण जावेभगवंताचे अस्तित्व जिथे पाहावे तिथे आहे. भगवंताचे मर्म ओळखायला, मी कसे वागावे हे प्रथम पाहावे. भगवंत आहे की नाही हे जाणण्याकरिता आपल्याला बुद्धी दिली आहे. भगवंत निश्चित आहे हे काहींना अनुभवाने कळले. आपण त्यांचे आप्तवाक्य प्रमाण मानले. भगवंताचे अस्तित्व ..
नाम हेच परमेश्वराची भेट करवून देईल गंगेचा किंवा इतर काेणत्याही नद्यांचा उगम जर आपण पाहिला तर एकएक थेंब स्वच्छ पाणी तेथून खाली पडत असलेले आपल्याला दिसेल. तसेच पूर्वपुण्याईमुळे आयुष्यात परमार्थाचा उगमही असाच लहान पण अगदी स्वच्छ असताे. परंतु पुढे त्या स्वच्छ झऱ्याचे नदीत रूपांतर हाेते ..
याेगाने जे साधते ते नामाने साधतेगृहस्थाश्रमी माणसाने असा नियम ठेवावा की, जाे काेणी काही मागायला येईल त्याला ‘नाही’ म्हणू नये; आपल्याजवळ जे असेल त्यामधले थाेडे तरी त्याला द्यावे.अन्न द्यायला कधीही मागेपुढे पाहू नये. पैसा देताना मात्र आपली परिस्थिती पाहून, आणि त्याचा हेतू पाहून, ..
नाम हे रामबाणाप्रमाणे आहेबाळांनाे ! ज्याच्यावर कुणाची सत्ता चालत नाही, जाे कधी कुणापासून लाच घेत नाही, जाे गेलेला कधी परत येत नाही, जाे जात असताना कुणाला कळत नाही, जाे किती गेला आणि किती उरला हे कुणाला सांगता येत नाही, आणि जाे भगवंताशिवाय कुणाला भीत नाही, असा काळ आजपर्यंत ..
प्रत्येकाने स्वत:लाच सुधारावेभगवंत असण्याची जी स्थिती तिचे नाव भक्ती, आणि ‘हा सर्व विस्तार माझा नाही’ या बुद्धीने त्यामध्ये राहणे याचे नाव वैराग्य.‘प्रयत्नांती परमेश्वर’ या म्हणीचा अर्थ असा आहे की, प्रयत्न करणे हे आपले कर्तव्य आहे, परंतु त्यात यश देणे न देणे हे देवाच्या इच्छेवर ..
निर्गुणाची जाणीव ठेवून सगुणाेपासनेत राहावेसमजा, आपल्याला एका गावाला जायचे आहे. त्या गावाला जाणारी आगगाडी ही पहिल्याने खरी धरून आपण तिची संगती करताे. आपले गाव आले की आपण गाडी साेडताे.हे जसे खरे, त्याचप्रमाणे, निर्गुण हे आपले साध्य असले तरी आज आपल्याला सगुणच खरे मानून त्याची..
भगवंत कल्पनेच्या पलीकडे आहेमनुष्याचा स्वभावच असा असताे की, आपल्याला कल्पनेत जेवढे येते तेवढेच आपण सत्य मानताे; जाे कल्पनेच्या पलीकडे आहे, जिथे कल्पना थांबते, ज्याला कल्पना बांधू शकत नाही, त्याला कल्पनेने कसे ओळखता येईल? जाे ज्ञानाच्या पलीकडे राहिला आहे त्याल..
वृत्ती भगवंतापाशी स्थिर करावीएखादा मनुष्य तालुक्याच्या ठिकाणी गेला, आणि त्याला ‘तुम्ही कुठले’ असे विचारले, तर ताे आपल्या खेडेगावचे नाव सांगेल. जिल्ह्याच्या ठिकाणी गेला तर ताे तालुक्याचे नाव सांगेल.इलाख्याच्या ठिकाणी गेला तर जिल्ह्याचे नाव सांगेल.तसे दुसऱ्या प्रांतात गेला तर ..
बद्ध आणि मु्नत यातला फरकबद्ध हे जगाचे असतात.मुक्त जगाचे नसून एका भगवंताचे असतात. संताची चाैकशी करताना, त्याची उपासना काेणती, गुरू काेण, हे पाहतात, त्यांच्या आईबापांची नाही चाैकशी करीत. संतांना देहाची आठवण नसते; ते आपला देहाभिमान, मीपण, भगवंताला देतात. विष..
शेजार असता रामाचा। दु:खाची, काळजीची काय वार्ताप्रपंचातील हानी याहून नाहीं दुसरी हें जरी आहे सत्य. तरी करावा थाेडासा विचार. ज्याला म्हणावें मी ‘माझें’. त्यावर माझी सत्ता न गाजे. स्वत:चा नाहीं भरंवसा हे अनुभवास येई.परि वियाेगाचें दु:ख अनिवार हाेई. तुम्ही विचारी, सुज्ञ आहांत. थाेडासा करावा विचार. ..
कर्तव्य करावे, मग व्हायचे ते हाेऊ द्यावेजगामध्ये आणि जीवनामध्ये दु:ख आहे यात शंका नाही; पण त्यापैकी पंचवीस टक्के दु:खच बाहेरून येते. युद्ध, महागाई, दुष्काळ, चाेऱ्यामाऱ्या, दारिद्र्य, इत्यादीचे दु:ख बाहेरून येते. पण पंचाहत्तर टक्के आपले दु:ख आपल्यामधूनच निर्माण हाेत असते...
भगवंताच्या कृपेची गरजखराेखर, भगवंताच्या कृपेशिवाय बाकी गाेष्टी असून वा नसून सारख्याच आहेत. एखादी मुलगी लग्न हाेऊन सासरी गेली; तिथे सासू, सासरा, दीर, नणंद, जावा, वगैरे सर्व लाेकांशी तिचे चांगले आहे, पण नवऱ्याशी मात्र पटत नाही, तर तिला खरे सुखसमाधान मिळणार नाह..